"एकनाथ आवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{गल्लत|एकनाथ आव्हाड (बालसाहित्य लेखक)}}
[[बीड]] जिल्हातल्या दलित चळवळीत नेते आणि मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ आव्हाड (किंवा एकनाथ आवाड) ह्यांचा जन्म १९५० किंवा १९५१ साली [[बीड]] जिल्ह्यातल्या [[
==शिक्षण व समाजकार्य==
एकनाथ आवाड ऊर्फ जिजा (जीजा) यांचे शालेय शिक्षण लऊळ येथे झाले तर महविद्यालयीन शिक्षण [[बीड]] आणि [[अहमदनगर]] येथे झाले. अहमदनगर येथील कॉलेजातून त्यांनी एल्एल.बी. केले. ते एकीकडे एम.एस.डब्ल्यू. झाले आणि दु्सरीकडे वकीलही झाले.
वडिलांचे केस कापून आवाड यांनी पोतराज प्रथेवर पहिला घाव घातला. घरातूनच संघर्ष सुरू करून त्यांनी पोतराजाच्या प्रथेतून शंभराहून अधिक कुटुंबांची सुटका केली.
शिकत असतानाच एकनाथ आव्हाड विद्यार्थी चळवळीत उतरले, विवेक पंडित यांच्या ’विधायक संसद’ नावाच्या युवकांच्या संघटनेत गेले आणि अस्पश्यता आणि जातिभेद यांविरुद्ध त्यांनी रान पेटवले. त्यांनी १९८० पासून वेठबिगार, पोतराज आदी प्रथांविरुद्ध लढा देणे सुरू केले; भूमिहीन दलितांना गायरान जमिनी ताब्यात घेऊन कसायची हिंमत दिली. त्यासाठी गायरान परिषदा घेतल्या. भूमिहीन महिलांचे त्यांनी बचत गट स्थापले. सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट स्थापून महिलांना पतपुरवठा केला. मराठ वाड्यातील पाच जिल्ह्यससंत या ट्रस्टचे काम चालते. २०१५सालापर्यंत या ट्रस्टची उलाढाल दहा कोटी रुपयांवर पोचली होती. ▼
▲शिकत असतानाच एकनाथ आव्हाड विद्यार्थी चळवळीत उतरले, विवेक पंडित यांच्या ’विधायक संसद’ नावाच्या युवकांच्या संघटनेत गेले आणि अस्पश्यता आणि जातिभेद यांविरुद्ध त्यांनी रान पेटवले. त्यांनी १९८० पासून वेठबिगार, पोतराज आदी प्रथांविरुद्ध लढा देणे सुरू केले; भूमिहीन दलितांना गायरान जमिनी ताब्यात घेऊन कसायची हिंमत दिली. त्यासाठी गायरान परिषदा घेतल्या. भूमिहीन महिलांचे त्यांनी बचत गट स्थापले. सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट स्थापून महिलांना पतपुरवठा केला.
१९९० साली त्यांनी मानवी हक्क अभियानाला सुरुवात केली. संगम नावाच्या गावात त्यांनी मानवी हक्क अभियान संघटनेची शाखा स्थापन केली.
Line १३ ⟶ १५:
'मानवी हक्क अभियान' या चळवळीच्या माध्यमातून आवाड यांनी मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजार दलितांच्या जमिनी वाचविल्या. त्यांच्या या अभियानामुळे दलितांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले. गुलामीची प्रतीके असलेली गावकीची कामे दलितांनी सोडावीत आणि आत्मसन्मानाने जगावे हा आवाडांच्या चळवळींचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. या संघर्षातूनच 'जग बदल घालुनि घाव' हे त्यांचे आत्मकथन जन्माला आले. त्यांचे हे पुस्तक दलित चळवळीसाठी मार्गदर्शक ठरले आहे.
१९१५साली आवाड यांनी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारीवर [[उस्मानाबाद]] मतदार संघांतून प्निवडणूक लढवली होती. यातूनच त्यांचा माजी मंत्री [[लक्ष्मण ढोबळे]] यांच्याश्वी संघर्ष वाढला. उमेद
==पीएच.डी.चा विषय==
एकनाथ आवाड यांच्या कामावर वेगवेगख्या संशोधकांनी ५ पुस्तके लिहिली आहेत. २७ जणांनी त्यांच्या कार्यावर पीएच.डी.साठी प्रब्ण्ध लिहिले आहेत.
==धर्मांतर==
|