इंडिअनइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (आय.आय.एम) या भारतातील अग्रगण्य मॅनेजमेन्ट संस्था आहेत.या संस्थांमध्ये मॅनेजमेन्टवर दोन वर्षांचा पदव्युत्तर कोर्सअभ्यासक्रम शिकविला जातो.याकोर्ससाठी प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला कॅट (कॉम्पिटिटिव्ह अॅप्टिट्यूड टेस्ट) या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेतून आणि त्यानंतर मुलाखतींमधून विद्यार्थ्यांची निवडजावे होतेलागते.
देशातील सर्वात पहिले आय.आय.एम [[कलकत्ता]] येथे १९५९ मध्ये स्थापन झाले. त्यानंतर [[अहमदाबाद]] येथे १९६१ मध्ये, [[बंगलोर]] येथे १९७३ मध्ये, [[लखनौ]] येथे १९८४ मध्ये, [[कालिकत]] (कोझिकोडे-कोळ्हिकोड) आणि इंदूर[[इंदू]]र येथे १९९६ मध्ये, [[शिलाँग]] येथे २००७ मध्ये, [[रोहतक]], [[रांची]] आणि [[रायपूर]] येथे २०१० मध्ये तर तिरूचिरापल्ली[[त्रिचनापल्ली]], [[उदयपूर]] आणि [[काशीपूर]]येथे २०११ मध्ये आय.आय.एम ची स्थापना झाली. २०१४ च्या अर्थसंकल्पात सरकारने [[पंजाब ]](बहुदाबहुधा [[अमृतसर]] येथे), [[महाराष्ट्र]] (बहुदाबहुधा [[नागपूर]] येथे), [[बिहार]] (बहुदाबहुधा [[गया]] येथे), [[हिमाचल प्रदेश]] (बहुदाबहुधा सिरमौर येथे) आणि [[ओरिसा]] (बहुदाबहुधा [[भुवनेश्वर]] येथे) या राज्यांमध्ये नव्या आय.आय.एम ची स्थापना केली जाईल अशी घोषणा केली.