"सदाशिव कानोजी पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५५:
| संकीर्ण =
}}
 
मुंबईचेस.का. माजीपाटील हे मुंबईचे महापौर, होते आणि [[जवाहरलाल नेहरू]] आणि इंदिरा गांधींच्या (१९५७ ते १९६७ ) काळातमंत्रिमंडळात ते भारतीय संघराज्याचे मंत्री होते.
 
== जीवन ==
सदाशिवस.का. पाटील मुळचे सिंधुदूर्गसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील होते.<ref name="blog.offstumped.in">http://blog.offstumped.in/2007/06/19/the-patil-who-gave-communists-sleepless-nights/</ref> पाटलांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीस पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी मालवणला राष्ट्रीय शाळा सुरू केली व त्यात शिक्षक म्हणून काम केले.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=250639 {{मृत दुवा}} [https://archive.today/Xw2V विदागारातील आवृत्ती]</ref> मुंबईतही ते रात्रशाळेत शिकवत असत. <ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-8727248,prtpage-1.cms</ref>बॉम्बे मिल मजदूर युनियन चीयुनियनची स्थापना केली पण नंतर हिही युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघ मध्येसंघामध्ये विलीन केलीझाली..<ref>http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=205977:2012-01-18-18-23-20&catid=212:2009-08-18-16-27-53&Itemid=210</ref>
 
==राजकीय कारकिर्दकारकीर्द==
मुंबईत रात्रशाळेत शिकवण्यासाठी वेळ दिला <ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-8727248,prtpage-1.cms</ref>
स.का. पाटीलांनी कामगार संघटनेचे नेतृत्वही केले होते परंतु ते अर्थशास्त्रातील उजव्या विचारसरणीचे समजले जात. स.का. पाटलांनी काँग्रेसच्या वतीने कम्युनीस्टराजकारणातील कम्युनिस्ट आणि डाव्या विचारधारांना राजकारणातविचारधारांवर मात देण्याचाकरण्याचा प्रयत्न स.का. पाटलांनीप्रयत्त्‍न केला, असे समजलेमानले जाते. , आंध्रआंध्रातील आणि महाराष्ट्रातील राजकारणातचराजकारणात नव्हेवहे तर पुढार्‍यांच्या एका गटाच्या माध्यमातून - सिंडिकेटच्या माध्यमातून इंदीरा- इंदिरा गांधींच्या डाव्याडावीकडे झुकणार्‍या भूमीकांनाहीभूमिकांनाही त्यांनी अडथळे उभे केले.<ref name="blog.offstumped.in"/><ref>http://www.indianexpress.com/news/the-future-is-federal/936814</ref><ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2273240 {{मृत दुवा}} [https://archive.today/S4XI विदागारातील आवृत्ती]</ref><ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=38294899 {{मृत दुवा}} [https://archive.today/ASZk विदागारातील आवृत्ती]</ref><ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/7272724.cms</ref>
 
तत्कालीन नेहरू मंत्रीमंडळातीलमंत्रिरीमंडळातील डाव्या आर्थीकआर्थिक नितींचेनीतींचे प्रतिनिधीत्वप्रतिनिधित्व करणारे व्हिव्ही.के कृष्णमेननकृष्ण मेनन हे केंद्रीय मंत्री मुंबईतून खासदारकीची निवडणूक लढवत,. ते दाक्षीणात्यदाक्षिणात्य होते, त्यांना राजकारणात परास्त करण्याकरिता, मुक्त अर्थशास्त्राचे समर्थक स का पाटीलांनी दाक्षीणात्यांनादाक्षिणात्यांना विरोधाची भूमीका लावून धरणाऱ्याधरणार्‍या शिवसेनेस पुढे आणले असे काही राजकीय निरीक्षकांचे मत होते. कृष्णमेननकृष्ण मेनन यांना दूर करण्याकरिता तत्कालीन औद्योगिक घराण्यांच्या मालकीच्या साखळी'जूट प्रेस' वृत्तपत्रातूनहीवृत्तपत्रांतूनही कृष्ण मेनन विरोधाचेविरोधी वातावरण जाणीवपुर्वकजाणीवपूर्वक तापवले जात असल्याचा डाव्या विचारसरणीच्या निरिक्षकांचेनिरीक्षकांचे मत होते.<ref>http://www.mainstreamweekly.net/article3178.html</ref>
मुंबईचे माजी महापौर, [[जवाहरलाल नेहरू]] आणि इंदिरा गांधींच्या (१९५७ ते १९६७ ) काळात ते भारतीय संघराज्याचे मंत्री होते.
 
स.का. पाटलांनी मुंबईचे महापौर, मुंबई काँग्रसचे आणि नंतर महाराष्ट्र कॉँग्रेसचे अध्यक्ष, खासदार आणि केंद्रीय मंत्री अशी पदे भुषविलीभूषविली. एकूण तीन वेळा लोकसभेत मुंबईचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. मात्र, इ.स. १९६७च्या निवडणुकीत [[जॉर्ज फर्नांडिस]] यांनी पाटलांचा पराभव केला.<ref>http://www.indiankanoon.org/doc/157442/</ref> स.का. पाटलांना मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हटले जाई
==राजकीय कारकिर्द==
खासदारकी आणि मंत्रिपद
स.का. पाटीलांनी कामगार संघटनेचे नेतृत्वही केले होते परंतु ते अर्थशास्त्रातील उजव्या विचारसरणीचे समजले जात.काँग्रेसच्या वतीने कम्युनीस्ट आणि डाव्या विचारधारांना राजकारणात मात देण्याचा प्रयत्न स.का. पाटलांनी केला असे समजले जाते , आंध्र आणि महाराष्ट्रातील राजकारणातच नव्हे तर सिंडिकेटच्या माध्यमातून इंदीरा गांधींच्या डाव्या भूमीकांनाही त्यांनी अडथळे उभे केले.<ref name="blog.offstumped.in"/><ref>http://www.indianexpress.com/news/the-future-is-federal/936814</ref><ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2273240 {{मृत दुवा}} [https://archive.today/S4XI विदागारातील आवृत्ती]</ref><ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=38294899 {{मृत दुवा}} [https://archive.today/ASZk विदागारातील आवृत्ती]</ref><ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/7272724.cms</ref>
 
तत्कालीन नेहरू मंत्रीमंडळातील डाव्या आर्थीक नितींचे प्रतिनिधीत्व करणारे व्हि.के कृष्णमेनन हे केंद्रीय मंत्री मुंबईतून खासदारकीची निवडणूक लढवत,ते दाक्षीणात्य होते, त्यांना राजकारणात परास्त करण्याकरिता,मुक्त अर्थशास्त्राचे समर्थक स का पाटीलांनी दाक्षीणात्यांना विरोधाची भूमीका लावून धरणाऱ्या शिवसेनेस पुढे आणले असे काही राजकीय निरीक्षकांचे मत होते. कृष्णमेनन यांना दूर करण्याकरिता तत्कालीन औद्योगिक घराण्यांच्या मालकीच्या 'जूट प्रेस' वृत्तपत्रातूनही कृष्ण मेनन विरोधाचे वातावरण जाणीवपुर्वक तापवले जात असल्याचा डाव्या विचारसरणीच्या निरिक्षकांचे मत होते.<ref>http://www.mainstreamweekly.net/article3178.html</ref>
 
मुंबईचे महापौर,मुंबई काँग्रसचे आणि नंतर महाराष्ट्र कॉँग्रेसचे अध्यक्ष, खासदार आणि केंद्रीय मंत्री अशी पदे भुषविली. एकूण तीन वेळा लोकसभेत मुंबईचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. मात्र, इ.स. १९६७च्या निवडणुकीत [[जॉर्ज फर्नांडिस]] यांनी पाटलांचा पराभव केला.<ref>http://www.indiankanoon.org/doc/157442/</ref>
 
===अमेरिकेकडून अन्न आयात===
केंद्रीय मंत्रिमंडळात अन्न आणि कृषिमंत्री पदाच्या काळात ऑगस्ट [[इ.स. १९६०]] मध्ये पडलेल्या दुष्काळ आणि अन्न तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, स.का. पाटलांनी तत्कालीन पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] आणि मंत्रिमंडळ साशंक असतानाही, अमेरिकेकडून पुढील चार वर्षांच्या काळाकरिता १.३ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] किमतीचा १.६ कोटी टन अमेरिकन गहू आणि १,०००,००० टन तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेववूनघेऊन तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष [[ड्वाइट डी. आयझेनहॉवर|आयझेनहॉवरआयसेनहॉवर]] यांच्या सोबत द्विपक्षीय करार केला. [[इ.स. १९४७]]-१९५१ या काळातील [[मार्शल प्लान]]नंतर ही अमेरिकेने दुसर्‍या राष्ट्रास केलेली सर्वांत मोठी मदत होती. या करारान्वये भारताने रुपयात पैसे मोजावयाचे होते आणि या रकमेच्या ८५% रक्कम भारतास कर्ज आणि देणगीच्या स्वरूपात परत मिळणार होती.<ref>[http://web.archive.org/web/20040324154412/http://www.time.com/time/magazine/article /0,9171,894869,00.html#ixzz0rHAHP5o9 मे १६, १९६०चा टाईम नियतकालिकाची आवृत्ती] १९ जून इ.स. २०१० सकाळी ११.४० वाजता आंतरजालावर जशी दिसली</ref>. तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहरूंच्या पुढाकाराखाली अमेरिकेस सलणारी भारताची काहीशी सोव्हियेट संघाकडे झुकलेली अलिप्ततावादी भूमिका आणि साम्यवादी [[चीन]]शी ताणत चाललेले संबंध या पार्श्वभूमीवर ह्या अमेरिकन मदतीकडे पाहिले गेले. शिवाय अमेरिकी अध्यक्ष आयसेनहोवरआयसेनहॉवर यांचे सीआयए गुप्तचरांच्या करवी तत्कालीन इराणाची लोकशाही सरकार उलथवण्याचे कारस्थानही भारतीय साशंकतेस कारणीभूत होते. {{संदर्भ हवा}}
 
ह्या आयात गव्हाच्या दर्जावर तसेच सोबत शिरकाव केलेल्या गाजरगवत तणामुळे हा गहू टीकेस पात्र ठरला. या गव्हाच्या आयात कराराला पी.एल.८४ असे नाव आहे. हा गहू तांबड्या रंगाचा आणि अत्यंत निकृष्ट प्रतीचा होता. त्याचे अमेरिकेतले भरमसाट उत्पादन मुख्यत्वे डुकरांच्या अन्‍नासाठी होत असे, असे भारतात मानले जाई. करार संपला आणि अमेरिकेतून गहू येणेही बंद झाले, परंतु गव्हाबरोबर आलेल्या काँग्रेस ऊर्फ गाजर गवताच्या बियांमुळे उगवलेल्या तणामुळे आजही भारतातातली लाखो एकर जमीन व्यापली गेली आहे. {{संदर्भ हवा}}
 
आमेरीकाअमेरीका-सोव्हीएतसोव्हिएट शीतयुद्धाच्या काळात, स.का.पाटीलांवर पाटलांवर अमेरिकेशी विशेष हितसंबध असल्याचे दर्शवणारी हेतुपुरस्सर खोटी कागदपत्रे,सोव्हीएत रशियन गुप्तचरांनी बनवून वितरीतवितरित केल्याचा दावा नंतरच्या काळात रशीयनएका गुप्तचरानेरशियन स्वत:गुप्तचराने केला.<ref>[http://www.telegraphindia.com/1050925/asp/opinion/story_5271409.asp The KGB papers - ‘It seemed like the entire country was for sale’ ] दि टेलीग्राफ,कलकत्ता मधील Sunday, September 25, 2005 ला प्रकाशित लेख दिनांक २२/०४/२०१२ला भाप्रवे सायं १८.३० वाजता जसा दिसला</ref>
 
==मुंबई महाराष्ट्राला देण्यास विरोध==
स.का.पाटलांनी [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्राच्या]] निर्मितीस विरोध केला आणि खास करून मुंबई हे बहुसांस्कृतिक शहर असल्याने महाराष्ट्रात सामील करू नये अशी वादग्रस्त भूमिका घेतली.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1257648 {{मृत दुवा}} [https://archive.today/ZuXe विदागारातील आवृत्ती]</ref> या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, अशाअशी स.का. पाटलांची वल्गना होती. पण जनतेच्या जोरदार चळवळीमुळे जवाहरलाल नेहरूंना मुंबईसकटच्या महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता द्यावी लागली.<ref>१५ नोव्हेंबर, इ.स. १९५५ लोकसभा चर्चेतील सहभाग</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| आडनाव=Guha | पहिलेनाव= Ramachandra|दुवा=http://www.hinduonnet.com/thehindu/mag/2003/04/13/stories/2003041300240300.htm
|शीर्षक=The battle for Bombay|दिनांक=2003-04-13|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-11-12|कृती=[[The Hindu]]}}</ref> स.का. पाटलांच्या या कृत्यामुळे त्यांना पुढील लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतच जॉर्ज फर्नांडिसांकडून हार पत्करावी लागली.
 
==ग्रंथ लेखन==
* The Indian National Congress, a case for its reorganisation. (भाषा इंग्रजी)<ref>http://openlibrary.org/works/OL12895952W/The_Indian_National_Congress</ref>
The Indian National Congress
a case for its reorganisation. (भाषा इंग्रजी)<ref>http://openlibrary.org/works/OL12895952W/The_Indian_National_Congress</ref>
प्रकाशन वर्ष इस १९४५ औंध प्रकाशन ट्रस्ट औंध
 
==बाह्य दुवे==
*[http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-3789760,prtpage-1.cms प्रकाश अकोलकरांचा महाराष्ट्र टाइम्स मधीलटाइम्समधील लेख]
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
{{DEFAULTSORT:पाटील,सदाशिव कानोजीरावस.का.}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी]]