"विभागीय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
* १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ. [[गंगाधर पानतावणे]].
* एक विभागीय साहित्य संमेलन वणी (विदर्भ) येथे झाले होते. (कधी?)
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे २८ व २९ नोव्हेंबर २००९ या दिवशी चिंचवड येथे [[विभागीय साहित्य संमेलन, चिंचवड|विभागीय साहित्य संमेलन]] झाले. या संमेलनाचे अध्यक्ष कवी व गीतकार [[प्रवीण दवणे]] होते.
* पहिले बालमित्र मराठी विभागीय साहित्य संमेलन २६-२७ जून २०१० या दिवसांना [[कऱ्हाडकर्‍हाड]] येथे झाले. संमेलनाध्यक्ष [[दैनिक सकाळ]]चे संपादक [[सुरेशचंद्र पाध्ये]] होते.
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद]], पुणे शाखा [[सोलापूर]] यांच्या वतीने १३ आणि १४ नोव्हेंबर २०१० या दोन दिवशी सोलापूरमध्ये विभागीय साहित्य संमेलन झाले. या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन तत्कालीन केंदीय ऊर्जामंत्री [[सुशीलकुमार शिंदे]] यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष आमदार [[प्रणिती शिंदे]] होत्या. साहित्य समीक्षक प्रा. [[निशिकांत ठकार]] हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
* पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे [[बार्शी]] येथे विभागीय साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष मराठी कवी [[विठ्ठल वाघ]] होते.
ओळ १०:
* १९-२० जानेवारी २०१३ : विटा ([[सातारा जिल्हा]]) येथे [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व [[महात्मा गांधी]] विद्यामंदिराच्या अमृतमहोत्सवानिमित्त २१ वे विभागीय साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विटा शाखेचे आयोजन होते. संमेलनाध्यक्षा लेखिका मंगला गोडबोले होत्या.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे एकदिवसीय विभागीय साहित्य संमेलन २४-३-२०१३ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[नागनाथ कोतापल्ले]] होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २२ वे विभागीय साहित्य संमेलन आणि दुसरे नाट्य साहित्य संमेलन संयुक्तपणे आयोजित करण्याचा बहुमान म. सा. प. च्या शाहुपुरी शाखेला, स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जन्मवर्षात मिळाला. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रा. नारायण कुलकर्णी-कवठेकर होते. ही दोन्ही संमेलने शुक्रवार, २२ नोव्हेंबर ते रविवार, २४ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत सातारा येथे झाली.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेतर्फे भोसरी येथे दोनदिवसीय विभागीय साहित्य संमेलन १-२ डिसेंबर २०१५ या काळात झाले. डॉ.रामचंद्र देखणे संमेलनाध्यक्ष होते. हे २४वे विभागीय संमेलन होते.