"फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
* '''फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन''' या नावाने भरणार्‍या संमेलनांपैकी चौथे संमेलन नांदेड येथे ४ डिसेंबर २०११ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते.
 
* कल्याण (पूर्व) येथील ’समता विचार मंच’ या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने २४ आणि २५ मे २०१४ या कालावधीत कल्याणला एक ‘फुले-शाहू-आंबेडकरी’ साहित्य संमेलन झाले (संमेलनाध्यक्ष कोणीही नव्हते).
 
* निर्मिती विचारमंचच्या वतीने कोल्हापूरला ८ डिसेंबर २०१३ रोजी सहावे फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्‍सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन झाले.
 
हेही पहा :- [[साहित्य संमेलने]]