"भगवद्‌गीता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
त्यात भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णांनी]] [[अर्जुन|अर्जुनाला]] जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.
 
यात एकुणएकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.
 
हा [[हिंदू]] लोकांचा एक पवित्र धर्मग्रंथ आहेसमजला जातो.
 
[[गीताई]] हे आचार्य [[विनोबा भावे]] यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबध्दओवीबद्ध भाषांतर आहे.
 
‘ नाईट ’ ही बहुमानाची पदवी मिळवून इ. स. १७९३ मध्ये इंग्लंडहून भारतात आलेला सर विल्यम जोन्स हा जगप्रसिद्ध एशियाटिक सोसायटीचा संस्थापक आणि अध्यक्ष होता. रामलोचन पंडिताच्या सर्व अपमानास्पद अटी मान्य करून तो पौर्वात्य पद्धतीने संस्कृत शिकला. डायजेस्ट ऑफ हिंदू अण्डअॅन्ड मोहॅमिडन लॉज, एशियाटिक मिसेलेनी, हिंदूंची कालगणना, हिंदूंचे राशीचक्रराशिचक्र, पर्शियन भाषेचे व्याकरण, पौर्वात्य हस्तलिखित ग्रंथांची सूची इत्यादी अनेक विद्वन्मान्य ग्रंथ त्याने लिहिले आहेत. भगवद्‌गीता, गरूडपुराण, मनुस्मृती, शाकुंतल, ‌ ऋतुसंहार, गीतगोविंद, हितोपदेश इत्यादी साहित्यकृतींचा हा पहिला भाषांतरकार आहे. भारतीय संस्कृतीची माहिती जगाला करून देणारा हा थोर पंडित होता.
 
भगवत्‌ गीता हा हिंदू धर्मातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय महत्त्वाचा तत्त्वज्ञानावर आधारलेला संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहीलेलाकाव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णांनी]] गीता [[अर्जुन|अर्जुनास]] मार्गदर्शन स्वरूपात सांगितली. हिंदू (वैदीकवैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान [[विष्णू|विष्णूंचे]] स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते.
 
सामान्यजनांमधे भगवत्-गीता, 'गीता' या नावाने ओळखली जाते.
 
कुरूक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरूवातीलासुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदांतवेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशातलेदेशांतले व विविध धर्मातले धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.
 
हिंदू धर्मामधेभगवद्गीतेत असे मानलेसांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वत:चेस्वतःचे विश्वरूप दर्शन दिलेदाखविले आणि त्याकरतात्याला अर्जुनालातो दिव्यदृष्टिदेव प्रदानअसल्याचे केलीपटवले. (श्रीकृष्णाने असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषीला दाखविले आहे!)
 
भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते आणि तिला [[उपनिषद|उपनिषदांचा]] दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे [[मोक्ष|मोक्षाचा]] मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे.
 
== गीता निर्मितीचा काळ ==
== गीतेचा कालावधी ==
महाभारतातल्या 'भीष्म पर्वा' मधेमध्ये गीतेचा उल्लेखउअंतर्भाव आढळतोआहे. महाभारतातल्या २५२५व्यापासून ते ४२ अध्यायांमधे लिहीलेल्या गीतेचे४२्व्या एकूणअध्यायांत ७००संपूर्ण श्लोकगीता आहेतयेते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायली' जाते.
 
उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहीतीमाहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही [[महाभारत|महाभारतात]] समाविष्ट असल्याने गीता '[[महर्षी व्यास]]' यांनी लिहिली असे मानले जाते.
महाभारतातल्या 'भीष्म पर्वा' मधे गीतेचा उल्लेख आढळतो. महाभारतातल्या २५ ते ४२ अध्यायांमधे लिहीलेल्या गीतेचे एकूण ७०० श्लोक आहेत. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायली' जाते.
 
उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहीती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही [[महाभारत|महाभारतात]] समाविष्ट असल्याने गीता '[[महर्षी व्यास]]' यांनी लिहिली असे मानले जाते.
 
छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असेही मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालण्यात आली.
 
हिंदू धर्मातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला ठेवा स्वरूपात देण्याची प्रथा असल्याने आधुनिक अभ्यासकांच्या मतापेक्षा गीता कीत्येककित्येक वर्षे जुनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे असे मानले जाते. कुठल्याही युगात त्याचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच विद्वानांच्या मते अध्यात्मिकदृष्ट्या गीता कधी लिहिली गेली अथवा कधी सांगितली गेली याला फारसे महत्त्व नाही.
 
== गीतेच्या विविध आवृत्तीआवृत्त्यासंबंधीतसंबंधित ग्रंथ संपदा ==
गीतेच्याभगवद्‌गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडातकालखंडांत इतर विविध गीता निर्माण झाल्या. यात भिक्षुगीता अष्टावक्रगीता, रामगीता ईश्वरगीता, कपिलगीता , गणेशगीता, पराशरगीता, शिवगीताभिक्षुगीता, व्यासगीता, सूर्यगीतारामगीता, शिवगीता, ईश्वरगीता सूर्यगीता, हंसगीता , पराशरगीता इतकेच काय , पण यमगीताही लिहिली गेली. कूर्मपुराणात उत्तर विभागात पहिल्या अकरा अध्यायातअध्यायांत ईश्वरगीता तर पुढील अध्यायातअध्यायांत व्यासगीता आहे. गणेशपुराणात शेवटच्या क्रीडा खंडात १३८ ते १४९ अध्यायातअध्यायांत गणेशगीता आहे.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3164647.cms गीतामाऊलीची लेकरं म.टा जुलै २२, २००७]</ref>
 
==गीतेतील अध्यायांची नावे==
* अध्याय १ - अर्जुनविषादयोग
* अध्याय २ - सांख्ययोग
ओळ ५५:
* अध्याय १७ - श्रद्धात्रयविभागयोग
* अध्याय १८ - मोक्षसंन्यासयोग
 
==भगवद्गीतेवर आधारित अन्य मराठी/संस्कृत/हिंदी ग्रंथ==
* अनासक्ति योग - महात्मा गांधी
 
* ईश्वारार्जुन संवाद- परमहंस योगानन्द
* Essays on Gita - अरविंद घोष
* गीता तत्त्व विवेचनी टीका - जयदयाल गोयंदका
* गीता-प्रवचन (हिंदी वगैरे)- विनोबा भावे
* गीताभाष्य (संस्कृत) - आदि शंकराचार्य
* गीताभाष्य (संस्कृत) - रामानुज
* गीतारहस्य - लोकमान्य [[बाळ गंगाधर टिळक]])
* गीता समजावणी - डॉ. पां.ह. कुलकर्णी)
* गीता साधक संजीवनी (टीका) - स्वामी रामसुखदास
* गूढार्थदीपिका टीका - मधुसूदन सरस्वती
* भगवदगीता का सार (हिंदी) - स्वामी क्रियानंद
* सुबोधिनी टीका (संस्कृत) - श्रीधर स्वामी
* ज्ञानेश्वरी - संत [[ज्ञानेश्वर]])
 
== संदर्भ ==