आमटीसाठी कढईत तेलाचीकिंवा पातेल्यात, गोडे तेल तापवून वर मोहरी किंवा जिरे टाकून फोडणी कराकरतात. त्यात शिजवलेलेतुरीची किंवा मुगाची डाळ शिजवून तयार केलेले वरण टाकाटाकतात. आमटी जितकी पातळ हवी तितके पाणी टाकाटाकतात. मग तिखट, मीठ, आमसुलचिंचेचा कोळ/आमसूल, गुळगूळ, ओले खोबरे, मसालामसाल्याची पूड इत्यादींपकी काही किंवा सर्व जिन्नस चवीप्रमाणे टाका.टाकून भरपूर उकळले की तयार होणार्या खाद्यपदार्थाला आमटी उकाळाम्हणतात.