"नारायण विष्णु धर्माधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = शारदा
| अपत्ये = दत्तात्रेय (पुत्र)
| वचन =
ओळ २९:
कै. नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी (जन्म : [[मार्च १]], १९२२; मृत्यू : [[जुलै ८]], २००८) हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.
 
नानासाहेब धर्माधिकारी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झालं. रेवदंड्याच्या शाळेत ते शिकत होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हस्तसामुद्रिक (हात पाहून भविष्य सांगणे) हा होता. वडील वारल्यानंतर तो व्यवसाय त्यांनी सुरू ठेवला. त्या व्यवसायामुळे त्यांच्याकडे बरेच लोक येऊ लागले. सुरुवातीला ते हात पाहून भविष्य सांगत. नंतर हात न बघता डोळे बंद करून आपण जणू काही ईश्वरासोबत बोलत आहोत असे त्यांच्याकडे निवेदन घेऊन येणार्‍या माणसाची समजूत होत असे. त्यांच्या या तंत्रामुळे त्यांच्या भक्तसंख्येत भरपूर वाढ झाली. हळूहळू राजकीय नेतेही त्यांच्याकडे येऊ लागले आणि त्यांच्या सभेत लाखाने लोक जमू लागले. धर्माधिकारी हे जणू काही ईश्वराचे अवतार आहेत अशी लोकांची समजूत झाली.
==घराण्याचा इतिहास ==
 
==नानासाहेबांची आर्थिक भरभराट==
धर्माधिकारी यांचं कुटुंब वास्तविक मध्यमवर्गीय कुटुंबासारखे होते. नानांनी त्यांचे उद्योग सुरू केल्यानंतर त्यांच्याकडे अमाप संपत्ती आली. रेवदंड्याच्या घराचे नूतनीकरण झाले. चौल, एरोंडा आणि देवघर येथे त्यांच्या भक्तांनी सर्व सोयीयुक्त असे बंगले बांधून दिले. शिवाय नानांचे पुणे येथे एक फार्म हाऊस होते. तेथेच नानांचा मृत्यू झाला. त्यांच्या भक्तगणांनी त्यांना शेतजमिनी, नारळ, सुपारीच्या आणि आंब्याच्या बागाही घेऊन दिल्या. शालीमार पेन्टची एजन्सी मिळवून दिली. शिवाय अमूल प्रॉडक्ट आणि कोडॅकची एजन्सीही त्यांना मिळाली. नागाव येथे त्यांनी एक पेट्रोल पंपही सुरू केला. या सर्व इस्टेटीचे मूल्य करोडो रुपयांत होईल इतकी संपत्ती त्यांना मिळाली. नानासाहेबांच्या पत्‍नी शारदा यांच्या नावे अलीबाग येथे महागड्या खेळण्यांचे आणि भेटवस्तूंचे एक दुकानही आहे.
 
==घराण्याचा तथाकथित इतिहास ==
धर्माधिकार्‍यांच्या घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव 'शेंडे' असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले.
 
Line ४६ ⟶ ५१:
 
==पुरस्कार==
* नानासाहेब धर्माधिकारी यांनी पद्मविभूषण किताब द्यावा असा एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो प्रस्ताव दिल्लीहून अलीबाग येथे इंटिलिजन्स ब्युरोकडे तपासायला आला. त्याचा अहवाल दिल्लीला नकारात्मक गेल्याने नानासाहेबांना पद्मविभूषण करण्याचे बारगळले.
* इ.स २००८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील ५१० एकराच्या परिसरात ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले होते, असे म्हणतात. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये २०१०मध्ये नोंद झाली, अशी माहिती आहे(२५-११-२००८).
* गुजराथी महाजन भूषण पुरस्कार (१७-११-२०००)
Line ६४ ⟶ ७०:
==बाह्य दुवे==
 
#[http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/3211658.cms निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन ]
#[http://en.wikipedia.org/wiki/Nana_Dharmadhikari इंग्रजी विकिपीडियावरील लेख ]
#[http://anandghan.blogspot.com/2008_04_01_archive.html नानासाहेब धर्माधिकारी यांचेवरील लेख ]
#[http://origin.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3212599,prtpage-1.cms ज्ञानसूर्य मावळला! वैभव भोळे/संतोष दळवी ]
॑#[http://kalamnaama.com/nana-dharmadhikarinchi-smarak-kashasathi/ अॅड. डी.के. खानविलकर यांचे पत्र]
 
पहा : [[महाराष्ट्र भूषण पुरस्कार]]