"आगरी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आगरी साहित्य विकास महामंडळ दर वर्षी आगरी साहित्य संमेलन आयोजित...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
* १२ वे आगरी साहित्य संमेलन अलीबागजवळील चेंढरे या गावी २ व ३ मार्च २०१४ या कालावधीत झाले. अध्यक्षस्थानी कैलास पिंगळे होते.
* ११ वे राज्यस्तरीय आगरी साहित्य संमेलन भांडुप (मुंबई) येथे झाले होते.
* राज्यस्तरीय दहावे आगरी साहित्य संमेलन १७ आणि १८ डिसेंबर २०११ या कालावधीत पनवेलच्या उलवा नोडमधील वहाळ या गावात झाले.
* ९ वे येथील दिवंगत कवी परेन शिवराम जांभळे साहित्यनगरीत आगरी साहित्य विकास मंडळाच्या वतीने ११ व १२ डिसेंबर २०१० या कालावधीत वाशीगाव येथे झाले. संमेलनाध्यपदी साहित्यिक अविनाश पाटील होते.
* भिवंडीत फेब्रुवारी २००५ मध्ये ४ थे अखिल महाराष्ट्र आगरी साहित्य संमेलन भरविण्यात आले होते.