"नाग नदी (नागपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १९:
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[विदर्भ|विदर्भातील]] एक नदी आहे. याच नदीवर [[नागपूर]] शहर वसले आहे. [[दिल्ली|दिल्लीचे]] नागरीकरण पाहून [[इ.स.चे १८ वे शतक|१८व्या शतकात]] गोंड राजा [[बख्तबुलंद शाह|बख्त बुलंद शाहने]] आपली राजधानी [[देवगड (मध्यप्रदेश)]], [[छिंदवाडा जिल्हा|छिंदवाडा जिल्ह्यातून]] वेगळी काढून, नागपूर शहर नाग नदीच्या काठावर राजधानी म्हणून वसवले.
प्राचीन काळी या नाग नदीच्या काठी नागा जातीचे लोक रहात असावेत. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी [[बाबासाहेब आंबेडकर]] यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बैद्ध धर्माची दीक्षा घेतली. दीक्षा समारंभासाठी नागपूरची निवड करण्यामागे नागवंशाचा महत्त्वाचा संदर्भ होता.
[[नागपूर|नागपूरजवळच्या]] लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर बंधारा बांधण्यात आला. त्याद्वारे निर्माण झालेल्या तलावास [[अंबाझरी तलाव]] (जुने नाव बिंबाझरी तलाव) म्हणतात. हा तलाव नागपुरातील तेलंगखेडी सोनगाव मार्गावर आहे. हा बिंबाझरी तलाव, आद्य रघूजी भोसले (इ.स. १७३० ते १७५५) यांच्या बिंबाजी नावाच्या पुत्राने बांधला.
==भोसलेकालीन नागमदी==
|