"राम बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
रामचंद्र महादेव बापट तथा राम बापट (जन्म : इ.स. १९३१, मृत्यू :
डॉ. [[सदानंद मोरे]] यांच्या 'तुकाराम' पुस्तकाची प्रस्तावना राम बापट यांनी लिहिली होती.
राम बापटांचा राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास,
राम बापट यांचे मुख्य योगदान त्यांच्या समाजशिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्यांनी शेवटच्या ४०-५० वर्षांत सामाजिक संस्था-संघटना व चळवळी यांच्या विविध उपक्रमांत, अभ्यासवर्गांत व शिबिरांत विश्लेषक व चिकित्सक मांडणी करणारी काही हजार भाषणे तरी दिली असतील.
प्रा. बापट यांच्या विचारांवर लोकशाही समाजवादी विचारांचा प्रभाव होता. समाज प्रबोधन संस्था, आंबेडकर अकादमी किंवा युक्रांद सारख्य़ा संस्थांच्या शिबिरांना हजर राहून अनेक विषयांवर ते विचार मांडत असत. असामान्य अशा विचारशक्तीबद्दल सर्व देशभरात त्यांचा लौकिक होता. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. अनेकांना नवा विचार करण्याची प्रेरणा दिली. वैचारिक क्षेत्रात नवनव्या विषयांचा परिचय त्यांनी लोकांना करून दिला.
महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके इतकेच काय, पण छोटी-मोठी खेडीही त्यांनी अभ्यासवर्ग, शिबिरे आणि व्याख्यानांसाठी पालथी घातली होती. नियोजित कार्यक्रम कितीही आडबाजूला असो, वाहतुकीची कशीही सोय असो ते तिथे जात आणि सलग दीड-दोन तास आपला विषय रसाळपणे मांडत. बापट हे दीर्घ पल्ल्याचे वक्ते होते. दहा-पंधरा मिनिटांत त्यांना विषय मांडता येत नसे. त्यासाठी त्यांना दीड-दोन तास लागत.
प्रा. बापट यांनी नाशिक येथे झालेल्या चौथ्या विचारवेध संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
==राम बापट यांनी लिहिलेली पुस्तके==-
Line १४ ⟶ १७:
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९३१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१२ मधील मृत्यू]]
|