"अखिल भारतीय संत साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
हे संमेलन '''अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन''' या नावानेही ओळखले जाते. ही संमेलने वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने भरवली जातात.
 
१ले संमेलन [[नाशिक]] येथे २५-२७ फेब्रुवारी २०१२ या काळात झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. [[सदानंद मोरे]] होते.
 
२रे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन [[नेरूळ]] ([[नवी मुंबई]]) येथे १६-१८ फेब्रुवारी २०१३ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. अभय टिळक होते.
 
३रे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन विदर्भाची पंढरी संतनगरी [[शेगाव]] येथे २२ ते २४ फेब्रुवारी २०१४ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष महसूल विभागाचे उपसचिव माणिक गुट्टे होते.
 
४थे संत साहित्य संमेलन [[नांदेड]] येथे ७ ते ९ फेब्रुवारी २०१५ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष आळंदीचे ह.भ.प. प्रा.डॉ. शिवाजीराव मोहिते होते.
 
पहा : [[संत साहित्य संमेलन]] , [[मराठी साहित्य संमेलने]]