"समर्थ रामदास स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
{{माहितीचौकट हिंदू संत
| नाव = समर्थ रामदास स्वामी
| चित्र = Samarth ramdasRamdas swamiSwami original.jpg
| चित्र_शीर्षक = समर्थ रामदास स्वामी-मूळचित्र चित्रकार :श्री मेरु स्वामी
| मूळ_पूर्ण_नाव = नारायण सूर्याजी ठोसर
ओळ ३३:
 
 
'''समर्थ रामदास''', जन्म-नाव '''नारायण सूर्याजी ठोसर''' ([[एप्रिल महिना|एप्रिल]], [[इ.स. १६०८]], [[जांब]], [[महाराष्ट्र]] - [[इ.स. १६८२]], [[सज्जनगड]], [[महाराष्ट्र]]), हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] कवी व [[समर्थ संप्रदाय|समर्थ संप्रदायाचे]] संस्थापक होते. [[राम|रामाला]] व [[हनुमंत| हनुमंताला ]] उपास्य मानणाऱ्यामानणार्‍या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते [[तुकाराम|संत तुकारामांचे]] समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.<ref>जोशी, लक्ष्मणशास्त्री [[मराठी विश्वकोश]] खंड १४, पृष्ठ ७९४</ref>
 
 
ओळ ४९:
[[File:Ramdas balpan.jpg|thumb|बालपण]]
 
एकदा एक सरकारी अधिकारी सूर्याजीपंतांकडे तपासणीसाठी आला. सूर्याजीपंत सधन होते. व्यवसायाने ते ग्रामाधिपती होते. पण राहणी साधी असल्यामुळे घरात उंच बैठक नव्हती, त्यामुळे त्या अधिकाऱ्यालाअधिकार्‍याला सगळे काम खाली बसून करावे लागले. सूर्याजीपंतांचे काम उत्तमच होते. मात्र अधिकाऱ्यानेअधिकार्‍याने जाताना एक शेरा मारला- 'एवढे मोठे अधिकारी, पण यांच्या घरात बसायला साधी बैठक नाही?' या शेरेबाजीमुळे नारायणाचा स्वाभिमान दुखावला . त्याने आपले ७-८ मित्र गोळा केले. लाकळी फळ्या, दगड, विटा, माती, हे साहित्य आणले आणि रात्रीतून मित्रांच्या सहाय्याने उंच बैठक तयार केली. एवढेच नव्हे तर त्या अधिकाऱ्यालाअधिकार्‍याला पुन्हा घरी बोलावून बैठक दाखविली. त्या अधिकाऱ्यानेअधिकार्‍याने नारायणाचे तोंड भरून कौतुक केले. नारायणाच्या बाळपणाची आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा तो लपून बसला, काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सांपडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर याने दिले होते.
 
[[File:याच ठिकाणच्या बोहल्यावरून समर्थ रामदास स्वामींनी गृहत्याग केला..श्रीक्षेत्र आसनगाव.jpg|thumb|याच ठिकाणच्या बोहल्यावरून समर्थ रामदास स्वामींनी गृहत्याग केला..श्रीक्षेत्र आसनगाव]]
ओळ ५८:
 
[[File:Ramdas takali.jpg|thumb|हनुमंताची मूर्ती सोन्याची....कि शेणाची?]]
पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी [[राम|रामाचे]] दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली.वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. ही १२ वर्षे म्हणजे खऱ्याखर्‍या अर्थाने त्यांची विद्यार्थी दशा होय. विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असावी, याचा एक आदर्शच समर्थांनी प्रस्थापित केला. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला.
 
समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती सोन्याची की शेणाची यावरून एक गमतीदार घटना घडली. टाकळी जवळच्या रानात गुरे चारायला दोन गुराख्याची पोर यायची.
... त्यांतील एक जण म्हणाला की, 'हनुमंताची मूर्ती सोन्याची आहे.' तर दुसरा मुलगा म्हणाला की,'मूर्ती शेणाची आहे'. दोघांनी मूर्ती पाहिली होती, त्यामुळे दोघेही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते.
अखेर प्रकरण पैज लागण्यापर्यंत गेले. दोघांनी मंदिरात जाऊन मूर्ती पहायची; ज्याचे म्हणणे खोटे असेल त्याने आपल्या गायी दुसऱ्यालादुसर्‍याला देऊन टाकायच्या, असे ठरले. दोघेही जण मंदिरात आले.
मूर्ती सोन्याची आहे असे म्हणणाऱ्यानेम्हणणार्‍याने लाकडाच्या एका तुकड्याने हनुमंताची शेपटी थोडी खरवडली तेव्हा ती सोन्यासारखी चमकू लागली. आता आपल्या सर्व गायी देऊन टाकाव्या लागणार म्हणून दुसरा मुलगा रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून समर्थ मंदिरात आले. समर्थ त्या दोघांना म्हणाले - ' तुम्ही दोघे बरोबर आहात. मूर्ती गायीच्या शेणाची आहे आणि शास्त्र सांगते, गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास आहे. गायीच्या शेणखतामुळे शेतात सोन्यासारखे पीक येते. त्या दृष्टीने विचार केल्यास मूर्ती सोन्याची देखील आहे'. जो मुलगा रडत होता त्याचा चेहरा फुलला. दोघे जण आनंदाने आपापल्या गायी घेऊन घरी गेले. समर्थांनी अशा प्रकारे छान मध्यस्थी केली.
 
नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ)रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील [[नंदिनी नदी]]च्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास [[श्री राम जय राम जय जय राम]] या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत. म्हणजे सहा तास नामस्मरण घडत असे.रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले. ते दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत. समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच 'करुणाष्टके' होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.
ओळ ७०:
[[File:Ramdas swami.jpg|thumb| तुम्हास जगोद्धार करणे आहे /तुमची तनु ते आमुची तनु पाहे /दोनी तपे तुमची रक्षिली काय हे /धर्मस्थापनेकारणे //]]
समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले.
पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला. ‘आता हा आत्म्याचा पक्षी देहाच्या पिंजऱ्यातपिंजर्‍यात किती दिवस बंदिस्त ठेवायचा ' असे त्यांना वाटू लागले.... त्यांच्या मनात वारंवार देहत्याग करण्याचा विचार येऊ लागला. हे जग माया आहे, या जगात कशासाठी धर्मसंस्थापना करायची? समर्थ टोकाचे अंतर्मुख झाले. देहत्यागाच्या हेतूने त्यांनी १००० फुटांवरून मंदाकिनी नदीत उडी मारली, तेव्हा प्रत्यक्ष रामरायाने त्यांना झेलले, असा त्यांना भास झाला. तेव्हा असे म्हटले जाते की, रामरायाने त्यांना सांगितले -
 
तुम्हास जगोद्धार करणे आहे |
ओळ ८६:
 
[[File:Ramdas mata.jpg|thumb|समर्थांनी आईला चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूही दिले]]
भारत प्रवास करतांना शेवटी समर्थ पैठणला आले. पैठणला ते नाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्नीपत्‍नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्नीपत्‍नी समर्थांची मावशी होती. पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले.
 
मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पलायन केल्यावर २४ वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले. समर्थ वैराग्यशाली असले तरी तुसडे नव्हते.
 
त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. अगदी नाट्यमय पद्धतीने आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्यामागणार्‍या गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. २४ वर्षात दाढी, जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईदेखील दीराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या. त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे म्हणतात.
 
तिने विचारले - ' नारायणा, अरे तप करून कोणते भूत वश केलेस बाबा?' त्या वेळी समर्थांनी एक अभंग रचून संपूर्ण रामचरित्र आईला ऐकविले.समर्थ चार महिने जांबला राहिले.त्यांनी आपल्या आईला 'कपिल गीता' हा आध्यात्मिक ग्रंथ समजावून सांगितला.
आईला चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूही दिले.
 
 
तिने विचारले - ' नारायणा, अरे तप करून कोणते भूत वश केलेस बाबा?' त्या वेळी समर्थांनी एक अभंग रचून संपूर्ण रामचरित्र आईला ऐकविले. समर्थ चार महिने जांबला राहिले. त्यांनी आपल्या आईला 'कपिल गीता' हा आध्यात्मिक ग्रंथ समजावून सांगितला. आईला चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूही दिले.
 
कराडजवळ शाहपूर नामक छोट्याशा गावात बाजीपंत कुलकर्णी आणि सतीबाई कुलकर्णी हे दाम्पत्य राहत होते. सतीबाईंची अशी विचित्र कल्पना होती की रामनाम हे अंतकाळीच घ्यायचे असते. सुखी संसारात अथवा गजबजलेल्या घरात माणसाने रामनाम घेऊ नये. एकदा समर्थ त्यांच्या दारात भिक्षेसाठी आले. भिक्षा मागताना समर्थांनी रामनामाचा उच्चार केला.त्यामुळे सतीबाई समर्थांवर कडाडल्या आणि म्हणाल्या, - 'ए बाबा, भरल्या घरात रामाचे नाव घेऊ नकोस. समर्थ मृदू शब्दात म्हणाले - 'आई, रामाच्या नावाने भरल्या घराची शोभा वाढते'.
सतीबाईंना समर्थांचा उपदेश आवडला नाही. त्यांनी समर्थांना भिक्षा मिळणार नाही म्हणून सांगितले.
 
दुसऱ्यादुसर्‍या दिवशी समर्थ पुन्हा भिक्षेला आले. पुन्हा समर्थांना रामनाम घेण्यावरून त्यांनी फटकारले. आठ दिवस हा प्रकार रोज घडत होता.
नवव्या दिवशी सतीबाई उदास चेहऱ्यानेचेहर्‍याने बाहेर आल्या. त्यांचे पती बाजीपंत यांचा काही अपराध नसताना त्यांना यवन अधिकाऱ्यानेअधिकार्‍याने पकडून नेले होते. त्या समर्थांना म्हणाल्या - 'तुमच्या रामनामामुळे ही अशुभ घटना घडली.' समर्थ अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले - 'आजपासून ११ दिवसांच्या आत तुमचे पती परत येतील'. पती परत आल्यास रामनाम घेण्याचे आश्वासन सतीबाईंनी समर्थांना दिले.
यवनांची चाकरी करणारे अनेक हिंदू अधिकारी समर्थांचे शिष्य होते. समर्थांनी त्यांच्याकडून बाजीपंतांची सुटका करविली.
 
Line १२४ ⟶ १२१:
सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.
 
केल्याने होत आहे रे ।<br/>
आज आपल्या जीवनात अपयश आणि दु:ख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आंनद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्यालागणार्‍या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नांनाच ‘तप’ असे म्हटले जाते. आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खर्‍या धैर्याची कल्पना येऊ शकेल. जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करुन ते यशस्वी झाले. अंत:करणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंत:करणात धैर्य उत्पन्न होईल. साडेतीनशे वर्षापूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारुनउभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले -
 
धिर्ध्रराधिर्धरा धिर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका ।<br/>
केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥
 
मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राममंदिराची स्थापना केली. काही वेगवेगळ्या गांवी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली आणि नंतर गावोगावी. समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेले एकूण अकराशे मठ आहेत. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. <br />
समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दऱ्याखोऱ्यातूनदर्‍याखोर्‍यातून, डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगायमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठमहंत निर्माण करून, नि:स्पृहनिःस्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभु [[राम|श्रीरामचंद्र]], आदिशक्ति तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी [[मारुती|मारुतीराया]] या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगरदऱ्यातडोंगरदर्‍यांत, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. समर्थावर [[एकनाथ|सन्तसंत एकनाथाच्या]] वाग्मयाचावाङ्‌मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. [[भारत|हिंदुस्थान]] बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.
 
‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानूसारसूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्नप्रयत्‍न केला. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणार्‍या समर्थांचे हे मुख्य उद्दिष्ट होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदास स्वामी भारावूवभारावून गेले. आदिलशाहीत हीआदिलशाहीतही त्यांनी आपूलकीही आपुलकी जोपासली होती.
.
विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणाऱ्या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते .
 
==अकरा मारुती==
Line १५२ ⟶ १४९:
==संस्था==
स्वामी समर्थ रामदास यांचे नाव दिलेल्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही या :-
 
* स्वामी समर्थ रामदास महापालिका मंडई, वांद्रे(मुंबई)
 
==लेखन==
रामदासस्वामींची वाङ्‌मय संपदा अफाट आहे. मानवी जीवन सर्वांगाने समृद्ध व्हावे म्हणून समर्थांनी विविध विषयांवर चिंतनपर रचना केल्या. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, शेकडो अभंग, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, अनेक ओवीबद्ध पत्रे तसेच आरत्या त्यांनी रचलेल्या आहेत. समर्थांच्या वाङमयाचे मूल्यमापन भिन्न प्रकारे, अनेक दृष्टिकोनातून, अनेक विचारवंतांनी केले आहे. त्यांच्या एक एक वाङ्‌मय प्रकाराचा ऊहापोह करून त्या प्रकारच्या वाङ्‌मयातून समर्थ काय सांगतात, हे पहातानाही त्यांच्या भक्तीचे, शैलीचे, बुद्धिमत्तेचे कुणालाही कौतुक वाटावे. त्यांचा भाषावैभव स्वयंभू होता. त्यांना शब्दांची कधी वाणच पडली नाही. रामदासांच्या काही साहित्यरचना :-
* दासबोध
* करुणाष्टके
* मनाचे श्लोक
* ’सुखकर्ता दुखहर्ता’, ’लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा’, यांसारख्या [[रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्या|सुमारे ६१ आरत्या]]
* मुसलमानी अष्टक
* अप्रसिद्ध असलेला हजारो पानी मजकूर
 
===समर्थांच्या उर्दू पदावल्यांचे पुस्तक===
अनेक श्रेष्ठ पद्य रचना करणार्‍या समर्थ रामदास यांनी दखनी उर्दू भाषेत केलेल्या पदावल्या पुस्तकरूपाने उपलब्ध झाल्या आहेत (इ.स.२०१५). दहा वर्षे अभ्यास करून मनीषा बाठे यांनी समर्थ रामदासकृत दखनी उर्दू पदावल्या हा ग्रंथ सिद्ध केला असून, समर्थ रामदासांनी देशभरात केलेली भ्रमंती, त्यांना असलेले अनेक भाषांचे ज्ञान आदी पैलूही त्यांनी या ग्रंथाद्वारे समाजापुढे आणले आहेत.
 
समर्थ मीडिया सेंटर या स्वतःच्याच संस्थेच्या माध्यमातून बाठे यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. बाठे यांना मराठी, इंग्रजी आणि हिंदीसह संस्कृत, गुजराती, उर्दू, कन्नड, बंगाली आदी अकरा भारतीय भाषा अवगत आहेत. व्यावसायिक गरजेतून त्यांनी या भाषांचे शिक्षण घेतले. मात्र, त्याचा उपयोग त्या संशोधनासाठीही करत आहेत. इसवी सन १६३२ ते १६४४ या काळात समर्थांनी लिहिलेल्या ३०० दखनी उर्दू पदावल्या या ग्रंथात अर्थासह देण्यात आल्या आहेत. या ग्रंथातून समर्थांचे दखनी भाषेवरील प्रभुत्व स्पष्ट होते. समर्थ रामदास हे बहुभाषिक होते हे फार थोड्या लोकांना माहीत आहे. मुसलमानी अष्टक हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही. त्यांच्या या ग्रंथातील ९९ पदावल्या हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीच्या आहेत. समर्थांच्या दखनी उर्दू भाषेत एकूण १८ बोली भाषांचा समावेश होता. त्यातील १३ भाषांशैलींत समर्थांनी पदावल्या लिहिल्या.
 
अमराठी युवकांसाठी त्यांनी समाज परिवर्तनाची स्फूर्तिगीते लिहिली होती. देशभरात त्यांनी ११०० मठ स्थापन केले होते. त्यांची आणि हरगोविंदसिंग यांची भेट झाली होती. त्याबाबतचे पुरावे आजही मिळतात. या ग्रंथातून समर्थांचे समाजशिक्षक, समाज संघटक असे व्यक्तिमत्त्व उलगडले गेले आहे. समर्थांविषयी समाजात असलेला आदर वृद्धिंगत होण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.
 
या ग्रंथाची वैशिष्ट्ये -<br/>
१. समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेल्या अकराशे मठांचा नकाशा ग्रंथात समाविष्ट केला आहे.<br/>
२. समर्थांच्या हस्तलिखिताचा फोटो<br/>
३. २१ मठाधिपतींचे चित्र
 
 
Line १६६ ⟶ १८१:
तेव्हा बोलिले वचन | आम्हास राहाणे स्वल्प जाण ||
 
सांप्रत ज्यास मठ म्हणतात ती इमारत जीर्ण झालेली असल्याने अंग्लाई देवालयअंगलाईदेवालय व शेजारच्या तटातील ओवऱ्या यांतओवर्‍यात समर्थांच्या राहण्याची व्यवस्था केली .१६०३ च्या रामनवमी नंतररामनवमीनंतर चाफळहून समर्थ परत येईपर्यंत इमारत तयार झाली आणि समर्थ आल्यावर वैशाखापासून तेथेच राहू लागले. गृहप्रवेश करतेवेळेसच समर्थ उद्गारले 'येथे आता स्वल्प काळ राहणे आहे; खोलीचे बाहेर येणे किंवा कोणाशी बोलणे बहुतेक कमीच केले. [[उद्धव स्वामी]] [[आक्का बाई ]] यांशिवाय खोलीत कोणास येऊ देत नसे. कोणी काही कार्यभाग विचारले तर 'राम बुद्धी देईल तसे करा' म्हणून उत्तर देत.
 
'कोण्ही विचार पुसले काही | पूर्वीच सांगितले पाही | सांगावया आता काही | उरेचिना ||'
 
पितळेच्या खुराचा पलंग होता,त्यावर नित्य बसून असत. अन्नाचा आहार अगदी टाकला होता. पाच चार महिने तर केवळ दुधावरच होते. जवळ कोणास येऊ देत नसत. एखाद्यास प्रसंगोपात बोलाविले तर त्याने तेवढे येऊन काय आज्ञा आहे ते विचारून जावे. उद्धव अथवा आक्का हे मात्र न विचारता खोलीत ये-जा करत व काय हवे नको ते पाहत. निजले असले तर उठवून दूध देत. पण ते दूधही स्वामींनी मर्जी असली तर घ्यावे नाही तर अपेक्षा नाही म्हणून सांगावे. उद्धव एके दिवशी म्हणाले की व्याधीनिरसनार्थ अनुष्ठान बसवितो व उत्तम वैद्य आणवितो; त्यावर हसून समर्थ म्हणाले आतापर्यंत देहाची ममता टाकण्याचा उपदेश दुसऱ्यासदुसर्‍यास केला त्याचे हे सार्थक की काय? प्रारब्धाने देहाचे जे व्हायचे जेथे व्हायचे ते होत राहील. तेव्हा आक्का म्हणाल्या 'आपली इच्छा नसेल तर राहिला औषधोपचार; पण आता थंडीचे दिवस आले येथे डोंगरावर तर फार थंडी असते. तेव्हा चार दिवस खाली चाफळला किंवा दुसऱ्यादुसर्‍या एखाद्या ठिकाणी चलावे. 'समर्थांनी उत्तर दिले -
 
जेथे होईल हे प्रांत ( शेवट ) | तेथे भजतील हो भक्त | उत्साह चाफळी अद्भुत | राहील तेव्हा ||
Line १९० ⟶ २०५:
अवकाश पांच दिवस | उरला आहे आम्हास | कोण पुजील त्यास | यश घडो ||
 
करणाऱ्याच्याकरणार्‍याच्या करविल्या | आणि त्याच्या श्रमाचा | प्रसाद झाला सर्वांचा | मनोरथ ||
 
अर्थात हे बोलणे बहुतेक स्वगतच झाले.दुसरे दिवशी सकाळी मूर्ती पाहण्यासाठी खोलीत मंडळी आली असता समर्थांच्या मुखातून एक श्लोकार्ध निघाला -
Line २३६ ⟶ २५१:
== व्यक्तिमत्त्व ==
 
मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसऱ्यावरदुसर्‍यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे.
 
समर्थ अतिशय चपळ होते. ते भरभर चालत. एका ठिकाणी फारसे रहात नसत. स्नानसंध्या एके ठिकाणी, भोजन दुसरे ठिकाणी. तर विश्रांती तिसरीकडे असा त्यांचा खाक्या होता. ते मितभाषी आणि शिस्तीचे होते. त्यांना मनुष्याची उत्तम पारख होती. ते स्वतः उद्योगी असल्यामुळे आळशी मनुष्य त्यांना आवडत नसे. आळशी मनुष्यास ते करंटा म्हणत. त्यांना लोकस्थितीचे उत्तम ज्ञान होते, अनेक भाषा अवगत होत्या. मराठी, संस्कृत, हिंदी व उर्दू यांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या मठाधिपतींच्या नियमित गुप्त बैठकी होत असत. अशा बैठकांसाठी ठिकठिकाणी गुप्त गुहा, विवरे त्यांनी शोधून ठेवली होती.
 
Line २४९ ⟶ २६५:
[[File:Dasbodh.jpg|thumb|शिवथर घळ येथील दासबोध लेखन ]]
 
समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते.त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या. आजही चाफळ, शिवथरघळ, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. समर्थांना अंगापूरच्या डोहात दोन मूर्ती सापडल्या; एक श्रीरामचंद्रांची आणि दुसरी तुळजाभवानीची. त्यांतील श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली. श्री तुळजा भवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरील प्रसिद्ध अंग्लाई देवीचे मंदिर आजही याची साक्ष देत आहे. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांना एक बाग तयार करायची होती. या बागेत कोणकोणती झाडे लावावयाची आणि ती कशी लावावीत या संबंधीचे समर्थांचे स्वतंत्र प्रकरण आहे. यावरून त्यांचा वनस्पतीशास्त्राचा किती अभ्यास होता याची कल्पना येते. बाग प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्याजाणार्‍या या कवितेत समर्थांनी सुमारे ३५० वनस्पतींची नवे दिली आहेत. आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळ, फूल, औषधी वनस्पती यांची व्यवस्थित वर्गवारी आहे. सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना तर अनेकांना वाटते की, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला? जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.
 
[[File:Ramdas aarati.jpg|thumb|श्री लवथवेश्वराचे पूजन]]
 
समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्‌मय निर्मिती केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. [[दासबोध]], [[मनाचे श्लोक]], [[करुणाष्टके]], [[मारुति स्तोत्र|भीमरूपी स्तोत्र]],अनेक आरत्या उदाहरणार्थ 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही [[गणपती|गणपतीची]] आरती, 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' ही [[शंकर|शंकराची]] आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. [[समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांनी]] घरांघरांत स्थान मिळवले आहे 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' ही संत नामदेवांनी लिहिलेली आरती प्रसिद्ध आहे. याचा अर्थ नामदेवांच्या काळात देवांच्या आरत्या मंदिरात म्हटल्या जात होत्या. पुढे मोगलांच्या आक्रमणामुळे देवांचे उत्सव बंद पडले, अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे आरती वाङ्‌मय जनमानसाच्या स्मृतीतून नाहीसे झाले.... समर्थांनी या वाङ्‌मयाचे पुनरुज्जीवन केले. आपण ज्या विविध आरत्या म्हणतो, त्यांपैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिल्या आहेत. मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले असताना तेथील पुजाऱ्यालापुजार्‍याला आरती येत नाही हे पाहून त्यांनी 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती केली. तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी. तिचे दर्शन घेतांना समर्थांना 'दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी' ही आरती स्फुरली. 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी' ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगात वीरश्रीचा संचार होतो.
 
समर्थांनी शंकराची आरती लिहिली, त्याची कथा मोठी गमतीशीर आहे. तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले. तिथे खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवथेश्वराला आले.जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीच मरण पावतो, अशी या मंदिराची ख्याती होती.हे कळल्यावर समर्थांनी मुद्दाम मंदिरातच झोपायचे ठरवले. ग्रामस्थांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण समर्थ तसे जिद्दी होते. सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीत भीतच प्रवेश केला. पाहतात तर काय ! समर्थ भगवान लवथेश्वराची पूजा करीत होते. त्याच वेळी 'लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा' या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली. समर्थांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या आहेत.