"सुरतेची पहिली लूट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
 
==चढाई==
आपल्या राज्याच्या राजधानीपासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मोगल साम्राज्याच्या आत घुसून त्यांचे प्रमुख शहर लुटण्याची ही धाडसी मोहीम विजयी करण्यासाठी अतिशय वेगवान व अचूक हालचाली करणे अत्यावश्यक होते. यासाठी मराठ्यांनी फक्त घोडदळ सज्ज केले. [[डिसेंबर १५]], [[इ.स. १६६३]] रोजी ८,००० शिबंदी [[राजगड|राजगडावरून]] सुरुवातीस ईशान्येकडे निघाली. मोगलांच्या ठाण्यांपासून दूर रहात [[खानदेश|खानदेशातून]] हे सैन्य [[तापी नदी|तापी खोऱ्यातखोर्‍यात]] उतरले. तुफान वेगाने वाटचाल करीत २० दिवसांत मराठे [[जानेवारी ५]] रोजी १० वाजण्याचा सुमारास सुरतेजवळील [[गणदेवी]] गावाजवळ आले. तेथून त्यांनी मोगलांच्या सुरतेतील सुभेदार [[इनायतखान]] याच्याकडे वकील पाठवून "इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापाऱ्यांनीव्यापार्‍यांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही." असा संदेश पाठवला व त्याच्या उत्तराची वाट न पाहता सुरतेच्या हद्दीवरील [[उधना]] गाव गाठले.
 
==लढाई==
सुरतेच्या बचावासाठी मोगलांनी ५,००० सैनिकांची तरतूद केलेली असली तरी त्याकाळची एकूण परिस्थिती पाहता सुरतेवर शत्रू चाल करून येणे असंभव वाटणे साहजिक होते. [[खंभातच्याखंबायतच्या अखातातील|खंभातच्याखंभायतच्या आखातातील]] समुद्रीमार्गावर [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|इंग्लिश]], [[डच ईस्ट इंडिया कंपनी|डच]] व [[पोर्तुगाल|पोर्तुगीज]] आरमारांचे वर्चस्व होते, उत्तरेला, आणि पूर्वेला शेकडो किमीपर्यंत मोगलांची सत्ता होती. दक्षिणेत [[शाइस्तेखान]] नुकताच मोठी फौज घेउन मराठे व इतर शाह्यांचे पारिपत्य करण्यासाठी येऊन गेलेला होता. असे असता तेथील सुभेदार इनायतखान याने सुरतेतील कुमक कमी केलेली होती. कागदोपत्री ५,००० सैनिक असलेल्या सुरतेत प्रत्यक्ष १,०००च्या आसपास लढते सैनिक होते. बहिर्जी नाईक व त्याच्या हेरसंस्थेने याचाही माग लावलेला होता व शिबंदी परत वाढण्याआधीच हल्ला केल्यास सफल होईल असाही सल्ला शिवाजी महाराजांस दिला होता.
 
मराठे गणदेवीस आलेले कळता इनायतखान घाबरून गेला व त्याने सामोरे येऊन लढाई करण्याऐवजी सुरतेच्या किल्ल्यात पळ काढला. जानेवारी ५च्या दुपारी त्याच्या काही तुकड्या मराठ्यांसमोर उभ्या राहिल्या. २० दिवस घोडदौड करीत आलेले असूनही मराठ्यांनी त्यांचा धुव्वा उडवला व उधन्यास रात्रीकरता तळ न ठोकता रातोरात सुरत गाठले. किल्ल्यात लपून बसलेल्या इनायतखानाकडून अधिक काहीही प्रतिकार न होता मराठे शहरात घुसले व त्यांनी जागोजागी चौक्या बसविल्या. त्याचबरोबर त्यांनी सुरतेच्या बंदरावर हल्ला केला व तेथील धक्क्याला आग लावून टाकली. मोगल आरमाराने समुद्रातून येउन प्रतिकार करू नये यासाठीची ही चाल होती. जरी बंदर नष्ट केले तरी मराठ्यांनी कोणत्याही युरोपीय वकीलातीवकिलाती, किल्ले किंवा आरमारांना धक्का लावला नाही. त्या वारुळात हात खुपसून लढाई जुंपली तर मराठ्यांचा मुख्य हेतू, जो भराभर सुरत लुटून नेण्याचा होता, तो बाजूलाच राहू नये म्हणूनची ही धूर्त चाल होती. मराठे असे अचानक येऊन धडकलेले पाहून युरोपीय सरदार दबकलेले होते व त्यांनीही मराठ्यांची कुरापत काढली नाही.
 
==लूट==
शहराबाहेरून तसेच आतूनदेखील होणाऱ्याहोणार्‍या हल्ल्यांविरुद्ध बंदोबस्त करतानाच मराठ्यांनी शहराची लूट सुरू केली. मोगल ठाणेदार व महसूलदप्तरांचे खजिने पुरते रिकामे केले गेले. दरम्यान पोर्तुगीजांकडे स्वतःचा बचाव किंवा हल्ला करण्यासाठी पुरेसी शिबंदी नाही हे लक्षात येताच त्यांनी पोर्तुगीजांकडूनही खजिना मिळवला. त्याचबरोबर तीन दिवस सतत मराठा सैनिकांनी शहरातील सावकारांच्या वाड्यांतून अमाप संपत्ती गोळा केली.
 
"सावकारांचे वाडे काबीज करून [[सोने]], [[चांदी]], [[मोती]], [[पोवळे]], [[माणिक]], [[हिरा|हिरे]], [[पाचू]], [[गोमेदराज]], असेअशी नवरत्नेनवरत्‍ने; नाणेनाणी, मोहोरामोहरा, पुतळ्या , [[इभ्रामी|इभ्राम्या]], [[सतरामी|सतराम्या]], [[असफी|असफ्या]], [[होन]], नाणे नाना जातींचे, इतका जिनसांच्या धोंकटीया भरल्या. कापड भांडे तांब्याचे वरकड अन्य जिन्नस यास हात लाविलाच नाही. असे शहर चार दिवस अहोरात्र लुटिले." <ref>सभासद बखर</ref>
 
या सावकारांत [[वीरजी वोरा]], [[हाजी झहीद बेग]], [[हाजी कासम]] सारख्या मातब्बर व्यापाऱ्यांचाव्यापार्‍यांचा समावेश होता. मराठ्यांनी [[मोहनदास पारेख]] या ईस्ट इंडिया कंपनीच्या हस्तकाच्या वाड्यास हात लावला नाही. पारेख हा दानधर्मी व एतद्देशीयांना मदत करणारा असल्याने तो मृत असला तरी त्याची संपत्ती लुटली गेली नाही.<ref name="Sardesai2002">{{स्रोत पुस्तक|लेखक=एच.एस. सरदेसाई|शीर्षक=शिवाजी, द ग्रेट मराठा|दुवा=http://books.google.com/books?id=deHZAUDHzYwC&pg=PA506|accessdate=14 December 2011|year=2002|प्रकाशक=Cosmo Publications|आयएसबीएन=978-81-7755-286-7|पृष्ठ=५०६–|भाषा=इंग्लिश}}</ref><ref name="BGGokhale_1979">{{स्रोत पुस्तक| शीर्षक= सुरत इन द सेव्हंटींथ सेंचुरी | लेखक= [[बा.कृ. गोखले]] | प्रकाशक= [[पॉप्युलर प्रकाशन]] | year = 1979 | आयएसबीएन= 9788171542208 | पृष्ठ = २५ | प्रकरण= ७. द मर्चंट प्रिन्स वीरजी वोरा | दुवा = http://books.google.co.in/books?id=frbYo91TuV4C&pg=PA25&lpg=PA25&dq=Mohandas+Parekh+charitable&source=bl&ots=5iPkA_2ltw&sig=IAQtLz4zuoTwsW2_jZQh84AYnUQ&hl=en&ei=eY_PTrz6K8vjrAfwso3MDA&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=1&ved=0CCAQ6AEwAA#v=onepage&q=Mohandas%20Parekh%20charitable&f=false | accessdate = 2011-11-25 |भाषा=इंग्लिश}}</ref> इतरधर्मीय मिशनऱ्यांच्यामिशनर्‍यांच्या मालमत्तेसही मराठ्यांनी अपाय केला नाही.<ref name="HSSardesai2002">{{स्रोत पुस्तक |लेखक=एच.एस. सरदेसाई|शीर्षक=शिवाजी, द ग्रेट मराठा | year=2002| प्रकाशक=कॉस्मो पब्लिकेशन्स| आयएसबीएन=978-81-7755-286-7| पृष्ठ=506|भाषा=इंग्लिश }}</ref>
 
[[फ्रांस|फ्रेंच]] प्रवासी [[फ्रांस्वा बर्निये]] आपल्या ''व्होयाजेस आ ल'इंडे मोगोल'' या पुस्तकात लिहितो<ref>[http://books.google.co.in/books?id=deHZAUDHzYwC&pg=PA421&dq=during+pillage+of+Sourate,+Respected+the+habitation+of+the+reverend+father+Ambrose,+the+Capuchin+missionary&hl=en&ei=7SspTo68JonLrQepo9j0Bg&sa=X&oi=book_result&ct=book-preview-link&resnum=3&ved=0CDYQuwUwAg#v=onepage&q=during%20pillage%20of%20Sourate%2C%20Respected%20the%20habitation%20of%20the%20reverend%20father%20Ambrose%2C%20the%20Capuchin%20missionary&f=false The great Maratha, Volume 2], H. S. Sardesai, Genesis Publishing Pvt Ltd, 2002, ISBN 8177552864, ISBN 9788177552867</ref> --
 
"मी लिहिण्यास विसरलो की सुरतेच्या लुटी दरम्यानलुटीदरम्यान शिवाजी, धर्मपरायण शिवाजी, याने रेव्हरंड फादर अँब्रोझच्या [[ऑर्डर ऑफ फ्रायर्स मायनोर कॅपुचिन]]च्या इमारतींचा आदर केला. ''फ्रँकिश पादरी चांगली लोक आहेत तरी त्यांचावर हल्ला करु नये'' असा आदेश त्याने दिला."
 
दरम्यान इनायतखानाने मराठ्यांकडे वाटाघाटींसाठी वकील पाठवला. शिवाजी महाराजांची भेट घेण्यासाठी तो आला असता त्याने महाराजांवर हल्ला चढवला. हे पाहताच त्यांच्या अंगरक्षकांनी वकीलासवकिलास ठार मारले आणि पकडून आणलेल्या कैद्यांवरी हल्ला चढवला. यात चार कैदी मारले गेले. संतप्त झालेल्या मराठ्यांनी इतर २४ कैद्यांचे हात छाटून टाकले.<ref name="HSSardesai2002"/>
 
शक्य तितक्या कमी वेळात शक्य तितकी संपत्ती गोळा करुनकरून मोगलांच्या इतर ठाण्यांवरुनठाण्यांवरून कुमक येण्याआधी सुरतेतून पसार होणे मराठ्यांना अत्यावश्यक होते. अखेर गोळा केलेला मुबलक खजिना घेउन [[१० जानेवारी]] रोजी मराठ्यांनी सुरतेतून काढता पाय घेतला. मागावर असलेल्या मोगल तुकड्यांना झुकांड्या देत मराठे पुन्हा तापी खोऱ्यातूनखोर्‍यातून खानदेशात व तेथून राजगडाकडे आले.<ref>News in London Gazzet http://www.indianexpress.com/news/researcher-finds-reference-to-shivaji-maharaj-in-foreign-newspaper/362848</ref><ref>{{स्रोत बातमी
| दुवा = https://docs.google.com/file/d/0B2kWwm5t3denU2luWGNneF9nb2c/edit?pli=1 News in London Gazzet
| शीर्षक = एक्स्ट्रॅक्ट ऑफ अ लेटर रिटन फ्रॉम अलेप्पो
ओळ ६४:
}}
</ref>
 
==सुरतेच्या लुटीवरील पुस्तक==
* शोध (सुरतेची लूट या विषयावरील अभ्यासपूर्ण ऐतिहासिक कादंबरी, लेखक : मुरलीधर खैरनार)
 
==हेसुद्धा पाहा==