"भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २३:
 
== पार्श्वभूमी ==
१९७० च्या पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातील [[अवामी लीग]] ने १६९ मधील १६७ जागा जिंकल्या व [[इस्लामाबाद]]मध्ये संसदेत अवामी लीगचे बहुमत झाले. आवामी लीगचे नेते [[शेख मुजीबूरमुजिबूर रहमान]] यांनी सहा कलमी नोंदवून राष्ट्राधक्ष्यांपुढेराष्ट्राध्यक्षांपुढे सरकार स्थापनेचा दावा मांडलासादर केला. पाकिस्तानच्या स्थापनेपासून राजकारणात वर्चस्व ठेवणार्‍या पश्चिम पाकिस्तानातील खासकरूनखास करून पंजाबी व पठाणी राजकारण्यांना बंगाली वर्चस्व होणे मान्यच नव्हते. [[झुल्फिकार अली भुट्टो]] यांनी मुजिबूर यांना पंतप्रधान पदपंतप्रधानपद देण्यास विरोध केला. राष्ट्राध्यक्ष [[याह्याखान]] यांनी पूर्व पाकिस्तानात सेनेला तैनात केले.
 
पूर्व पाकिस्तानात यानंतर सर्वत्र अटकसत्र व दडपशाही सुरू झाली. पूर्व पाकिस्तानी सैनिक व पोलिसांना निःशस्त्र करण्यात आले. [[पूर्व पाकिस्तान]] मध्ये यामुळे बंद, हरताळ, मोर्चे यासारखे प्रकार वारंवार होउहोऊ लागले. पाकिस्तानी सेनेने हे सर्व प्रकार दडपून [[मार्च २५]] १९७१ रोजी [[ढाका|ढाक्यातडाक्क्याचा]] ताबा मिळवला व अवामी लीगवर बंदी घालण्यात आली. मुजीबूरमुजिबूर रहमान यांना अटक करून पश्चिम पाकिस्तान त्यांची रवानगी झाली. बांगलादेशपूर्व मधीलपाकिस्तानातील हिंदूचे मोठ्या प्रमाणात शिरकाण सूरूसुरू झाले.
 
[[मार्च २७]] १९७१ रोजी [[झिया उर-रहमान]] यांनी मुजीबूरमुजिबूर रहमान यांच्या वतीने बांगलादेशच्याबांगला देशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व एप्रिलएप्रिलमध्ये मध्येछुप्या छुप्यासरकारचीसरकारची स्थापना केली. यामुळे पूर्व पाकिस्तानात यामुळे स्वातंत्र्याची ओढ लागूनलागलेले हजारो लोग मुक्तीबाहिनीमुक्तिवाहिनीमध्ये (एक स्वतंत्र मध्येसैन्यदल) सामिल झाले.
 
=== भारतातील घडामोडी ===
[[मार्च २७]] १९७१ रोजी भारताच्या पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यानी बांगलादेशच्यापूर्व स्वतंत्र्यपाकिस्तानात चालू असलेल्या बांगला देशसाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला व बांगलादेशीपूर्व पाकिस्तानी जनतेला जी मदत लागेल ती पुरवण्याचे आश्वासन दिले. मोठ्यापूर्व प्रमाणावरपाकिस्तानात चाललेल्या मानवी शिरकाणामुळेहत्यांमुळे भारतात मोठ्या प्रमाणावरसंख्येने बांगलादेशीतिकडील लोक सीमा ओलांडून भारतात आश्रयास आले. सीमेवर छावण्या उभारण्यात आल्या. अज्ञातवासातील बांगला सैनिकांनी व लष्करी अधिकाऱ्यानीअधिकार्‍यांनी लगेचच मुक्तीबाहिनीच्यामुक्तिवाहिनीच्या स्वयंसेवकांना तयार करण्यास सुरुवात केली.
 
पूर्वापूर्व पाकिस्तानापाकिस्तानातील मोठ्याभयंकर प्रमाणातहिंसाचारामुळे हिंसाचारभारतात उसळल्यानेयेणार्‍या भारतात आश्रयीतांचीआश्रितांची संख्या प्रचंड वाढली. आश्रयीतांची संख्याती १ कोटीच्याही वर गेली. भारतावर यामुळे आर्थिक ताण पडू लागला. त्यातच पाकिस्तानने अमेरिकडून युद्धकालात मदत मिळवण्याचे आश्वासन मिळालेमिळवले.
 
एप्रिल १९७१ मध्ये श्रीमती गांधींनी [[युरोप]]चा झंजावाती दौरा केला. ब्रिटन व [[फ्रान्स|फ्रांस]] सारख्या देशांना ९ ऑगस्ट १९७१ रोजी श्रीमती गांधींनी [[सोविएतसोव्हिएट संघ|सोविएत संघाशीरशियाशी]] २० वर्षाचा मैत्रीचा करार करून सर्व जगाला खासकरून अमेरिकेला वब्रिटन व [[फ्रान्स]]सारख्या देशांना धक्का दिला. या मैत्रीने [[चीन]]ची युद्धात उतरून मध्यस्थी होऊ शकण्याची शक्यता कमी झाली. चीन हा पाकिस्तानचा मित्रदेश असला तरी त्याने युद्धकाळात तटस्थ रहाणेराहणे पसंत केले.
 
दरम्यानच्या काळात [[मुक्तीबाहिनीमुक्तिवाहिनी]] पूर्व पाकिस्तानात सक्रिय झाली व तिने गनिमी काव्याने पाकिस्तानी लष्कराविरुद्ध उठाव केला. भारताने देखील मुक्तीबाहिनीलामुक्तिबाहिनीला पूर्ण पाठिंबा देत. लष्करी साहित्याची मदत केली.
 
== युद्ध ==
[[चित्र:Bangladesh 1971 Liberation.jpg|thumb|left|250 px|१९७१चे भारत-पाक युद्ध]]नोव्हेंबर पर्यंत घडामोडींना आणखीनच वेग आला व युद्धयुद्धाची शक्यता अटळ झाली. भारताने मोठ्या प्रमाणावर पूर्व पाकिस्तान सीमेवर सैन्य जमा केले. पावसानंतरच्या काळात जमीन बऱ्यापैकीबर्‍यापैकी कोरडी झाली होती.होते तसेच हिमालयात थंडीमुळे चीनीचिनी आक्रमणाची शक्यता कमी झाली. [[नोव्हेंबर २३]] १९७१ रोजी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष [[याह्याखान]] यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली व युद्धास तयार रहाण्याचे देशवासीयांना आवाहन केले. रविवार [[डिसेंबर ३]] रोजी पाकिस्तानी हवाई-दलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिणगी टाकली. जोरदार हवाई हल्ले चढवून भारताची आक्रमण क्षमता खच्ची करण्याचे पाकिस्तानी तंत्र होते. पाकिस्तानने हल्ला तर केला परंतु त्यात त्यांचा फारसा फायदा झाला नाही उलट भारताला आक्रमण करायला सबळ कारण मिळाले व दुसऱ्यादुसर्‍या दिवशीच भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले.
 
भारतीय आक्रमणाचे दोन उदिष्टे होती. १) पूर्व पाकिस्तानात जास्ती जास्त आत घूसूनघुसून पूर्व पाकिस्तानचा ताबा मिळवणे. २) पश्विम सीमेवर पश्चिम पाकिस्तानातून येणाऱ्यायेणार्‍या पाकिस्तानी फौजेला फक्त रोखून धरायचे. पश्चिम पाकिस्तानात घूसूनघुसून कोणत्याही परिस्थितीत आक्रमण करायचे नाही असा भारताचा डावबेत होता.
 
या उलट पाकिस्तानी सेनेची उदिष्टे होती. १) भारताला पूर्व पाकिस्तानात घुसण्यापासून रोखणे. पूर्व पाकिस्तानात आत खोलवर घुसणे बरेच अवघड होते व भारतीय सेनेला त्यात जास्ती जास्त वेळ लागेल असे पहाणे २) दरम्यान पश्चिमे कडूनपश्चिमेकडून भारतात घूसूनघुसून जास्ती जास्त भूक्षेत्राचा ताबा मिळवणे. भारताने पश्चिम सीमेवर त्यामानाने कमी सैन्य तैनात केले होते. त्यामुळे त्यात पाकिस्तानी सेनेला यश मिळेल असा विश्वास होता. या दोन्हीत यशस्वी झाल्यावर भारताची कोंडी होईल असे पाकिस्तानी लष्कराची चाल होती.
 
पाकिस्तानने पहिले आक्रमण करून युद्धाची सुरुवात केली खरी परंतु त्यांना त्याचा संवेग राखता आला नाही. पश्चिम पाकिस्तानातून पाकिस्तानी लष्कराने भारतात अनेक ठिकाणी जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्नप्रयत्‍न केला., परंतु भारतीय सेनेपुढे त्याचे काही एक चालले नाही. त्यातील एकएका पुढे प्रसिद्ध झालेल्या [[लोंगेवालाची लढाई|लोंगेवालाच्या लढाईत]] त्यांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागले. केवळ १२० भारतीय सैनिकांनी २,००० पेक्षाही अधिक सैन्य असलेल्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत टिच्चून सामना केला. सकाळ होताच भारतीय हवाईहल्यातहवाई हल्यात पाकिस्तानी चिलखती ([[रणगाडा]]) तुकडीचे जबरदस्त नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले. अशा रीतीने पाकिस्तानी सेनेला पश्चिम सीमेकडे भारतीय मोर्चे विस्कळितविस्कळीत करण्यात अपयश आले. याउलट भारतीय सेनेने आक्रमक भूमिका घेउनघेऊन पाकिस्तानच्या सीमेलगत मोठा भूभाग काबीज केला.सीमेलगतचा एकूण १४,००० चौ.किमी इतका भागमोठा भूभाग काबीज करण्यात आलाकेला. हा सर्व भाग नंतर [[सिमला करार|सिमला करारा]] अंतर्गत पाकिस्तानला परत करण्यात आला.
 
भारतीय वायुसेनेने या युद्धात जबरदस्त कामगीरीकामगिरी नोंदवली. ऑपरेशन पायथनच्यापायथॉन अंतर्गतया नावाखाली [[भारतीय नौदल]] व हवाईदलाने अमेरिकन पद्धतीप्रमाणे [[विमानवाहक युद्धनौका|विमानवाहक युद्धनौकांचा]] वापर करून पूर्व पाकिस्तानात [[चितगाव]] येथेयेथील पाकिस्तानी विमानतळ उधवस्तउद्ध्वस्त केलेकेला.. या युद्धात भारताने हवाई दलाच्या विमानांची एकूण ४,००० उड्डाणे उडवण्यात आलीकेली. यालात्यांना पाकिस्तानी हवाईदलाकडून फारसा प्रतिकार झाला नाही. पश्चिमेकडे भारतीय नौदलाने [[कराची]] बंदराची कोंडी केली व त्याबरोबरच दोन पाकिस्तानी विनाशिका बुडवल्या.
 
भारतीय पायदळाने अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने पूर्व पाकिस्तानमध्ये वाटचाल केली. शत्रूचे कच्चे दुवे हेरत व मोठ्या प्रतिकार शक्य असलेल्या ठिकाणी वळसा घालून भारतीय सेनेने पुढे वाटचाल केली. यामध्ये पाकिस्तानला मोठ्या प्रमाणातखूप नुकसान सहन करावे लागले. पंधरवड्याच्या आतच भारतीय सेनेने [[ढाकाडाक्का]] शहर काबीज केलीकेले. ९०,००० हून०००हून अधिक पाकिस्तानी सैनिक [[युद्धबंदी]] झाले. [[डिसेंबर १६]] रोजी पूर्व पाकिस्तानतीलपाकिस्तानातील पाकिस्तानी सेनेनेसेना भारतापुढे शरणागतीशरण पत्करलीआली. दुसऱ्यादुसर्‍या दिवशी पाकिस्ताननेपाकिस्तान सरकारनेही शरणागती पत्करली.
 
== अमेरिकन व सोवियेतसोव्हिएट हस्तक्षेप ==
[[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] पहिल्यापासूनच पाकिस्तानचा मित्रदेश होता व भारताने [[सोवियेत संघ|सोविएत संघाशी]] मैत्रीचा करार केल्याने भारत आता त्याच्या शत्रूपक्षातशत्रुपक्षात गेला. भारताने जर पाकिस्तानवर विजय मिळवला व पाकिस्तानवर कब्जा मिळवला तर अमेरिकेचा दक्षिण अशियामध्ये प्रभाव कमी होऊन सोविएतसोव्हिएट प्रभाव वाढेल असा कयास होता. म्हणून अमेरिकेने पाकिस्तानला सर्व आघाड्यांवर मदत केली. अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीला [[यु.एस.एस. एंटरप्राईझ]] ही विमानवाहू नौका बंगालच्या उपसागरात पाठवली. रशियानेही दोन युद्धनौका भारताच्या मदतीला [[व्लाडिव्होस्टॉकव्हलाडिओस्टॉक]] येथून पाठवल्या व अमेरिका अजून पुढे अण्वस्त्रांची चाल चालणारचालवणार नाही ही काळजी घेतली. भारताने देखीलभारतानेदेखील अमेरिकेच्या भावना लक्षात घेउनघेऊन पश्चिम पाकिस्तानात फारसा रस दाखवला नाही. सोविएतसोव्हिएट संघाने बांगलादेशी स्वातंत्र्यलढ्याला मान्यता देउनदेऊन एक प्रकारे भारतीय आक्रमणाला मान्यता दिली.
 
== परिणाम ==
भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल [[ए.के. नियाझी]] यांनी शरणगतीपत्रावरशरणगतिपत्रावर सही केली. भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या पाठिवरनकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला. हा पराभव पाकिस्तानला चटका लावून गेला व आजही भारताने आमच्या देशाचे दोन तुकडे केले अशी पाकिस्तानी जनमानसात अजूनही भावना आहे. याह्याखान यांनी राष्ट्राध्यक्षपदावरूनराष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुजिबूरमुजिबुर रहमान यांची मुक्तता करण्यात आली. [[जानेवारी १०]] १९७२ रोजी रहमान परत बांगलादेशात आले.
 
भारताचे जवळपास ४ हजार सैनिक या युद्धात कामी आले. पाकिस्तानच्या मृत सैनिकांची संख्या आजही निश्चित नाही. भारताने पाकिस्तानचे ९० हजाराहून अधिक सैनिक व समर्थक युद्धबंदी बनवले. या युद्धात मानवतेला काळिमा फासणार्‍या अनेक घटना घडल्या. पाकिस्तानने केलेले मानवी शिरकाण हे उपखंडातील आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक मानले जाते पाकिस्तानी सेनेने अंदाजे २० ते ३० लाख लोक सामुहिक संहारात मारले असण्याची शक्यता आहे. जर हा आकडा खरा असेल तर हे कृत्य हिटलरच्या कृत्यांपेक्षाही क्रूर आहे. यात मुख्यत्वे बांगलादेशातील हिंदूंना मुख्यत्वे मोठ्या प्रमाणात मारण्यात आले.
 
== युद्धातील मुख्य लढाया ==
ओळ ६४:
* [[सिल्हेटची लढाई]]
* [[गरीबपूरची लढाई]]
 
==पुस्तके==
बांगला देशच्या या स्वातंत्र्यलढ्यावर व इ.स. १९७१च्या भारत-पाकिस्तानमधील युद्धावर अनेक पुस्तके लिहिली गेली. ती अशी :-
* कॅप्टन सुरेंद्र ज. सुर्वे यांनी लिहिलेले '''’...आणि तोफा धडाडल्या’''' हे मराठी पुस्तक
 
== हेही पाहा==
Line ७३ ⟶ ७७:
* [http://www.bharat-rakshak.com/LAND-FORCES/index.php?page=shop.browse&category_id=245&option=com_virtuemart&Itemid=26 भारत-रक्षक चे संकेतस्थळ]{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20080708140247/http://www.bharat-rakshak.com/LAND-FORCES/index.php?page=shop.browse&category_id=245&option=com_virtuemart&Itemid=26 विदागारातील आवृत्ती]
*{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/aheteaseahe/entry/1971| शीर्षक =भारत-पाक युद्ध लढलेल्या एका सैनिकाची डायरी | भाषांतर = राजेश कालरा
| प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]]| दिनांक = १९फेब्रुवारी२०१३ | ॲक्सेसदिनांकअॅक्सेसदिनांक = २४फेब्रुवारी२०१३| भाषा = मराठी }}