"वि.वा. शिरवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = {{लेखनाव}}
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''विष्णु वामन शिरवाडकर''',(२७ फेब्रुवारी, [[इ.स. १९१२|१९१२]]-१० मार्च [[इ.स. १९९९|१९९९]]) हे [[मराठी]] भाषेतील अग्रगण्य [[कवी]], [[लेखक]], [[नाटककार]] व [[समीक्षक]] होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन करतात. [[वि.स. खांडेकर]] यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
==जीवन==
कुसुमाग्रजांचा जन्म [[पुणे]] येथे
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. [[अ.ना. भालेराव]] भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांनी नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.
१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.
वि.वा. शिरवाडकर यांच्या
==साहित्य==
कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
===कविता संग्रह===
* [[अक्षरबाग(कविता संग्रह)|अक्षरबाग]] (१९९९)
Line १०३ ⟶ १०६:
===आठवणीपर===
* [[वाटेवरच्या सावल्या]] (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)
==लेखनशैली==
|