"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''विद्रोही मराठी साहित्य संमेलने''' भरवणार्‍या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते '''विद्रोही साहित्य संमेलन''' नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. [[विद्रोही सांस्कृतिक चळवळ|विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे]] नेते प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी '''चौफेर समाचार'''च्या २०१२ सालच्या दिवाळी अंकात लिहिल्याप्रमाणे, नोव्हेंबर २०१२पर्यंत [[विद्रोही सांस्कृतिक चळवळ|विद्रोही सांस्कृतिक चळवळीची]] लहानमोठी पंचवीस साहित्य सांस्कृतिक संमेलने पार पडली आहेत.
 
या संमेलन भरवणार्‍या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव नक्की ’[[विद्रोही सांस्कृतिक चळवळ]]’ हे आहे. या संस्थेचे अध्यक्ष २००२ साली डॉ. अजीज नदाफ होते, आणि २०१३सालचे अध्यक्ष प्रा. रणजित परदेशी आहेत. महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषद या नावाची संस्थाही हे संंएलन भरवते.
 
* १ले '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[धारावी]] (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : [[बाबुराव बागूल]]. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.
ओळ १४:
* ११वे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[सांगली]], २००९, संमेलनाध्यक्ष : [[नागनाथ रामचंद्र नायकवडी|नागनाथअण्णा नायकवडी]]
* ११वे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[राहुरी]] (अहमदनगर जिल्हा), १९-२० जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. [[बाबुराव गुरव]]
* ११वे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[धुळे]], १२-१४ जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : [[ऊर्मिला पवार]] , स्वागताध्यक्ष : ॲडअॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी
* १२वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[परभणी]], ८-९ फेब्रुवारी २०१४, संमेलनाध्यक्ष : डॉ. [[श्रीराम गुंदेकर]], उद्‌घाटक : डॉ. फरिदा शेख.
* १३वे विद्रोही साहित्य संमेलन [[बुलढाणा]] येथे १७-१८ जानेवारी २०१५ला झाले. संमेलनाध्यक्ष जयंत पवार होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषदेने भरवले होते.