"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
| तळटिपा =
}}
'''नाशिक'''({{ध्वनी|Nashik.ogg|उच्चार}}) किंवा नासिक (प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप नाशक) हे [[महाराष्ट्र| महाराष्ट्राच्या]] उत्तर भागातील शहर आहे. [[सह्याद्री]]च्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या थहरात [[उत्तर महाराष्ट्र]]ाचे, [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्याचे]] व [[नाशिक तालुका|नाशिक तालुक्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे [[मराठी]] भाषा बोलली जाते. [[गोदावरी नदी|गोदावरी नदीच्या]] काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक जिल्ह्यात [[द्राक्ष]] व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच [[वाईन]]-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात [[गंगापूर]] येथेच आहे. [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी ॲन्डअन्ड इंडसट्रीजइंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विग वसवला आहे.
 
पंचवटी हाही नाशिकचा एक विभाग आहे.
ओळ ३५:
=== ऐतिहासिक कालखंड ===
'''नाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय)'''
नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यासंस्कृतीआर्यसंस्कृती प्रचारातील आरम्भस्तंभआरंभस्तंभ मानले जाते. गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला., त्यावेळेस ते येथील रहिवासी होते .
सातवाहन काळात नाशिकला फार महत्वमहत्त्व होते. .स.१५० मध्ये भारतात आलेल्या टोलेमीटॉलेमी या इजिप्तिअनइजिप्शियन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा गौरवउल्लेख केला आहे.
ईसविसनइसवी च्यासनाच्या दुसऱ्यादुसर्‍या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णी च्यासातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता. .स.१०५-१०६ च्या दरम्यान नाहापननाहापान
या शत्रपने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले.
 
.स १२४-१२५ च्या दरम्यान नाहापानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला. नाह्पानाच्यानाहापानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते.
ई.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.
 
ई.स ८०-१२५ हा शत्रप वर्चस्वाचा कालखंड होता .
.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.
त्याचप्रमाणे ई.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता.
 
याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते.अभिर या प्रदेशातील गवळी राजे होत. अंजेनेरी हि त्यावेळची राजधानी प्रारंभी ती शत्रापांची होती.
.स ८०-१२५ हा शत्रप वर्चस्वाचा कालखंड होता .
ई.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्या साम्राज्याचा या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली.
त्याचप्रमाणे .स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता.
याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. अभिर या प्रदेशातील गवळी राजे होत. अंजेनेरी हिही त्यावेळची राजधानी. प्रारंभी ती शत्रापांची होती.
 
.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्यामौर्य साम्राज्याचासाम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली.
 
सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोरांची सत्ता आली. त्यांनी मयुरखंडी (जि.नाशिक )ला नाशिकची राजधानी बनविले.
नववे व दहावे शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता.
 
यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर देवगिरी किला हिही राजधानी असल्या कारणाने .स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते.
ई.स. १५३० मध्ये बेहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले
 
.स. १५३० मध्ये बेहामनीबहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले
 
सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता.
 
सतराव्या शतकात हा भाग मुघलमोगल राजवटीत होता. मुघलांनीमोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशांनाबादगुलशनाबाद ठेवले.केले, ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले.
ई.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला.
 
ई.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.<ref name="cultural.maharashtra.gov.in">https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nasik/005%20History/001%20AncientPeriod.htm</ref>
.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला.
 
.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.<ref name="cultural.maharashtra.gov.in">https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nasik/005%20History/001%20AncientPeriod.htm</ref>
 
'''सातवाहन राजवंश'''
1) सिमुक 2) कृष्ण 3) सातकर्णी १ 4) वेदश्री 5) शक्तीश्री 6)पुर्नोत्संग 7पूर्णोत्संग ७) स्कन्द्स्भि 8(?) ८) २रा सातकर्ण 9)लम्बोदर 10लंबोदर १०) आपीलक 11११) मेघस्वाती 12१२) स्वाती 13१३) स्कन्द्स्वति 14१४)मुगेंद्र 15मृगेंद्र १५) कुंतल
16१६) स्वतीवर्ण 17१७) प्रथम पुलोमावी 18१८)अरीष्ठ्याकर्ण 19अरिष्ठ्यकर्ण १९)हाला 20हाल २०) मंतलक 21२१)पुरीन्द्रसेन 22पुरिंद्रसेन २२) सुंदर सातकर्णी 23२३) चकोर 24२४) शिवस्वाती 25२५) गौतमीपुत्र सातकर्णी 26२६) वासिष्टीपुत्र सातकर्णी
27२७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी 28२८)गौतीमिपुत्र गौतमीपुत्र यंज्ञयज्ञ सातकर्णी 29२९) माथारीपुत्र शक्सेनसक्सेन 30३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी 31३१) वासिष्टीपुत्र चंद्रास्वतीचंद्रस्वती 32३२) तृतीय पुलोमावी <ref name="cultural.maharashtra.gov.in"/><ref>३)सातवाहन आणि पशिमीपश्चिमी शत्रापक्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख -वा.वि.मिराशी</ref>
 
'''यादव काळ'''
तैलप तिसरा ह्या शेवटच्या चालुक्य राजासराजाचा कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये नाशिकचा ताबा घेतला. <br/>
.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले. व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर हि राजधानी होती.
सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती.<br/>
.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८, च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले.<br/>
अल्लाउदिनअल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतरखिलजीने यादवांचा पाडाव झाल्यावर त्यानेकरून नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला. <br/>
खिल्ज्जीखिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुभेदाराच्या अख्यारीतअखत्यारीतला हा प्रदेश बहामनी राजवटीत .स. १३४७-१४९० पर्यंत होता. <br/>
.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पडावानंतरपाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला.<br/>
अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मुघलमोगल सुभेदारीत समाविष्ट झाला.<ref name="cultural.maharashtra.gov.in"/><ref>२) नाशिक त्रंबकत्र्यंबक (इतेहासिकऐतिहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६, २७, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३७, ३९, ४०, ४२,</ref>
 
'''मुस्लिम कालखंड '''
.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वताचास्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केलाकेले. <br/>
.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला. <br/>
.स १३४७ हा प्रदेश बहमनीबहामनी साम्राज्याचा दौलातबाददौलताबाद उपप्रांताच्या अख्यारीतअखत्यारीत आले. <br/>
.स.१३६६ मध्ये बागलाण प्रांताचा प्रमुख गोविन्देवानेगोविंददेवाने महमद शहा बहामनी विरुद्ध मराठ्यांचे बंड घडूनघडवून आणले.<br/>
इ.स.१६०९ मध्ये नाशिक प्रदेश मिया राजू ह्यांच्या नियंत्रणातनियंत्रणाखाली आला.<br/>
इ.स.१६३२ मध्ये पर्यंत मुघलांनीमोगलांनी दक्खनदख्खन, वऱ्हाडवर्‍हाड, खानदेश प्रांताचेया प्रांतांसह नाशिकमध्ये मुघलमोगल साम्राज्याचा पाया पक्का केला.<br/>
इ.स.१६८२ पर्यंत मुघलांनीमोगलांनी बरेच विजय मिळवले.<br/>
शहजादा महमद आझम या अनुभवी सरदाराची नेमणूक बहादूरगड आणि गुलशनाबाद (नाशिक) केलीयेथेकेली.<br/>
इ.स.१६८८ मध्ये मतबर खान नावाच्या बलाढ्य सरदाराची नेमणूक झाली. <br/>
इ.स.१६९६ मध्ये मराठ्यांनी नाशिकच्या काही भागात अंमल बजावला.<br/>
इ.स.१७०७ पर्यंत म्हणजेच औरंगजेबाचे मृत्युपर्यंत हा भाग मुघालाच्यामोगलांच्या ताब्यात होता.यामध्ये झुल्फीकरझुल्फिकार खान, ममार खान, ,मतबर खान आदी अधिकारी नाशिक खानदेश्वर-खानदेशवर नियुक्त होते.<br/>
शाहूंच्या सुटकेनंतर स्थिरसावरस्थिरस्थावर झाल्यावर शाहूंचे पेशवे बालाजीबाळाजी विश्वनाथांनी दिल्ली करारात मुघलांकडूनमोगलांकडून दखनचीदख्खनची चौथचौथाई, सरदेशमुखी मिळवली. त्यात तत्कालीन नाशिक जिल्ह्याचाजिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही समावेश होता.<br/>
बागलाण गलना भागात दाभ्याडांचीदाभाड्यांची पकड होती. .स.१७३१ या काळात पहिल्या बाजीराव नेबाजीरावचे नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते.<ref name="ReferenceA">नाशिक त्रंबकत्र्यंबक (इतेहासिकऐतिहाहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६, २७, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३७, ३९, ४०, ४२,</ref><ref>https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nasik/005%20History/002%20MediaevalPeriod.htm</ref>
भागाचाही समावेश होता.<br/>
बागलाण गलना भागात दाभ्याडांची पकड होती. ई.स.१७३१ या काळात पहिल्या बाजीराव ने नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते.<ref name="ReferenceA">नाशिक त्रंबक (इतेहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६,२७,३१,३२,३३,३४,३५,३७,३९,४०,४२,</ref><ref>https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nasik/005%20History/002%20MediaevalPeriod.htm</ref>
 
'''मराठा कालखंड '''
.स.१७४७ पर्यंत म्हणजेच औरंगजेबानेऔरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा भाग मुघलांच्यामोगलांच्या ताब्यात होता.<br/>
.स.१७४७ नंतर मराठ्यांचा नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल झाला. <br/>
सरदार नारोशंकर राजे बहादर ह्यांनी रामेश्वर मंदिर बांधून नारोशांकाराचीनारो शंकराची घंटा बांधली.<br/>
१७३८ साली कपालेश्वर मंदिर बांधले.<br/>
सरदार चंद्रचूड यांनी १७५६ मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधले. <br/>
काळाराम मंदिराच्या जीर्नोधाराचे काम १७९० साली सरदार आडेकरांनी पूर्ण केले.<br/>
१७४८ मध्ये निजाम-उल-मुक्त आसफ जहा वारल्यानंतर त्यांचा मुलगा नासीर युंग सत्तेवर आला.<br/>
व बाजीराव यांच्या मृत्युनंतरमृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ मुलगापुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले.<br/>
तरीही निजाम व मराठ्यांचे वाद होताच. .स.१७५१ मध्ये नसीर यांगचा खून झाल्यावर निजामाचा तिसरा पुत्र गाडीवरगादीवर आला. त्याने फ्रेंचांच्या मदतीने औरंगबाद्वरूनऔरंगबादवरून मराठ्यांवर चाल केली.<br/>
परंतु मराठ्यांनी त्याला .स.१७५२ च्या शांतता करार होऊनकरारान्वये परतून लावले. ह्या करारानुसार गोदावरी व तापी नदीमधील खानदेशचा पूर्ण भाग मराठ्यांचा सत्तेत आला. <br/>
पहिल्या निजामाच्या मृत्युनंतरमृत्यूनंतर पेशव्यांनी १७५१ मध्ये नाशिकनासिक हे नाव पुन्हा सुरुसुरू केले. <br/>
.स.१७६०-६१ मधील सलाबात जंगच्या पराभवानंतर नाशिकनासिक हे पेशवाईतील प्रमुख ठिकाण बनले.<br/>
.स.१७६१ नानासाहेबाच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे पदावर आले. नानासाहेबाच्या मृत्यूनंतर हे पद मिळाले.<br/>
.स.१७६३ विनायक रावनेविनायकरावाने पेशवे प्रदेशातील नाशिक, जुन्नर, संगमनेर शहरांची लयलूट केली.<br/>
यानंतर पेशव्यांनी बालाजी सखाराम यांना बागलांचा सरसुभेदार नेमले.<br/>
.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लोप्च्याहिस्लॉपच्या ब्रिटीशब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खानदेशातील
थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला.<ref name="ReferenceA"/><ref>https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nasik/005%20History/003%20MarathaPeriod.htm</ref>
 
'''ब्रिटीशब्रिटिश कालखंड '''
ब्रिटीशांनीब्रिटिशांनी मध्ये मराठ्यांच्या राज्य मिळवले.<br/>
१८५७ मध्ये नाशिक महत्वाचे ठिकाण बनले. ब्रिटीशब्रिटिश सरकारविरोधात दक्षिण सरकारविरोधात दक्षिण नाशिकनाशिकच्या व उत्तर अहमअदनगरअहमदनगरच्याभिल्लांनी भिलांनी सहभागभाग घेतला. ते जवळ जवळ ७ हजार लोक होते. यात मागोजी नाईक हा महत्वाचामहत्त्वाचा होता. त्याने सर्व भिल्लांना एकत्र केले होते. <br/>
ह्याने नाशिकमधील बंडाचे जनकत्तवजनकत्व घेतले. भिल्लांच्या मदतीने ब्रिटीश विरुध्दब्रिटिशाविरुद्ध बंडाचा झेंडा फदकवलाफडकवला .<br/>
आपल्या पन्नास टोळ्यांना त्याने आपल्या बंडात समावेश करून घेतलाघेतले. त्याच्या बंदोबस्तासाठी ले.हेन्रीलेफ्टनंट हेनरी, टी.थेचेरथेचर, एल.टेलर हे अधिकारी आले. हल्ल्यापूर्वी संगमनेर व सिन्नर चासिन्नरच्या माम्लेदारानेमामलेदारांनी त्यालामागोजीला शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला. व त्याने तो ठुकारावलाठुकरावला. १८५७ साली बंडातील लोक नाशिक जिल्ह्यातीलजिल्ह्यातल्या २४ गावातगावांत छोट्या जाहीगरीतजहागिरीत शिरले.यावेळी ब्रिटीशयावेळी धाजीन्याब्रिटिशधार्जिणे राजे भगवंतराव व त्याच्या माणसासमाणसांस फासावर लटकावले. भोगाजीभोगोजी नाईक हे आणखी एक बंडखोर नेते होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कॅप.कॅप्टन नतलरनेनटरलरने वर्षभर प्रयत्नप्रयत्‍न केले. पण जमले नाही. तेभोगोजी ब्रिटीशांशीनाईक सिन्नरहे ब्रिटिशांशी सिन्नर, येवला भागातया भागांत लढले.
भोगोजी नाईकचा पराभव करून त्यास मारण्यास मि.सुतरसटर ह्या इंग्रज सेनानीनेसेनानीला यश मिळाले. त्यानंतर १८६० पर्यंत शांतता होती.
.स.१८६० मध्ये नाशिकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला.<br/>
.स.१८६१ मध्ये अग्लोअँग्लो वेर्नाक्युलरव्हर्नॅक्युलर स्कूल चीस्कूलची स्थापना झाली.<br/>
.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.<br/>
.स.१८६४ मध्ये नाशिकला नाशिक वृत्त नावाचे वर्तमानपत्र चालू झाले.<br/>
.स.१८७७ मध्ये गोपाल्हारीगोपाळ हरी देशमुख यांचे नाशिकमध्ये आगमन झाले.<br/>
.स.१८७७ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक जीवनात न्यायमूर्ती रानडे यांचे आगमन <br/>
.स.१८९९ मध्ये सावरकरांनी गुप्तपणे नाशकात राष्ट्रभक्त समूह नावाची समाजाची स्थापना झाली.<br/>
मित्रमेळा नावाची संघटना नाशिकचे नाव झाल्कावूझळकावू लागली.<br/>
१. वीर सावरकर इंग्लंडला गेले.त्यांनी मित्रमेळा चामित्रमेळाचा कारभार तेथून सांभाळला.<br/>
२. टिळकांनी ३१ मे १९०७ साली सरकारच्या रिस्ते सर्क्युलारलासर्क्युलरला विरोध करण्यासाठी नाशकात सभा घेतली.<br/>
३.मित्रामेलात औरंगाबादमित्रमेळात चाऔरंगाबादच्या अनंत कन्हेरे चाकान्हेरेचा समावेश झाला.<br/>
४. २१ डिसेम्बरडिसेंबर १९०९ रोजी जुलमी जिल्हाधिकारी मि.जक्सन लाजॅक्सनला गोळ्या घातल्या.<br/>
५.जक्सन जॅक्सन खून प्रकरणात कृष्ण गोपालगोपाळ कर्वे, नारायण जोशी, गणेश जोशी यांची चौकशी झाली.<br/>
६. २९ मार्च १९१० रोजी कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी देण्यात आली. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान स्वन्त्रफार लढ्यत महत्वाचेमोठे होते..<br/>
७. सावरकरांना तुरुंगात डांबण्यात आले.<br/>
८. २५ फेब्रुवारी १९६६ साली ८३ व्या भारताच्या या महापुत्राने योगसमाधी घेतली.<br/>
९. आंबेडकरांचे नाशिक मधील योगदान हियोगदानही महत्वाचेमहत्त्वाचे होते.<br/>
१०.आम्बेडकारवरून आंबेडकरांनी काळाराम मंदिरात अस्पुर्श्यानाअस्पृश्यांना प्रवेश मिळून दिला. हा सत्याग्रह देशभर गाजला.<ref name="ReferenceA"/><ref>https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nasik/005%20History/004%20BritishPeriod.htm</ref>
 
===पुराण===
काळाराम मंदिर - पंचवटीमधील हे प्रमुख मंदिर असून रंगराव ओढेकर यांनी इ.स .१७८० साली त्याचा जीर्णोद्धार केला. या मंदिराचा दगड हा रामशेज डोंगरातून आणला गेला. प्रत्येक दगड उकळत्या दुधात टाकून बराच वेळ तो तसाचा ठेवला जाई. जो दगड तडकला नाही तोच दगड मंदिरासाठी वापरला गेला असे सांगतात. या मंदिरावर कलाकुसर फारशी नाही. आहे तो भव्यपणा आणि डोळ्यात भरण्यासारखा नितळपणा. मंदिराभोवती चिरेबंदी कोट असून त्याच्या आत चारही दिशांना यात्रेकरूंसाठी अग्रशाला बांधलेल्या आहेत. अगस्ती मुनींनी दाखविलेल्या वाटेवरून प्रभू रामचंद्र हे पंचवटी क्षेत्री आले. येथील निसर्गसौंदर्य त्यांना आवडल्याने त्यांनी जवळच लक्ष्मणाकरवी येथे एक सुंदर पर्णकुटी बांधली. आजचे काळाराम मंदिर ह्या प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर उभे आहे, असे सांगतात. ह्या मंदिरातील राम हा आत्माराम आहे. त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि उजवा हात हृदयावर ठेवलेला आहे. ह्याच्या केवळ क्षणमात्र दर्शनाने भाविकांच्या मनाला आध्यात्मिक शांती मिळते आणि त्यांचे मनोविकार शून्य होतात, अशी समजूत आहे. मंदिरासमोर सभामंडपात उभा मारुती आहे. ह्याची मुद्रा दासमारुतीची आहे. प्रभू रामचंद्रांचे चरण आणि मारुतीचे मस्तक हे सरळ रेषेत आहेत. रामनवमी उत्सवात रामदास स्वामी येथे पुराण वाचन करीत असत. रामदास स्वामींना "रघूनायका मागणे हेचि आता" हे पद येथेच सुचले.<ref>भारतीय संस्कृति कोश खंड 5</ref>
 
सीतागुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायर्‍या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायर्‍यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारीखरी सीता ह्या गुहेत राहिली होती.
 
[[नारोशंकर]] मंदिर - (रामेश्वर मंदिर) सरदार [[नारोशंकर]] यांनी १७४७ साली बांधले. मंदिरावर टांगलेली घंटा नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला फिरंग्यांकडून सर केल्यानंतर तिथून ही घंटा नारोशंकरांनी आणली व देवापुढे टांगली. ही घंटा इ.स. १७२१ साली पोर्तुगालमध्ये ओतली असल्याचा उल्लेख आहे. घंटेचा आवाज ३ कोस (१०किलोमीटर) दूरपर्यंत जातो, असे म्हणतात. १९६९ साली गोदावरी नदीला पूर आला त्यावेळी घंटेला पाणी लागले आणि मोठा घंटानाद झाला होता असे सांगतात.
 
गंगामंदिर - रामकुंडाजवळचे हे मंदिर इ.स. १७०० साली गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले. हे मंदिर बारा वर्षांतून एकदा म्हणजे केवळ सिंहस्थ पर्वात वर्षभर उघडे ठेवतात व इतरवेळी बंद असते.
Line १५३ ⟶ १६४:
 
==भूगोल==
नाशिक समुद्र सपाटीपासून ६०० मीटर (२,००० फूट) उंचीवर आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिकपासून 24 किमी (15 मैल) त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर झाला असून ती जुन्या निवासी भागातून शहराच्या उत्तर सीमेलगत वाहते. कारखान्यातील निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे नदी खूप प्रमाणात दुषित झाली आहे. गोदावरी व्यतिरिक्त वैतरणा, भीमा, गिरणा, कश्यपी, दारणा इत्यादी महत्वाच्या नद्या नासिक मधून वाहतात. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निर्माण झालेल्या दख्खन पठाराच्या पश्चिम काठावर नासिक वसलेले आहे. संपूर्ण जिल्ह्यात, चुनखडी व कंकर प्रत्यक्षपणे आढळतात. जळगाव आणि औरंगाबाद नाशिकच्या पूर्वेला आहेत. ठाणे व गुजरात भाग नाशिकच्या पश्चिमेस आहेत, तर अहमदनगर दक्षिणेला आहे. येथील काळी माती शेतीसाठी अनुकूल आहे. [[त्र्यंबकेश्वर]] जेथे गोदावरी नदी उगम पावते, नासिक शहरापासून ३०किमी (१९ मैल) अंतरावर आहे. शहराचे एकूण जमीन क्षेत्र २५९,१३ चौ..कि. मी.(१००.०५ चौरस मैल) असून महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश व पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रदेशांनंतर तिसऱ्यातिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे.
 
==पौराणिक इतिहास ==
रामायण मतेरामायणानुसार राम हे त्यांच्या 14१४ वर्षांच्या वनवासाच्या काळात नाशिक येथे वास्तव्यास होते . याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले आणि अशा प्रकारे या ठिकाणाला "नाशिकनासिक" (संस्कृत Nasikaसंस्कृतमध्ये नाक म्हणजे) असे नामकरणनाव करण्यात आलेमिळाले. रामायणाच्या संदर्भानुसार रावणाने रामाची पत्‍नी पत्नी सीतेचे सीता हिचे करूनजिथे अपहरण करण्यात आले होते त्याती सीता गुम्फागुंफा लेणी लेणीचा समावेशनाशकात आहे .
 
रामायण मते राम हे त्यांच्या 14 वर्षांच्या वनवासाच्या काळात नाशिक येथे वास्तव्यास होते . याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले आणि अशा प्रकारे या ठिकाणाला "नाशिक" (संस्कृत Nasika नाक म्हणजे) असे नामकरण करण्यात आले. रामायणाच्या संदर्भानुसार रावणाने रामाची पत्नी सीतेचे करून अपहरण करण्यात आले होते त्या सीता गुम्फा लेणीचा समावेश आहे .
 
==सिंहस्थ कुंभ मेळा==
Line १६९ ⟶ १७९:
==रमणीय स्थळे ==
===सप्तशृंगी मंदिर===
सप्तशृंगी मंदिर देवी महिषासुरमर्दिनी लामहिषासुरमर्दिनीला समर्पित आहे. हे महाराष्ट्रातील चार शक्ती पीठांपैकी एक आणि भारतातील ५२ शक्ती पीठांपैकी एक आहे.
 
===पंचवटी===
Line १७९ ⟶ १८९:
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र आहे. ते [[मुंबई]], [[पुणे]] शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे{{संदर्भ हवा}}.
शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवर्‍हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत. [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड]], महिंद्र ॲन्डअन्ड महिंद्र, मायको, क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, गरवारे, एबीबी, सीमेन्स, व्ही.आय.पी, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन ॲन्डअन्ड टुब्रो , सॅमसोनाइट, सिएट, किर्लोस्कर ऑइल इंजिन, अमेरिकन टूरिझम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ [[एकलहरा]] येथे [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्र]] आहे. तसेच [[नाशिक रोड]] येथे '''इंडियन करन्सी प्रेस''' हा नोटांचा छापखाना, तसेच '''इंडिया सिक्युरिटी प्रेस''' आहेत. पासपोर्ट व स्टॅम्प छपाई येथे होते. नाशिक हे वाईनच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. इथे अनेकर वाईन कंपन्या आहे. त्यांत सुलावाईन, योकवाईन, विंचूरावाईन इत्यादी प्रसिद्ध आहेत.
 
== शिक्षण ==
<big>प्राथमिक व विशेष शिक्षण:-</big>
 
नाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्याकडे असतो. नाशिकमधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड / दिल्ली बोर्ड ) या संस्थांशी संलग्न असतातआहेत. तसेच पुणे शालान्त परीक्षा बोर्डाचे (SSC/HSC) उपविभागीय कार्यालय नाशिकला आहे.
 
नाशिकमध्ये '''यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ''' आणि '''महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ''' ही विद्यापीठे आहेत.
Line २७१ ⟶ २८१:
* [[सिन्नर]] येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे प्रदर्शन आहे.
* [[सीता गुंफा]] - [[राम]], [[सीता]] यांची वनवासातील वास्तव्याची जागा.
* [[सीता गुंफा]] - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्यापायर्‍या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायर्‍यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खारी सीता ह्या गुहेत राहिली होती.
* गंगापुर धरण-नाशिक पासुन जवळच गोदावरी नदीवर मातीचे धरण असुन संपुर्ण नाशिक शहरालापिण्याचे व शेती साठी पाणी पुरवठा होतो.
* सोमेश्वरचा धबधबा गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एक बालाजी मंदिर आहे.
Line ३१० ⟶ ३२०:
=== नाशिकची संगीत परंपरा ===
 
'''विष्णु[[विष्णू दिगंबर पलुस्करपलु्सकर]]'''
विष्णु[[विष्णू दिगंबर पलुस्करपलुलकर]] ह्या युगपुरुषाचा अवतार संगीतशास्त्रीय क्रांतीच्या योगदानासाठीसंगीतासाठी खूप मौल्यवान ठरला."गंधर्वगांधर्व महाविद्यालयाची" १९०१ साली "लाहोर" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्याचेतपश्चर्येचे फळ होय.<ref>(लोकमत ८/४/२००६)</ref> विष्णु[[विष्णू दिगंबर पलुस्करपलुसकर]] हे निःसीम राम भक्त होते."गंधर्व महाविद्यालयाची" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी, थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली. १९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वस्तूवास्तू आजही अस्तीतवातअस्तित्‍वात आहे <ref name="लोकमत-रसिका ७/९/२०००">(लोकमत-रसिका ७/९/२०००)</ref>.विष्णु[[विष्णू दिगंबर पलुस्करपलुसकर]] ह्यांना जरी बलपणीबालपणी अंधत्व येऊनही त्यांनी संगीतलासंगीताला "संगीत प्रेस" च्या नावाने डोळे दिले.<ref name="लोकमत-रसिका ७/९/२०००"/> पंडित विष्णु[[विष्णू दिगंबर पलुस्कारांच्यापलुसकर]]ांचे निधन ऑगस्ट १९३१ सलीमध्ये झाले,. त्यानंतर त्यांचा संगीतीकसांगीतिक वारसा आणि सर्वारधारनेसर्वार्थाने वरसा संभाळलासांभाळला तो त्यांचे पुत्र व भारताचे अनमोल रत्न पंडित [[दत्तात्रय विष्णु पलुस्करपलुसकर]]यांनी..
 
'''मातोश्री गंगाबाई पलुस्करपलुसकर'''
गंगाबाईंचे कार्य समजोद्धरकसमजोद्धारक सवित्रिबाईसावित्रीबाई फुलेंच्या तोडीचे होते.सवित्रिबाईंनी स्त्रीसावित्रीबाईंनी समजतस्त्रियांत शैक्षणिक साक्षरता आणली, तर गंगाबाईंनी संगीत साक्षरता रुजवली. स्त्रीला अत्यंता हीन दर्जाच्या वागणुकीच्या त्या जमान्यात असे दीव्यदिव्य करणे साधी गोष्ट नव्हती. नाशिकच्या बोहरपट्टीतून जातांना डवीकडे पाहिल्या मजल्यावर आपल्याला एक बोर्ड दिसतो."गंधर्वगांधर्व महाविद्यालय" त्यावर पुढे लिहिलेले आहे की "येथे कुलीन स्त्रियांना व मुलींना गायन-वादनाचे शिक्षण दिले जाईल".याची स्थापना १९३१ सलच्यासालच्या ललित पंचमीस झाली. १९३१ ते १९८२ पर्यंत सतत ५० वर्ष बाईंनी संगीत शिक्षणाची गंगा नाशिकमध्ये प्रवाहित ठेवली. संगीत सावित्री म्हणून त्यांचा उल्लेख आवर्जुनअशाकरिता आशाकरिताआवर्जून करवसाकरावासा वाटतो की संगीत क्षेत्रात महिला वर्गने आज जी प्रागतीप्ररागती साधली आहे त्याचे पाहिले श्रेय मतोश्रींनाचमातोश्रींनाच जाते.<ref>(स्त्री जीवा विषयक स्थियंतर/प्रकाशक-भारतीयाभारतीय इतिहास संकलन समिती, नाशिक) व स्मरणिका-श्रुतीउगमापासूनश्रुतिउगमापासून कलावैभवाकडे</ref>
 
'''गोविंदराव पलुस्करपलुसकर'''
पं. डी.व्ही. पलुस्करांनंतरपलुसकरांनंतर (दत्तात्रेय विष्णु नाशिकपलुसकर) मध्येनाशिकमध्ये संगितचीसंगीताची परंपरा चालवणारे व्यक्तिमत्वव्यक्तिमत्त्व म्हणजेच आजचे नाशकातील ऋषीतुल्य व चतुरस्त्र गायकम्हणजे पंडित गोविंदराव पलुस्करपलुसकर होय. शब्द कळायच्या त्या वयात पंडितजींना तलाचीतालाची समाज होती. अगदी लहानपणपासूनच त्यांच्या कानवर संगितचेसंगीतचे शुद्ध संस्कार होऊ लागले. ज्या पलुस्कारांच्यापलुस्करांच्या संगीत कस्तुरीचा सुगंधासुगंध लुटण्यासाठी अवघे संगीत जग असुसलेलेआसुसलेले असे ,त्या पलुस्करपलुसकर कस्तुरीचा मदहोष करणारा सुगंध पंडितजींना क्षणोक्षणी मनमुरद उपभोगता येऊ लागला, तो त्यांच्यात्यांचेया काका पं .डी.व्ही पलुस्करपलुसकर यांच्या मुळेयांच्यामुळे. बालाजी संथानाच्यासंथानच्या स्पर्धेत गोविंदरावांना प्रथम बक्षिस मिळाले <ref name="लोकमत २८/७/९९">(लोकमत २८/७/९९)</ref>
पलुस्कर परंपरेतील अत्यंता महत्वाचा टप्पा म्हणून पा.गोविंदरावांनकडे बघितले जाते.विशेषत: महराष्ट्राबाहेरही पलुस्कर परंपरेची ओळख करून देण्याचे अत्यंता महत्वाचे असे कार्य त्यांनी केले आहे.सुमारे ३५ वर्षे त्यांनी केवळ महराष्ट्राबाहेर संगीत अध्यापणाचे कार्यच केले नही,तर आदर्श शिक्षक म्हणून बहुमानही मिळविला.अशी कारकीर्द गाजवण ही साधी गोष्ट नही.<ref name="लोकमत २१/२/२००२">(लोकमत २१/२/२००२)</ref>
आकाशवाणी औरंगाबाद,जाळगाव,कटक,जयपूर,लखनौ,पिलानी ह्या केंद्रावरून ते शास्त्रीय गायन करीत.संगीत विशारद नंतर त्यांनी १९५७ साली अलंकर केले.दरम्यान,कटकला असतानाच त्यांच्या "मैफलीचे संगीत" या प्रबंधला अ.भा.गंधर्व महाविद्यालयाने मान्याता देऊन त्यांना 'डॉक्टरेट' (संगीतचार्य) बहल केले.त्यानंतर १९८९ पासून नाशिकला तावून-सुलाखून निघालेले ही रत्न पुन्हा लाभले आणि पुन्हा एका पलुस्कारांच्या स्वरमधुर्याची कस्तुरी रसिकांना बेहोष करणारा आनंद देऊ लागली.मुळातच शोधक वृत्ती अंगी असल्याने संगीताच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मधुकरवृत्तीने बरेच काही मिळवले. उत्तर प्रदेश लिकसंगीताचे संस्कारही त्यांनी ठुमरी,होरी,कजरी या गीत प्रकारांसाठी नजाकतीने हेरले.<ref name="लोकमत २८/७/९९"/>
संगीत साक्षरतेचे आद्य महर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर अशा घरंदाज परंपरेचे पाईक म्हणून गोविंदरावांनी फार मोठे कार्य केले.पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर,पंडित चिंतमाणराव पलुस्कर (पंडित गोविंदरावांचे वडील), स्व.गंगाबाई पलुस्कर(मातोश्री),पंडित डी.व्ही. पलुस्कर व आता पंडित गोविंदराव पलुस्कर अशी ही परंपरेची सुवर्ण मालिका आहे.<ref name="लोकमत २१/२/२००२"/>
 
पलुस्करपलुसकर परंपरेतील अत्यंता महत्वाचामहत्त्वाचा टप्पा म्हणून पापं.गोविंदरावांनकडे गोविंदरावांकडे बघितले जाते. विशेषत: महराष्ट्राबाहेरही पलुस्करपलुसकर परंपरेची ओळख करून देण्याचे अत्यंता महत्वाचेमहत्त्वाचे असे कार्य त्यांनी केले आहे. सुमारे ३५ वर्षे त्यांनी केवळ महराष्ट्राबाहेर संगीत अध्यापणाचेअध्यापनाचे कार्यच केले नहीनाही, तर आदर्श शिक्षक म्हणून बहुमानही मिळविला.अशी कारकीर्द गाजवण ही साधी गोष्ट नही.<ref name="लोकमत २१/२/२००२">(लोकमत २१/२/२००२)</ref>
"महामोहोपाध्य" हा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा सर्वोच्च पदवीचा सन्मान आहे.अभिजात संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले आयुष्य समर्पित करणार्या विद्वान व बहु आयामी गायक,शिकक्षक आणि कलकार यांना हा बहुमन प्रतेयक तीन वर्षातून एकदा अखिल भारतीया पातळीवर दिला जातो.या आधी पंडित भीमसेन जोशी,गंगुबाई हनगल,हिराबाई बडोदेकर,पंडित वि.रा. आठवले आदी विद्वज्जनांना हा बहुमान मिळाला आहे.२००८ चे ह्या पुरस्काराचे मानकरी नाशिकचे पंडित गोविंदराव पलुस्कर यांच्या मागे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांची परंपरा तर आहेच;पण संगीत शिक्षणाच्या अखिल भारतीया प्रणालीमध्ये त्यांनी आयुष्यभर जे योगदान दिल आहे,ते संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचा ध्यनिष्ठ प्रवास अधोरेखित करणारा आहे.<ref>(सकाळ ७/१२/२००८)</ref>
 
आकाशवाणी औरंगाबाद,जाळगाव जळगाव, कटक, जयपूर, लखनौ, पिलानी ह्या केंद्रावरूनकेंद्रांवरून तेगोविंदराव शास्त्रीय गायन करीत. संगीत विशारद नंतर त्यांनी १९५७ साली अलंकरसंगीतअलंकर केले. दरम्यान, कटकला असतानाच त्यांच्या "मैफलीचे संगीत" या प्रबंधलाप्रबंधाला अ.भा.गंधर्वअखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने मान्यातामान्यता देऊन त्यांना 'डॉक्टरेट' (संगीतचार्य) बहलबहाल केली. केले.त्यानंतर १९८९ पासून नाशिकला तावून-सुलाखून निघालेले हीहे रत्नरत्‍न पुन्हा लाभले आणि पुन्हा एका पलुस्कारांच्यापलुसकरांच्या स्वरमधुर्याचीस्वरमाधुर्याची कस्तुरी रसिकांना बेहोष करणारा आनंद देऊ लागली. मुळातच शोधक वृत्ती अंगी असल्याने संगीताच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मधुकरवृत्तीने बरेच काही मिळवले. उत्तर प्रदेशप्रदेशातील लिकसंगीताचेलोकसंगीताचे संस्कारही त्यांनी ठुमरी, होरी, कजरी या गीत प्रकारांसाठी नजाकतीने हेरले.<ref name="लोकमत २८/७/९९"/>
===नृत्यकला===
संगीत साक्षरतेचे आद्य महर्षी पंडित [[विष्णू दिगंबर पलुस्करपलुसकर]] अशा घरंदाज परंपरेचे पाईक म्हणून गोविंदरावांनी फार मोठे कार्य केले. पंडित [[विष्णू दिगंबर पलुस्करपलुसकर]], पंडित चिंतमाणरावचिंतमणराव पलुस्करपलुसकर (पंडित गोविंदरावांचे वडील), स्व.गंगाबाई पलुस्करपलुसकर (मातोश्री), पंडित डी.व्ही.[[दत्तात्रेय पलुस्करविष्णू पलुसकर]] आता पंडित गोविंदराव पलुस्करपलु्सकर अशी ही परंपरेची सुवर्ण मालिका आहे.<ref name="लोकमत २१/२/२००२"/>
 
"महामोहोपाध्यमहामहोपाध्याय" हा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा सर्वोच्च पदवीचा सन्मान आहे. अभिजात संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले आयुष्य समर्पित करणार्याकरणार्‍या विद्वान व बहु आयामी गायक,शिकक्षक शिक्षक आणि कलकारकलावंत यांना हाअखिल बहुमनभारतीय प्रतेयकपातळीवर हा बहुमान तीन वर्षातून एकदा अखिल भारतीया पातळीवर दिला जातो. या आधी पंडित [[भीमसेन जोशी]],गंगुबाई हनगल[[गंगूबाई हनगळ]], [[हिराबाई बडोदेकर]] ,पंडित वि.रा. आठवले आदी विद्वज्जनांना हा बहुमान मिळाला आहे.२००८ चे ह्या पुरस्काराचे मानकरी नाशिकचे पंडित गोविंदराव पलुस्करपलुसकर यांच्या मागे पंडित [[विष्णू दिगंबर पलुस्करपलुसकर]] यांची परंपरा तर आहेच; पण संगीत शिक्षणाच्या अखिल भारतीयाभारतीय प्रणालीमध्ये त्यांनी आयुष्यभर जे योगदान दिलदिले आहे,ते संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचा ध्यनिष्ठघनिष्ट प्रवास अधोरेखित करणाराकरणारे आहे.<ref>(सकाळ ७/१२/२००८)</ref>
नृत्याकलेचाही नाशिकमध्ये विकास होत गेला. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात नृत्यक्षेत्रात प्रथम पंडित. हैदर शेख(कथक)यांचा उल्लेख आढळतो.त्यानंतर सौ. रेखा नाडगौडा(कथक), सौ. संजीवनी कुलकर्णी (कथक), सौ. विद्या देशपांडे(कथक), सौ.माला रॉबिन्स(भरतनाट्याम). इत्यादी अनेकांनी नृत्यकला विकसित व्हावी म्हणून वर्ग सुरु केले.<ref>नाशिक- मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे - डॉ. सरल धारणकर</ref>
 
===नृत्यकला===
नृत्याकलेचाही नाशिकमध्ये विकास होत गेला. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात नृत्यक्षेत्रात प्रथम पंडित. हैदर शेख( कथक)यांचा उल्लेख आढळतो .त्यानंतर सौ. रेखा नाडगौडा (कथक), सौ. संजीवनी कुलकर्णी (कथक), सौ. विद्या देशपांडे (कथक), सौ.माला रॉबिन्स(भरतनाट्याम भरतनाट्यम). इत्यादी अनेकांनी नृत्यकला विकसित व्हावी म्हणून वर्ग सुरुसुरू केले.<ref>नाशिक- मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे - डॉ. सरल धारणकर</ref>
 
==खरेदी==
Line ३३३ ⟶ ३४४:
* नाशिक जिल्ह्यातील [[येवला]] येथील [[पैठणी]] प्रसिद्ध आहे.
* [[चांदी]]च्या दागिन्यांसाठीही शहर प्रसिद्ध आहे
* नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल उत्तर महाराष्ट्रमहाराष्ट्रातील सर्वात मोठा मॉल म्हणून प्रसिद्ध आहे.
 
== वाहतुकीचे पर्याय ==
Line ३३९ ⟶ ३५०:
* ऑटोरिक्षा, शहर परिवहन महामंडळाच्या [[बस]]
* राज्य परिवहन महामंडळाच्या [[बस]]
* लोहमार्गाने [[मुंबई]], [[नागपूर]], [[कोलकाता]] आणि [[दिल्ली]] या ठिकाणांसाठी दररोज गाड्या आहेत. नाशिक रोड हे [[कल्याण]] ते [[मनमाड]] या लोहमार्गावर येणारे स्थानक आहे. त्यामुळे मुंबईकडून यामार्गाने उत्तरेकडे जाणाऱ्याजाणार्‍या रेल्वे गाड्या नाशिक रोडहून जातात.
* २००८ पासून सुरू झालेल्या 'पुणे-मनमाड एक्स्प्रेस' (क्र.११०२५-११०२६) या गाडीमुळे नाशिक शहर एक्स्प्रेसद्वारे पुणे शहराशी जोडले आहे. तसेच 'पुणे-नाशिक' या प्रस्तावित लोहमार्गाला रेल्वे विभागाने अनुमती दिली असून, या मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे.
 
=== बसस्थानके ===
* '''मध्यवर्ती बस स्थानक''' (सी.बी.एस.) : शहरातील प्रमुख विभाग तसेच शहराजवळील गावे येथे जाणा-या 'सिटी बस' येथून सुटतात.
* महामार्ग बस स्थानक: [[मुंबई]], [[शिर्डी]] व [[अहमदनगर]]च्या दिशेने जाणाऱ्याजाणार्‍या बस या स्थानकावरून सुटतात.
* '''नवीन मध्यवर्ती बस स्थानक / ठक्कर बाजार बस स्थानक / नवीन सी.बी.एस.''' : हे नाशिक शहरातील मध्यवर्ती आणि मुख्य बसस्थानक आहे. येथून 'पुणे-जळगाव-सांगली-कोल्हापूर व महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरे' तसेच गुजरातमधील 'सुरत-बडोदा-अहमदाबाद' या ठिकाणी जाण्यास थेट बससेवा उपलब्ध आहे. विशेषतः 'नाशिक-पुणे' मार्गावर दर ३० मिनिटांनी निमारामनिम‌आराम बस व पुष्कळ सामान्य बसबशी उपलब्ध आहेत.
* '''नाशिक रोड बस स्थानक''' : हे बसस्थानकबस स्थानक 'नाशिक रोड' रेल्वे स्थानकाशेजारी आहे. येथून नाशिक शहरातील प्रमुख उपनगरांकडे जाणाऱ्या-याजाणार्‍या 'सिटी बस' एस.टी. महामंडळाद्वारेमहामंडळाकडून सोडल्या जातात, (उदा.- पंचवटी, अंबड, सी.बी.एस., द्वारका इत्यादी) याव्यतिरिक्त 'शिर्डी-पुण्याकडे' जाणाऱ्याजाणार्‍या काही बसबशी येथे थांबतात. रेल्वे स्थानकालगत असल्यामुळे, रेल्वेने नाशिकला येणारे प्रवासी येथून नाशिक शहरात जाऊ शकतात.
* मेळा बस स्थानक
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले