"राजस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
|तळटिपा =
}}
'''राजस्थान''' उत्तर(जुने नाव राजपुताना) हे उत्तरी [[भारत|भारतातील]] एक राज्य आहे. हे राज्य आपल्या प्राचीन [[इतिहास|इतिहासाची]] व ऐतिहासिक [[किल्ले|किल्यांची]] भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. [[जयपूर]] ही या राज्याची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे. राजस्थानचे [[क्षेत्रफळ]] ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. येथील [[लोकसंख्या]] ६,८६,२१,०१२ एवढी आहे व लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. [[हिंदी]] व [[राजस्थानी]] या येथील प्रमुख बोलल्या जाणाऱ्या [[भाषा]] आहेत. राजस्थानची [[साक्षरता]] ६७.०६ टक्के एवढी आहे.
 
उष्ण [[वाळवंट]] व कमी [[पाउसपाऊस]] यामुळे येथे [[शेती]]चे प्रमाण कमी आहे. [[ज्वारी]], [[मका]], [[हरबरा]] व [[गहू]] ही येथील प्रमुख धान्य पिके, तर [[ऊस]], [[तेल]] व [[तंबाखू]] ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत. या भागातून [[बनास]], [[लुनी]], [[घग्गर]] व [[चंबळ]] या नद्या वाहतात. राजस्थानचे मारवाड व मेवाड असे दॊन विभाग आहेत.
 
== इतिहास ==
ओळ ३८:
[[चित्र:Mehrangarh Fort.jpg|इवलेसे|डावे|मेहराणगढ चा किल्ला]]
[[चित्र:Chittorgarh Fort.jpg|उजवे|इवलेसे|चित्तोडगढ,अशियातील आकाराने सर्वात मोठा किल्ला]][[चित्र:HawaMahal.jpg|उजवे|इवलेसे|[[हवा महल]] जयपूर]]
राजस्थान हे राज्य प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. पुरातन [[सिंधू संस्कृती]] जी प्राचीन संस्कृती समजली जाते ही राजस्थानच्या काही भागात विकसित झाली होती. सिंधू संस्कृती ही [[भारतीय संस्कृती]]चा पाया समजलासमजली जाते. सिंधूया संस्कृतीतील काही महत्त्वाची शहरे राजस्थान मध्येराजस्थानमध्ये होती. [[सिंधू]] नदीची लुप्त झालेली प्रमुख उपनदी [[सरस्वती नदी|सरस्वती]] राजस्थानच्या मधोमध वाहत होती. आजही अनेक पुरातत्त्वीय खुणा राजस्थानच्या या भागात सापडतात.<ref>https://www.amazines.com/Indus_Valley_Civilization_related.html</ref> डांगी, [[बिश्नोई]], राजपूत, [[यादव]], जाट, भील, गुज्जर, मीना व अनेक आदिवासी समूह हे राजस्थानमधील निवासी आहेत. त्यांचा आजच्या राजस्थानच्या जडणघडणीत मोठा सहभाग आहे. राजस्थानचा इतिहास हा राजेरजवाडे, लढाया, वीरस्त्रीयावीरस्त्रिया, धार्मिक संत महात्मे यांनी पावन केला आहे.<ref name="Thakur Deshraj">[[Thakur Deshraj]], Jat Itihas (Hindi), Maharaja Suraj Mal Smarak Shiksha Sansthan, Delhi, 1934, 2nd edition 1992 pp 587-588.</ref>
 
राजस्थान च्या नावातच राजांची भूमी असा अर्थ आहे. आजच्या राजस्थानात [[ब्रिटीशब्रिटिश भारत|इंग्रजकालीन]] राजपुतानाचा मोठा भाग येतो. यात राजपुतराजपूत राज्ये, दोन जाट संस्थाने, मुस्लीमव मुस्लिम संस्थान येतात. [[जोधपूर]], [[बिकानेर]], [[उदयपूर]] व [[जयपूर]] ही प्रमुख राजपूत राज्ये होती. [[भरतपूर]] व धोलपूर ही जाटांची संस्थाने होती. टोंक हे मुस्लीममुस्लिम राज्यकर्त्यांचे संस्थान होते. राजपूतांचाराजपुतांचा इतिहास हा इस्लामी आक्रमणाला प्रखर विरोधक म्हणून नावाजलेला आहे. राजपूतांचाराजपुतांचा उदय साधारणपणे [[इ.स.चे ६ वे शतक|६ व्या शतकात]] [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्याच्या]] पतनानंतर झाला. यास प्रतिहार्‍यांचेप्रतिहाऱ्यांचे राज्य म्हणून ओळखले जाई. प्रतिहार्‍यांचेप्रतिहाऱ्यांचे राज्य उत्तर गुजरात, -सौराष्ट्रापासून ते दक्षिण पंजाबपर्यंत होते अरवलीपासून ते [[सिंधू नदी]]पर्यंत या राज्याचीराज्याचा व्याप्तीपसारा होतीहोता. भारतावरील पहिले इस्लामी आक्रमण ८ व्या शतकात झाले, जेते प्रतिहारी राजपूतांनीराजपुतांनी परतवून लावले. यालात्याला राजस्थानची लढाई असे म्हणतात. या लढाईत प्रतिहार्‍यांनीप्रतिहाऱ्यांनी इस्लामी आक्रमकांचा इतका जबरदस्त पराभव केला ज्यामुळेत्यामुळे इस्लामचा प्रभाव पूर्वेकडे [[इराण]]पुरताच मर्यादीतमर्यादित राहीला. पुढील ५०० वर्षे राजपूतांनीराजपुतांनी अनेक इस्लामी आक्रमणांचा सामना केला. [[दिल्ली]]चा शेवटचा प्रमुख हिंदू राजा [[पृथ्वीराज चौहान]] हा राजपूत होता.
 
[[अल्लाउद्दीन खिलजी]]ने मेवाडवर आक्रमण केल्यानंतरची राजपूत स्त्रीयांनीस्त्रियांनी केलेला जोहार राजपूत शौर्य व त्यागाची सीमा दर्शावतात. राजपूतांनीराजपुतांनी [[मुघलमोगल]] आक्रमणालाही जरी प्रखर विरोध केला., परंतुतरी अंतर्गत विरोध,दुही आणि राजकारण, मुत्सदेगीरीव मुत्सद्देगिरीचा अभाव यामुळे मुघलांनीमोगलांनी नंतर राजपूतांचीचराजुतांचीच मदत घेउनघेऊन संपूर्ण उत्तर भारतावर पकड मिळवण्यात यश मिळवलेप्राप्त केले. [[महाराणा प्रताप]] या चित्तोडगडच्या राज्यकर्त्याने मुघलमॊगाल आक्रमणाला प्रखर विरोध केला. महाराणा प्रतापप्रतापचे आजआजही शौर्याचे प्रतिकप्रतीक म्हणून जनमानसात प्रसिद्धस्थान आहे. मुघलमोगल [[अकबर|सम्राट अकबर]] व महाराणा प्रताप यांच्यात झालेली हल्दीघाटीचीहळदीघाटीच्या लढाईत १०,००० राजपूतांनीराजपुतांनी १ लाखाहून मोठ्याअधिक असलेल्या मुघलमोगल सेनेचा मोठ्या धैर्याने सामना केला. मुघलमोगल राजवटीत, बहुतेक राजपूत राज्यांनीराजांनी मुघलमॊगल साम्राज्याचे मांडलिकत्व पत्करले होते. जयपूरच्या राजपूतांनीराजपुतांनी तर मुघलया साम्राज्याचे विस्तारकर्तेच म्हणून मोठी कामगिरी बजावली. यात्या काळात राजपूत राजांनी राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात राजस्थान मध्ये संपत्ती आणली व त्याचा उपयोग महाले, किल्ले उभारण्यात लावलीकेला. त्यामुळेच राजस्थानात चांगल्या स्थितीतील महालांची संख्या जास्त आहे. मुघलमोगाल साम्राज्याच्या उतरणीनंतर अनेक संस्थानानी स्वतंत्रपणे कारभारास सुरुवात केली परंतु त्यांना मराठ्यांच्या आक्रमणास तोंड द्यावे लागले. शिंदे व होळकरांनी अनेक राजपूत संस्थाने मांडलिक बनवली. ब्रिटीशांच्याब्रिटिशांच्या आगमनामध्ये अनेक राजपूत संस्थांनानी ब्रिटीशांशीब्रिटिशांशी समझोत्याचे राजकारण केले. काही वेळा आपल्या विरोधक राज्यास शह देण्यात, तर काही वेळा त्यांनी आपली लष्करी ताकद वाढवण्यात ब्रिटीशांचीब्रिटिशांची मदत घेतली. यामुळे ब्रिटीशांचेब्रिटिशांना भारतभरत्यांचे राज्य भारतभर पसरण्यास चांगलेच फावले. ब्रिटीश राज्यकाळात राजपूत राज्ये स्वतंत्र राहिली.
 
== भूगोल ==
ओळ ४८:
[[चित्र:Désert-du-Thar.jpg|इवलेसे|[[थरचे वाळवंट]]]]
[[चित्र:View from Jaigarh Fort, Rajasthan, India - 20061001.jpg|इवलेसे|जयपूर परिसरातील टेकड्या]]
राजस्थान हे भौगोलिक दृष्ट्या अतिशय वैविध्यपूर्ण आहे. [[थरचे वाळवंट]] व [[अरावलीअरवली पर्वत]] हे राजस्थानच्या भूभागाचे वैशिठ्य. अरावलीअरवली पर्वत राज्याच्या अाग्नेय ते नैरुत्यनैर्ऋत्य दिशेलादिशांना पसरलेला आहे व त्याची एकूण लांबी ८५० [[किमी]] इतकी आहे. अबुअबू पर्वतावरील [[गुरु शिखर]] हे अरावलीअरवली पर्वताचे राजस्थानमधील सर्वात उंच शिखर असून [[निलगीरी]] पर्वतामधील भारतातील सर्वात उंच स्थान आहे. अरावलीनेअरवलीने राजस्थानचे [[पूर्व]] राजस्थान व [[पश्चिम]] राजस्थान असे दोन भाग केलेले आहेत.
 
पूर्व राजस्थान व पश्चिम राजस्थानात [[हवामान]]ाचा मोठा फरक असून पश्चिम राजस्थान हा अतिशय कोरडा रेताळ प्रांत आहे. पश्चिम भाग हा प्रामुख्याने थर वाळवंटात मोडतो. थर वाळवंट [[पाकिस्तान]]ात देखील शेकडो किमी पर्यंत आहे. अरावलीअरवली पर्वत मोसमी वार्‍यांचेवाऱ्यांचे विभाजन न करता त्यांना फक्त [[दिशा]] देतो तसेच. मोसमी वार्‍यांचीवाऱ्यांची दिशा अरावलीलाअरवलीला समांतर असल्याने मोसमीहे वारे अरावलीअरवली ओलांडण्याचे कष्ट घेत नाहीत. परिणामी पश्चिम भागात कमी पाउसपाऊस पडतोपडल्याने व सातत्याने या भागात कोरडेसातत्याने शुष्क हवामान असतेराहते. त्यामुळे थर वाळवंटात मानवी वस्ती अतिशय तुरळक आहे. [[बीकानेरबिकानेर]] हे सर्वाधिक लोकवस्तीचे शहर आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडे कमी कमी होत जाते. सरासरी फक्त ४० सेमी इतका वार्षिक पाउसपाऊस या भागात पडतो. तापमान वर्षभर उष्णउच्च असते. उन्हाळ्यात तापमान ४५ अंशापेक्षाही जास्त जाते, तर हिवाळ्यात तापमान शून्याचाहीशून्याच्याही खाली जाते. [[गंगानगर]] हे भारतातील सर्वाधिक उष्ण शहर उत्तर राजस्थानात आहे.
 
राजस्थानातील [[गोंदवाड]] व [[मारवाड]] या प्रांतातप्रांतांत प्रामुख्याने शुष्क काटेरी वने आहेत. जोधपूर शहर याच प्रांतात मोडते. [[लुनी नदी]] ही या भागातील प्रमुख नदी असून अरावलीच्याअरवलीच्या पश्चिम उतारावरुनउतारावरून [[कच्छ]]च्या दिशेने वाहते. ही नदी खारी नदी असून फक्त [[बाडमेरबारमेर]] जिल्ह्यातील बाल्तोराबालाटोरा इथवरच गोडी आहे. [[हरियाणा]]त उगम पावणारी घग्गर नदी ही हरियाणातील शुष्क भागातून येते व थरच्या वाळवंटात लुप्त पावते. ही नदी प्राचीन [[सरस्वती नदी]] असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
 
अरावलीच्याअरवलीच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण उत्तर भारताच्या सरासरी इतके असल्याने हा भाग बऱ्यापैकी सुपीक्सुपीक व सिंचित आहे. ह्या भागात काठियावाडीकाठेवाडी प्रकारच्याप्रकारची शुष्क वने आढळतात. ह्या प्रकारच्या वनांमध्ये अतिशय वैशिठ्यपूर्णवैशिट्यपूर्ण जैववैविविधता आढळते. तसेच या भागातील जनमानसातजनमानसांत असलेल्या पशू पक्ष्यांविषयीपशुपक्ष्यांविषयी असलेल्या आस्थेमुळे वन्यजीवन सहज पहावयास मिळते. [[मेवाड]] प्रांतात राजस्थानचे सर्वाधिक [[जंगल]] आहे. येथे केवळ शुष्क जंगल नसून मध्य भारतात आढळणारेआढळणाऱ्या मोठ्या पानांची सागाची वने देखीलवनेदेखील या भागात आढळतात. राजस्थानचा सर्वात पूर्वपूर्वेकडचा भाग मेवात म्हणून ओळखला जातो. हा भाग [[उत्तरप्रदेश]] व हरियाणा या राज्यांच्या सीमेलगत आहे. [[बिनास]] व [[चंबळ]] ह्या गंगेच्या प्रसिद्ध उपनद्या या भागातून वाहतात. चंबळचे खोरे हे एक भौगोलिक आश्चर्य मानले जाते.
 
== पर्यटन ==
ओळ ६०:
[[चित्र:UmaidBhawan Exterior 1.jpg|इवलेसे|जोधपूरचे उम्मेद भवन पॅलेस.]]
[[चित्र:Worshippers leaving the temple in Ranakpur.jpg|इवलेसे|राणकपूरचे जैन मंदिर.]]
भौगोलिक विविधता, रोमांचक [[इतिहास]] व ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य व विविधरंगी [[संस्कृती]] यामुळे राजस्थान पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षिक करते. पर्यटकांमध्ये देशी तसेच विदेशी पर्यटकांचा मोठा समावेश असतो. भारतात येणाऱ्या दर तीन विदेशी पर्यटकांपैकी एक पर्यटक हा राजस्थानात जाण्यास उत्सुक असतो. [[जयपूर]], [[उदयपूर]], [[जोधपूर]], [[जैसलमेरजेसलमेर]], [[अजमेर]], [[बिकानेर]] ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहे. जयपूर हे सर्वाधिकपर्यटकांचे भेटसर्वाधिक देणारेआवडते [[शहर]] आहे. जयपूर शहराला येथील इमारतींच्या रंगांमुळे गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूर शहरातील पर्यटन स्थळांमध्ये जंतर-मंतर, [[हवामहालहवा महल]], नियोजित जयपूर शहर व [[अंबरचा किल्ला]] ही प्रसिद्ध स्थळे आहेत. उदयपूर येथील तळ्यातील महाल जगप्रसिद्ध आहे. उदयपूर शहराजवळील [[चित्तोडगढचित्तोडगड]]चा किल्ला पहाण्याजोगा आहे. हा किल्ला अशियातील क्षेत्रफळाने अशियातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो.
 
जोधपूर शहरातील मेहरानगढचामेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेस ही पहाण्याजोगी स्थळे आहेत. जोधपूर जवळील मंढोर येथे पूर्व मध्ययुगीन देवळे आहेत. जैसलमेरजेसलमेर हे [[वाळवंट]]ातील एक ऐतिहासिक शहर आहे. जैसलमेरचाजेसलमेरचा किल्ला, [[थरचे वाळवंट]] व येथील मध्ययुगीन हवेल्या पर्यटकांना आकर्षित करतात. राजस्थानमध्ये जैन धर्मियांचीधर्मीयांची अनेक भक्तीस्थळेभक्तिस्थळे आहेत. [[राणकपूर]], [[भीलवाडाभिलवाडा]], जैसलमेरजेसलमेर, जोधपूर, [[माउंट अबू]] येथील दिलवाडा मंदीरमंदिर तसेच सिरोही जिल्ह्यातील अनेक मंदिरांना दरवर्षी हजारो भक्तपार्यटक भेटीभेट देतात. अजमेर येथील दर्ग्यास भेट देण्यास केवळ इस्लाम धर्मियमुसलमानच नव्हे तर हिंदू धर्मीयही भेट देतात. तसेच अजमेर जवळीलअजमेरजवळील [[पुष्कर]] या ठिकाणचा [[पुष्कर मेळा]] पाहण्यास देश-विदेशातून अनेक लोक येतात. वर नमूद केल्याप्रमाणे राजस्थानमध्ये जैववैविध्य आहेतर आहेच व स्थानिकांच्या सहकार्याने अजूनही वन्यजीवन भयमुक्त आहे. [[रणथंबोर]], सारिस्का, चित्तोडगड, ही [[अरावलीअरवली]]च्या सानिध्यातील अभयारण्यांना भेट देण्यास पर्यटक उत्सुक असतात. [[भरतपूर]] येथील राष्ट्रीय उद्यान हे जागतिक दर्जाचे [[पक्षी]] [[अभयारण्य]] आहे.
 
== जिल्हे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/राजस्थान" पासून हुडकले