"महाभारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
'''महाभारत''' हा भारतात लिहिला गेलेला एक [[प्राचीन]] [[ग्रंथ]] आहे. महर्षी [[व्यास]] या ग्रंथाचे लेखक होत.
 
महाभारत [[भारत|भारताच्या]] धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या ''महाभारताचा'' भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमिट असा आहे.
 
संपूर्ण महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ [[ग्रीक]] महाकाव्ये [[इलियड]] व [[ओडिसी]] यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.
 
== इतिहासाचा मागोवा ==
महाभारत हा मूळच्या ''जय'' नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. १४०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तरमहाभारताचातर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. ३१०० इतका मागे जाऊ शकतो. महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इ.पू.२२०० ते इ.पू.२००० धरण्यास हरकत नाही. महाभारताचीदिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेत सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या आधुनिक संशोधनानुसार माहाभारतातील युद्ध १३ ऑक्टोबर, इ.स.पू. ३१३९ रोजी सुरू झाले.

महाभारत या ग्रंथाची सुरुवात अर्जुनाचा ज्येष्ठ नातू जनमेजय याला वैशंपायनांनी दिलेल्या भेटप्रसंगाच्या वर्णनाने झाली आहे.
 
== कथासार ==
महाभारत हे महाकाव्य असून त्यातते कुणाच्याहीकुणाचे चरित्राचा विशेष उल्लेख आढळतचरित्र नाही. हीमहाभारताची कथाकथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या [[भारतवर्षा]]चा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. पणअसे असले तरी, ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताने कोणती तत्वेतत्त्वे अंगी पाळावी आणि महत्वाचेमहत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर अनेकयेणार्‍या संकटे येतात, त्यातूनसंकटांतून कसा मार्ग काढावा हे ही कथा शिकवते.
 
महाभारताची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे शंतनू राजा. हा कुरु साम्राज्जाचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी (गंगा नदी) वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका शर्तीवर, की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती शर्त मान्य करतो.
 
==पांडवांचा वनवास==
महाभारत कथेनुसार द्यूतात हरल्यामुळे पांडवांना १२ वर्षांचा काळ वनवासात आणि एक वर्षाचा काळ अज्ञातवासात काढावा लागला. दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेने सप्टेंबर २०१५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनानुसार पांडवांचा वनवास इ.स.पू. ३१५३ या वर्षी सूर्यग्रहणाच्या दिवशी सुरू झाला.
 
== उपकथा / अंतर्भूत ग्रंथ ==
[[चित्र:Nala Damayanti.jpg|right|thumb|300px|नळदमयंतीची कथा महाभारताच्या अरण्यकपर्वात येते.]]
महाभारतातील प्रमुख उपकथा /ग्रंथ असे:
* [[भगवद्गीता]] (भीष्मपर्व): हिंदू धर्म व तत्त्वज्ञानशाखांत मुख्य समजली जाणारी श्रीमद्भगवद्गीता, ही हिंदूंच्या वैदिक, आध्यात्मिक व यौगिक तत्त्वज्ञान आणि तंत्रशास्त्र या गोष्टींचा संगम आहे. गीतेत भक्ती, ज्ञान, ध्यान व कर्म या चारचारही योगमार्गांचा उपदेश [[कृष्ण|कृष्णाने]] [[अर्जुन|अर्जुनास]] केला आहे.
 
* [[दमयंती]] (अरण्यपर्व): नळदमयंतीची कथा ही महाभारताच्या प्रसिद्ध उपकथांमध्ये एक आहे. स्वयंवरात [[इंद्र]], [[वरुण]] यांना डावलून दमयंती नळास वरते.
 
* कृष्णावतार: कृष्णाची संपूर्ण कथा "कृष्णावतार" [[पुराण|पुराणात]] येते. ही कथा महाभारतातील महत्त्वाचे पात्र असलेल्या [[कृष्ण|कृष्णाच्या]] लीलांचे वर्णन करते.
 
* विष्णु सहस्रनाम (अनुशासनपर्व): विष्णुसहस्रनाम [[विष्णू]]च्या १,००० नावांचे स्तोत्र आहे. हे महाभारताच्या अनुशासन पर्वाच्या १४९ व्या अध्यायात येते. युद्धानंतर मरणोन्मुखी भीष्मास [[युधिष्ठिर]] अनेक धर्मप्रश्न विचारतो तसेच पुण्यसंपादनाचा मार्ग हीमार्गही विचारतो. भीष्म उत्तर म्हणून विष्णु सहस्रनाम सांगतात.
 
* [[रामायण|रामायणाची]] कथा महाभारताच्या अरण्यपर्वात संक्षिप्तपणे येते.
 
== तत्त्वज्ञान ==
Line ३८ ⟶ ४२:
# [[भगवद्गीता]]
# [[अनुगीता]]
या खेरीज काही तत्त्ववचिंतकतत्त्वचिंतक ''भीष्मोपदेश'' व ''विदुरोपदेश'' यांनाही महाभारतातील तत्त्वचिंतनाततत्त्वचिंतनांत स्थान देतात.
 
== महाभारताची पर्वे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/महाभारत" पासून हुडकले