"मराठवाडा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत [[मराठवाडा साहित्य परिषद]] नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने, [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन|मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने]] व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वत:चे पुस्तक प्रकाशन आहे. संस्थेच्या मराठवाड्यात, नांदेड आदी ठिकाणी शाखा आहेत. नांदेडचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम (जून २०१२) आहेत. संमेलने भरवणऱ्याभरवणर्‍या आणखी काही संस्थाही मराठवाड्यात आहेत. या सर्व संस्थांनी भरवलेली काही साहित्य संमेलने :
 
* एक मराठवाडा साहित्य संमेलन आखाडा बाळापूर येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष [[प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे|प्रा. प्र.ई. सोनकांबळे]] होते.
ओळ ८:
* मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले [[ग्रामीण साहित्य संमेलन]], केज(जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
* मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे [[ग्रामीण साहित्य संमेलन]], केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
 
* २१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने नांदेड येथे मराठवाडास्तरीय शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
* मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले जिल्हा साहित्य संमेलन औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी येथे १९ डिसेंबर २०१३ रोजी झाले.
Line १६ ⟶ १८:
* मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने २००८साली २९ वे मराठवाडा साहित्य संमेलन नायगाव बाजार (जि. नांदेड) येथे झाले.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३१वे मराठवाडा साहित्य संमेलन मुरूड (ता. लातूर) येथे २३ व २४ जानेवारी २०१०ला झाले. संमेलनाध्यक्ष [[फ.मुं. शिंदे]] होते.
* वैजापूर तालुक्‍यातील शिवूर (जिल्हा औरंगाबाद) येथे ता. २९ व ३० जानेवारी २०११ रोजी मराठवाडा साहित्य परिषदेचे ३२वे मराठवाडा साहित्य संमेलन झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३३वे मराठवाडा साहित्य संमेलन ७ व ८ जानेवारी २०१२ या काळात [[बीड]] जिल्ह्यातील कडा येथे झाले.. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक व पत्रकार भालचंद देशपांडे होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३४वे मराठवाडा साहित्य संमेलन [[पैठण]] येथे २२-२३ डिसेंबर २०१२ ला झाले. संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड होते.
*
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३६वे मराठवाडा साहित्य संमेलन [[नांदेड]] येथे १४-१५ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत होणार आहे. संमेलनाध्यक्ष [[लक्ष्मीकांत देशमुख]] असतील. हे संमेलन यापूर्वी [[उदगीर]] येथे होणार होते, परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे ते संमेलन रद्द करण्यात आले होते.