"भारतीय आयुर्विमा महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
{{भारतातील विमा क्षेत्र}}इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
| सेवांतर्गत प्रदेश =
| उद्योगक्षेत्र = विमा
| उत्पादने = [[जीवन विमाजीवनविमा]], [[म्युच्युअल फंड]], [[गृहकर्ज]]
| सेवा =
| महसूल = {{रुपये}} १३.२५ [[निखर्व]]
ओळ ३०:
| आंतरराष्ट्रीय = होय
}}
'''भारतीय जीवन विमा निगम''' (रोजच्या वापरातील संक्षेपः '''एलआयसी'''; [[हिंदी भाषा|हिंदी]]: भारतीय जीवन बीमा निगम; {{lang-en|Life Insurance Corporation of India}}) ही [[भारत]] देशातील सर्वात मोठी [[विमा]] कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे [[भारत सरकार]]च्या मालकीची आहे.
 
१९५६ साली २४३ विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करुनकरून निर्माण झालेल्याकेलेल्या एलआयसीचे जीवनजीवनविम्याचे विमाहप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख उत्पादनसाधन राहिले आहे. [[मुंबई]]मध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची ८ क्षेत्रीय कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा, ५४ ग्राहक सेवा केंद्रे व २५ महानगर सेवा केंद्रे आजच्या घडीला अस्तित्वात आहेत.
 
गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्वाचामहत्त्वाचा भाग राहिला आहे. आजच्या घडीला १३,३७,०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत.
 
पारंपारिकपणे मुख्यतः [[जीवन विमा]] सेवा पुरवणार्‍यापुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. [[युलिप (गुंतवणूक योजना)|युलिप]], [[म्युच्युअल फंड]], [[गृहकर्ज]] इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात.
 
==बोधवाक्य==
'''योगक्षेमं वहाम्यहम्.''' हे भारतीय विमा मंडळाचे बोधवाक्य आहे.
 
हे बोधवाक्य गीतेमधून घेतले आहे. मूळ श्लोक असा :
 
'''अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।'''
 
'''तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥''' ... भगवद्गीता ९-२२
 
अर्थ : माझे चिंतन करीत अनन्यभावाने जे मला भजतात त्यांची काळजी मी बाळगतो.
 
==बाह्य दुवे==