"सदानंद मोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ६:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २५ जून १९५२
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
ओळ ३१:
}}
'''डॉ. सदानंद श्रीधर मोरे''' ([[देहू]]कर) ([[जन्म]] : २५ [[जून]], १९५२) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[लेखक]], [[कवी]], [[नाटककार]], [[समीक्षक]], [[इतिहास]] संशोधक, [[प्रवचन]]कार आणि [[कीर्तनकार]] आहेत. [[संत]] साहित्याचे (विशेषतः [[तुकाराम]]ांचे) ते अभ्यासक आहेत.
==सदानंद मोरे यांचे शिक्षण==
ओळ ४१:
==व्यवसाय==
डॉ. सदानंद मोरे पेशाने तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत. पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागासहित विविध अन्य अध्यासनांचे ते समन्वयक आहेत.<br />
तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून त्यांना लोक मानतात.<br />
डॉ. सदानंद मोरे यांनी अनेक संतसाहित्य विषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे.<br /> विविध परिसंवाद आणि कार्यशाळांतून त्यांनी अनेक शोधनिबंधांचे वाचन केले आहे आणि अनेक व्याख्याने दिली आहेत.<br />
त्यांचे साहित्य संस्कृती मंडळापासून ते साहित्य अकादमीपर्यंत अनेक साहित्यिक, सांस्कृतिक संघटनांशी दीर्घकाळचे विविधस्तरीय संबंध आहेत.<br
डॉ. सदानंद मोरे हे २०१५ साली ==डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेले
* अनुभवामृत- वासुदेवी टीका सह-संपादन (आळंदी देवस्थान प्रकाशन)
* अर्भकाचेसाठी (प्रेस्टिज प्रकाशन, पुणे १९९८)
Line ५२ ⟶ ५४:
* कर्मयोगी लोकमान्य
* कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृती ग्रंथ सह-संपादन (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे)
*
* गर्जा महाराष्ट्र
* द गीता – अ थिअरी ऑफ़ ह्यूमन अॅक्शन -(श्री सद्गुरू प्रकाशन, नवी दिल्ली)
* गीतारहस्याची निर्मिती-मीमांसा (केसरी मराठा प्रकाशन, पुणे १९९२)
* जागृतीकार पाळेकर (चरित्र -जे पी एस पी, पुणे १९९६)
*
* तुका म्हणे (उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २००१)
* तुकाराम गाथा संपादन (देहू देवस्थान प्रकाशन)
Line ६३ ⟶ ६५:
* त्रयोदशी (नवीन उद्योग प्रकाशन, पुणे १९९५)
* पालखी सोहळा उगम आणि विकास (देहू देवस्थान प्रकाशन, १९९५)
* प्रसादाची वाणी (सकाळ प्रकाशन)
* मंथन – शोध निबंध व लेख संग्रह (प्रकाशक - ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर)
* महात्मा फुले यांचे राजकीय विचार (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर १९९५)
Line ७८ ⟶ ८१:
* "मराठा समाजः वास्तव आणि अपेक्षा" या पुस्तकाची प्रस्तावना
* साप्ताहिक सकाळमध्ये स्तंभलेखन (विषयः टिळकांकडून गांधींकडे नेतृत्वाचे हस्तांतरण)
* साप्ताहिक सकाळमधून
==पुरस्कार==
* उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार.▼
** अनंत काणेकर पुरस्कार, मुंबई▼
** मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग स्मृती पुरस्कार▼
** पुण्याच्या कला गौरव प्रतिष्ठानचा पुरस्कार▼
** नाट्य गौरव पुरस्कार▼
** नाट्यदर्पण पुरस्कार, मुंबई▼
** मुंबईच्या नाट्य परिषदेचा पुरस्कार▼
** मामा वरेरकर पुरस्कार, मुंबई▼
** रंगदर्पण पुरस्कार, मुंबई▼
** शिव मंत्री स्मृती पुरस्कार▼
* तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी १९९८ सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारासह अन्य १५ संस्थांचे पुरस्कार
** अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय यांचा पुरस्कार
Line ९३ ⟶ १०८:
** सत्यशोधक मुकुंदराव पुरस्कार, तारावाडी
** समर्थ रामदास पुरस्कार, माळेगाव
▲* उजळल्या दिशा या नाटकासाठी राज्य शासनासह १० संस्थांचे पुरस्कार.
▲** अनंत काणेकर पुरस्कार, मुंबई
▲** मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग स्मृती पुरस्कार
▲** पुण्याच्या कला गौरव प्रतिष्ठानचा पुरस्कार
▲** नाट्य गौरव पुरस्कार
▲** नाट्यदर्पण पुरस्कार, मुंबई
▲** मुंबईच्या नाट्य परिषदेचा पुरस्कार
▲** मामा वरेरकर पुरस्कार, मुंबई
▲** रंगदर्पण पुरस्कार, मुंबई
▲** शिव मंत्री स्मृती पुरस्कार
* लोकमान्य ते महात्मा या पुस्तकाला मिळालेले पुरस्कार:-
** कळवा येथील जवाहर वाचनालयाचा गोपीनाथ शिवराम पाटील पुरस्कार
Line ११५ ⟶ ११८:
** कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार
** सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर
* ’द गीता : अ थिअरी ऑफ़ ह्यूमन अॅक्शन’ या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी असलेला गुरुदेव दामले पुरस्कार
|