"तुकडोजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५५:
[[ग्रामगीता]]हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करुन दिला आहे.
==साहित्य संंएलने==
तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) [[तुकडोजी महाराज साहित्य संंमेलन]] आणि (२) [[तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन]] अशी दोन संमेलने भरतात.
ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :
|