"तुकडोजी महाराज साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
६वे तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २१ डिसेंबर २०१४ रोजी [[चंद्रपूर]] जिल्ह्यातील नेरी या गावात झाले. नेरीचे गुरुदेव सेवा मंडळ व भारतीय विचार मंच यांनी मिळून हे संंमेलन भरवले होते. रूपराव वाघ हे संमेलनाध्यक्ष होते.
५वे '''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन,''' राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वरूड मित्रपरिवार यांच्यातर्फे नागपूर येथे ९-२-२०१३ रोजी झाले. उल्हास पवार हे संमेलनाध्यक्ष होते.
|