"कुरुक्षेत्र युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''महाभारत युद्ध''' हे [[कौरव]] आणि [[पांडव]] या दोन सैन्यात लढले गेले. हे युद्ध १३ ऑक्टोबर इ.स.पू. ३१३९ या दिवशी सुरू झाले, असे दिल्लीच्या इन्स्टिटूट ऑफ सायंटिफिक रिसर्चमधील संशोधकांचे म्हणणे आहे.
 
==पांडवसेना==
ओळ ५:
 
==कौरवसेना==
कौरवांकडे अकरा अक्षौहिणी सैन्य होते. कौरव सैन्याचे सेनापतीपहिले यासेनापती नात्यानेम्हणून [[भीष्म|भीष्मांची]] निवड करण्यात आली. भीष्मांनी दोन अटींवरती ही जबाबदारी स्विकारलीस्वीकारली. १) ते पांडुपुत्रांपैकी कोणालाही हानी पोचवणार नाहीत. २) ते असेपर्यंत [[कर्ण]] हा युद्धात ते असेपर्यंत भाग घेणार नाही. (कर्णानी आपले गुरु [[परशुराम|[परशुरामांचा]] अपमान केल्याने, आपण एकत्र लढू शकत नाही असे कारण भीष्मांनी दिले.)
 
कौरव सेनेचे सेनापती [[दुर्योधन]], [[दु:शासनदुःशासन]], [[शकुनी]], [[द्रोण]], [[कृतवर्मा]], [[अश्वत्थामा]], [[कृप]], [[जयद्रथ]], [[शल्य]], [[भुरीसर्वास]], [[सुदक्षिण]] आणि [[बहलीका]] हे होते.
कौरवांकडे अकरा अक्षौहिणी सैन्य होते. कौरव सैन्याचे सेनापती या नात्याने [[भीष्म|भीष्मांची]] निवड करण्यात आली. भीष्मांनी दोन अटींवरती ही जबाबदारी स्विकारली. १) ते पांडुपुत्रांपैकी कोणालाही हानी पोचवणार नाहीत. २) [[कर्ण]] हा युद्धात ते असेपर्यंत भाग घेणार नाही. (कर्णानी आपले गुरु [[परशुराम|[परशुरामांचा]] अपमान केल्याने, आपण एकत्र लढू शकत नाही असे कारण भीष्मांनी दिले.)
 
कौरव सेनेचे सेनापती [[दुर्योधन]], [[दु:शासन]], [[शकुनी]], [[द्रोण]], [[कृतवर्मा]], [[अश्वत्थामा]], [[कृप]], [[जयद्रथ]], [[शल्य]], [[भुरीसर्वास]], [[सुदक्षिण]] आणि [[बहलीका]] हे होते.
 
[[बलराम]] आणि विदर्भ राज्याची सेना व स्वत: विदर्भ नरेश [[रुक्मी]] हे तटस्थ राहिले.
Line १७ ⟶ १६:
युद्ध सुरू होण्यापूर्वी दोन्ही पक्षांनी काही नियम मान्य केले.याच कारणामुळे यास [[धर्मयुद्ध]] म्हणतात.
 
* आपल्या तुल्यबळाबरोबरच युद्ध करावे. पायदळ पायदळाशी, रथी रथीशी, अतीरथीअतिरथी अतीरथीशीअतिरथीशी, महारथी महारथीशी, इत्यादी.
* शरण आलेल्या प्रत्येकास जीवदान देण्यात यावे.
* एकदा वापरलेले व जमीनीवरजमिनीवर पडलेले शस्त्र पुन्हा वापरुवापरू नये.
* रथाचे चालक, नोकर चाकर आणि प्राणी ह्यांच्यावर कुठल्याही प्रकारे हल्ला करण्यात येउ नये, त्यांना लक्ष्य करुकरू नये.
* युद्ध सूर्योदयाला सुरू होउन सूर्यास्ताला संपलेच पाहिजे.
* दोन वीरांना मिळून एका वीराशी लढता येणार नाही.
यातले जवळ जवळ सर्व नियम या युद्धात पायदळी तुडवले गेले.
 
या युद्धात अर्जुनाने एकाच दिवसात सर्वात जास्त नरसंहार केला. आपला पुत्र [[अभिमन्यु|अभिमन्युच्याअभिमन्यूच्या]] मृत्युच्यामृत्यूच्या वार्तेने चिडलेल्या अर्जुनाने एका दिवसात कौरवांच्या एक अक्षौहिणी सेनेचा विनाश केला.
 
==व्यूहरचना==
या युद्धात दोन्ही बाजुंनीबाजूंनी रचले गेले व्यूह:
 
* '''क्रौंच व्यूह''' ([[क्रौंच]] पक्षाच्या आकारातील)
ओळ ४६:
* '''चंद्रकला व्यूह''' (अर्धचंद्राकृती)
 
युद्धानंतर वाचलेले एकुणएकूण बलाबल :-
 
पांडव - पाच पांडव, कृष्ण, सात्यकी, युयुत्सु.
 
कौरव - कृतवर्मा, अश्वथामा, कृप, भीष्म (त्यांनी उत्तरायनानंतरउत्तरायण सुरू झाल्यावर देह ठेवला.)
 
==महाभारत युद्धकाळात वापरलेले गेलेले बाण==
 
१) सूची- अतिशय सूक्ष्म सुईसमान अग्र असलेला बाण. डोळ्यांची बुबुळंबुबुळे फोडायला ह्यांचा उपयोग केला जाई.
 
२) अर्धचंद्र- नावाप्रमाणे चंद्रकोरीच्या आकाराचा बाण. शत्रूच मस्तक धडावेगळंधडावेगळे करून आकाशात उडवायची क्षमता असलेला बाण.
 
३) जिद्म- वेड्यावाकड्या शेपटाचा आणि तसाच नागमोडी जाणारा बाण. मधले असंख्य अडथळे चुकवून हव्या त्या लक्ष्याचा अचूक भेद घेण्याची क्षमता असलेला. अतिशय कौशल्याने सोडायचा बाण. अर्जुनाने सिंधुराज जयद्रथाचा वध याच बाणाने केला. या बाणाने मधल्या अनेकांना चुकवून गर्दीत उभ्या असलेल्या जयद्रथाचा कंठनाळ अचूक फोडला.
 
४) भल्ल/मल्ल:- भरीव [[लोखंड|लोखंडाचा]], शंक्वाकृती बाण. जाडजूड लोहकवच फोडून प्रतिस्पर्ध्याचा मर्मभेद करण्यासाठी वापर.
ओळ ६४:
५) वक्रदंत:- अग्राला उलटे दाते असलेला बाण. एकदा घुसला की बाजूच्या धमन्या फोडल्याशिवाय बाहेरच काढता येत नसे.
 
६) बस्तिक:- याचे शेपूट मोडकंमोडके असे. दोन भाग लोखंडी तारेच्या मळसूत्री तिढ्याने जोडलेले असत. त्यामुळे घुसल्यावर बाहेर काढण्यासाठी ओढताच नुसतंनुसते शेपूटच हातात येत असे आणि पातंपाते आतच राहत असे. [[विष]] लावून वापर केला जात असे.
 
७) नाराच:- वजनवजनाचे आणि लांबीचंलांबीचे गुणोत्तर अचूक सांभाळून अतिशय काळजीपूर्वक तयार केला जात असे. अफाट वेगवान बाण.
 
८) वत्सदंत:- [[गाय|गाईच्या]] वासराच्या (वत्स) दाताच्या आकाराचा.
ओळ ७६:
११) काकपुच्छ:- [[कावळा|कावळ्याच्या]] पिसांची शेपटी असलेला.
 
१२) कालदंड:- दंडावरच्या विशिष्ट खाचा वगैरेंच्या योगाने अतिशय कर्कषकर्कश आवाज करत जात असे. अमोघ बाण.
 
१३) सन्नतपर्व:- वेताच्या दंडावर अनेक गाठी असलेला.
ओळ ८२:
१४) नतापर्व:- दंडावर एकही गाठ नसलेला.
 
१५) पद्म:- कमळाच्या आकाराचंआकाराचे अग्र असलेला बाण. योद्ध्यांचे अवयव समूळ तोडायला उत्तम.
 
१६) द्व्यग्री:- दोन टोकंटोके असलेला.
 
१७) धृष्ट- दंडावर स्पायरल आकारात, ड्रीलवर असतात तश्या चार खाचा असत. त्यामुळे गरगर गोल फिरत जात असे. विविध प्रकारची कवचे फोडण्यासाठी वापर.