"मिलिंद बोकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''मिलिंद बोकील''' (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे [[मराठी]] लेखक, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी व इंग्रजी भाषांतून लेखन केले आहे. मिलिंद बोकील हे बारावीनंतरच जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी जोडले गेले. त्यांच्या "छात्र युवा संघर्ष वाहिनी‘त ते काम करत होते.
 
मिलिंद बोकील यांची पहिली कथा त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी लिहिली. ’पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश‘ ही ती कथा. ती १९८१ मध्ये किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाली. ती पुष्कळ गाजली.
[[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] त्यांनी [[समाजशास्त्र]] विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेट प्रबंध हा महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
 
मिलिंदे बोकील यांनी [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] त्यांनी [[समाजशास्त्र]] विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा डॉक्टरेटडॉक्टरेटसाठीचा प्रबंध’कातकरी - विकास की विस्थापन?‘ हा प्रबंध महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांतील सहकारी पाणी व्यवस्थापनावर आधारित होता. विविध सरकारी समित्यांवर, प्रशिक्षण संस्था व बिगरशासकीय संघटनांमध्ये प्रकल्प साहाय्यक, संशोधन साहाय्यक, प्रकल्प समन्वयक, मुख्य संशोधन अधिकारी अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
गवत्या - ३२५
 
रणदुर्ग - १६०
 
झेन गार्डन- १५०
 
समुद्र - ८०
 
कातकरी समाज विकास आणि व्यवस्थापन - १६०
 
कार्य आणि कार्यकर्ते - १६०
 
== कार्यक्षेत्रे ==
Line ५२ ⟶ ४२:
* आपत्ती व्यवस्थापन
 
==मिलिंद बोकील यांची कौशल्ये:==
* संशोधन व दस्तऐवजीकरण
* मूल्यमापन व निरीक्षण
Line ८४ ⟶ ७४:
|-
| रणदुर्ग || कादंबरी || मौज प्रकाशन ||
|-
| वाटा आणि मुक्काम || आत्मकथन || मौज प्रकाशन ||
|-
| [[शाळा (कादंबरी)|शाळा]] || कादंबरी || मौज प्रकाशन || १४ जून २००४