"ग्रामजागर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[पिंपरी]] [[चिंचवड]] येथील [[यशवंतराव चव्हाण]] प्रतिष्ठानतर्फे एक जगद्‌गुरू संत [[तुकाराम]] ग्रामजागर साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरत असते. २०१५ साली हे संमेलन देहू या गावी २४-२५ जानेवारी २०१५ या तारखांना होणार आहेझाले. डॉ. कोत्तापल्ले या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतीलहोते. या संमेलनात अॅडव्होकेट [[रावसाहेब शिंदे]] यांच्या अध्यक्षतेखाली ’शेती, शिवार आणि कृषी संस्कृती’ या विषयावर एक चर्चासत्र झाले.. या चर्चासत्रात झालेले त्यांचे भाषण आयुष्यातील अखेरचे भाषण होते.
 
यापूर्वी झालेल्या एका ग्रामजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी [[विठ्ठल वाघ]] होते.
ओळ ५:
२३-२४ ऒक्टोबर २००४ या तारखांना राळेगण सिद्धी येथे झालेल्या ग्रामजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[रामचंद्र देखणे]] होते.
 
या नावाची अन्य काही साहित्य संमेलने आहेत. उदा०
* चव्हाण ग्रामजागर साहित्य संंमेलन
* तुकाराम ग्रामजागर साहित्य संमेलन
* यशवंतराव ग्रामजागर साहित्य संमेलन
* यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संंएलन