"शं.नी. चाफेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
इ.स. १९२मध्ये शं.नी. चाफेकरांनी स्वतःची नाटक कंपनी काढली आणि जुन्याच नाटकांचे पुनरुज्जीवन करून ती नाटके रंगमंचावर सादर करायला सुरुवात केली. या कंपनीचे [[य.ना. टिपणीस|अप्पासाहेब टिपणिसांनी]] लिहिलेले ’राजरंजन’ हे नाटक खूप चालले. ही नाटक कंपनी मात्र थोड्या काळातच बंद पडली.
 
==चित्रपटात भूमिका, वृत्तनिवेदन आणि आत्मचरित्र==
आपली नाट्यसंस्था लयास गेल्यावर शंकराव चाफेकरांनी मूक चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली.
 
आळतेकर हे [[दिल्ली]] आणि पुणे येथील [[आकाशवाणी]] केंद्रांवर वृत्तनिवेदक होते. दिल्लीत दीड वर्षे तर पुण्यात २५ वर्षे..
 
==मानापमान आणि सौभद्र संयुक्त प्रयोग==
Line ३५ ⟶ ३८:
* शंकरराव चाफेकरांच्या कलेचे पहिले जाहीर कौतुक केले ते [[न.चिं. केळकर|तात्यासाहेब केळकरांनी]]. त्यांनी एका सार्वजनिक गणपतीसमोर झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमात चाफेकरांना सुवर्णपदक दिले.
* ’वीरकुमारी’ या नाटकातील शंकररावांची भूमिका पाहून [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]]ही त्यांना सुवर्णपदक प्रदान केले होते.
* पार्श्वनाथ आळतेकरांच्या ’स्मृतिधन’ या आत्मचरित्राला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता.
* १९६२ साली नागपुरात झालेल्या ४४व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्य संमेलनाचे]] अध्यक्षपद भूषविण्याचा मान शं.नी. चाफेकरांना मिळाला.