"संगीता बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ १:
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. संगीता राजीव बर्वे (माहेरच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावच्या संगीता प्रभाकर गोंगे) या एक मराठी कवयित्री आणि बाललेखिका आहेत. त्यासंगीताचे Bवडील शाळेत चित्रकला शिक्षक होते.A.M.S (आयुर्वेदातल्यासंगीताबाईंना पदवीधर)इयत्ता आहेतचवथीपासून कागदावर शब्द उमटविण्याचा छंद लागला. शिवायपहिल्या त्यांनीकेलेल्या त्यांनीकवितेच्या चार Mastersओळी त्यांनी inवर्गात Ayurvedicसर्वांसमोर Dieteticsम्हणून केलेदाखवल्या आहेहोत्या.
 
संगीता बर्वे या B.A.M.S (आयुर्वेदातल्या पदवीधर) आहेत. शिवाय त्यांनी त्यांनी Masters in Ayurvedic Dietetics केले आहे.
आयुर्वेदशास्त्राच्या पदवीधर असलेल्या संगीताबाईंनी वाचनाच्या वेडापायी मराठी साहित्यात एम.ए. केले. त्यामुळे त्यांना मध्ययुगीन वाङ्‌मयापासून ते, निरनिराळ्या साहित्य्कृतींचा अभ्यास करता आला; कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या त्यांनी साहित्याच्या परीक्षा दिल्या आहेत त्या निमित्ताने त्यांना संत साहित्याचाही अभ्यास करता आला. त्यांनी रचलेल्या बालकवितांवर आधारित ’नाच रे मोरा’ ’गंमत झाली भारी’ आणि या रे या सारे गाऊ या’ या नावांच्या कार्यक्रमांचे अनेक ठिकाणी सादरीकरण झाले आहे. मुलांसाठी संगीता बर्वे यांनी त्यांच्या सुट्टीमध्ये ’आकाश कवितेचे’ या नावाचे शिबिर भरवले होते, त्यात मुलांसाठी बालकवितांच्ची १०० पुस्तके ठेवली होती. या शिबिरात मुलांनी कविता वाचल्या, म्हटल्या आणि रचल्याही.
 
वैद्यकीय पदवीधर झाल्यानंतर संगीताबाईंनी वाचनाच्या वेडापायी मराठी साहित्यात एम.ए. केले. त्यामुळे त्यांना मध्ययुगीन वाङ्‌मयापासून ते, निरनिराळ्या साहित्य्कृतींचा अभ्यास करता आला; कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या त्या साहित्यभूषण आहेत. त्या परीक्षेच्या अभ्यासाच्या निमित्ताने त्यांनी संत साहित्यही वाचले.
त्यांचे नाव बालकवितेबाबत झाले असले, तरी त्यांच्या सामाजिक वेदनांना त्यांनी आपल्या कवितेतून वाट करून दिली आहे. डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणार्‍या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.
 
आयुर्वेदशास्त्राच्यासंगीता पदवीधरबर्वे असलेल्या संगीताबाईंनी वाचनाच्या वेडापायी मराठी साहित्यात एम.ए. केले. त्यामुळे त्यांना मध्ययुगीन वाङ्‌मयापासून ते, निरनिराळ्या साहित्य्कृतींचा अभ्यास करता आला; कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या त्यांनी साहित्याच्या परीक्षा दिल्या आहेत त्या निमित्ताने त्यांना संत साहित्याचाही अभ्यास करता आला. त्यांनीयांनी रचलेल्या बालकवितांवर आधारित ’नाच रे मोरा’ ’गंमत झाली भारी’ आणि या रे या सारे गाऊ या’ या नावांच्या कार्यक्रमांचे अनेक ठिकाणी सादरीकरण झाले आहे. त्यांनी मुलांसाठी संगीता बर्वे यांनी त्यांच्या सुट्टीमध्ये ’आकाश कवितेचे’ या नावाचे शिबिर भरवले होते, त्यात मुलांसाठी बालकवितांच्ची १०० पुस्तके ठेवली होती. या शिबिरात मुलांनी कविता वाचल्या, म्हटल्या आणि रचल्याही.
 
त्यांचेसंगीताबाईंचे नाव बालकवितेबाबत झाले असले, तरी त्यांच्या सामाजिक वेदनांना त्यांनी आपल्या कवितेतून वाट करून दिली आहे. डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणार्‍या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.
 
संगीता बर्वे या प्रख्यात गायिका [[मालती पांडे]] यांच्या स्नुषा आहेत.
 
मावळ तालुक्यातील मारुंजी गावी १५-१६ फेब्रुवारी २०१५ या काळात होणार्‍या २६व्या [[बालकुमार साहित्य संमेलन]]ाच्या त्या नियोजित अध्यक्षा आहेत.
Line १७ ⟶ २३:
* उजेडाचा गाव (बालसाहित्य)
* गंमत झाली भारी (बालसाहित्य)
* दिवसाच्या वाटेवरून (पॉप्युलर प्रकाशन)
* रान फुले (बालसाहित्य)
* मृगतृष्णा (१९९८, प्रस्तावना [[शांता शेळके]])
 
==डी.व्ही.डी.==