"प्रभात फिल्म कंपनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Link for विष्णुपंत गोविंद दामले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''प्रभात फिल्म कंपनी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] व [[भारत|भारतातील]] बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणाऱ्याकरणार्‍या कंपन्यांपैकी एक होती. मराठी चित्रपट-दिग्दर्शक [[व्ही. शांताराम]], [[विष्णुपंत गोविंद दामले|विष्णुपंत दामले]], [[शेख फत्तेलाल]], [[केशवराव धायबर]] आणि [[सीताराम बी. कुलकर्णी]] यांनी मिळून [[इ.स. १९२९]] साली प्रभात फिल्म कंपनी स्थापली. इ.स. १९३२ साली कंपनीने आपले मुख्यालय [[पुणे|पुण्यास]] हलवले. इ.स. १९२९ ते इ.स. १९४९ या कालखंडात प्रभात फिल्म कंपनीने २० मराठी, २९ हिंदी आणि २ तमीळ भाषीय चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आर्थिक गणित बिघडल्यामुळे इ.स. १९५२ साली प्रभात स्टुडिओसह सर्व मालमत्ता लिलावात काढावी लागून कंपनी बंद पडली.
 
२१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने पुण्यातले [[प्रभात टॉकीज]], आता २०१४ साली ज्या जागेवर आहे ती जागा सरदार किबे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतली. आणि तिथे थिएटर बांधले.
[[चित्र:Ayodhyecha Raja, 1932 Marathi film, India.jpg|thumb|right|200px|[[अयोध्येचा राजा (चित्रपट)|अयोध्येचा राजा]] या इ.स. १९३२ साली पडद्यावर झळकलेल्या, प्रभात-निर्मित पहिल्या मराठी बोलपटातील प्रसंग]]