"नेत्रा साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
दिल्लीच्या गणेशोत्सवासाठी नेत्रा साठेंनी ’सौभद्रकल्लोळ’ नावाची एकांकिका बसवली. सौभद्र आणि संशयकल्लोळ या नाटकांतील पदांवर आधारलेलीही व मुलांसाठी लिहिलेली ही नाटिका, त्यांतील नाट्यगीतांमुळे विशेष गाजली. या नाटिकेचे सुमारे ५ प्रयोग दिल्लीत झाले.
 
बालगंधर्वांना वाहिलेल्या एका श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात नेत्रा साठे यांनी तरुण वयातल्या बालगंधर्वांसारखी वेशभूषा करून बालगंधर्वांच्या लकबींसकट त्यांची नाट्यगीते प्रस्तुत केली होती. याशिवाय दिल्लीत असताना, ’धुम्मस’, घेतलं शिंगावर’, संभूसांच्या चाळीत’ आणि दिनूच्या सासूबाई राधाबाई अशा रंगमंचावर सादर झालेल्या अनेक नाटकांमधून नेत्रा साठे यांनी प्रमुख पात्रांची कामे केली.
 
==कल्याणला आगमन==
पुढे काही कारणाने नेत्रा साठे महाराष्ट्रात कल्याणला स्थायिक झाल्या. येथे त्या ’कल्याण गायन समाज’ या संस्थेच्या प्रमुख झाल्या.
 
कल्याणात असताना नेत्रा साठे यांनी ’कांचनमृग’ या नावाच्या नृत्यनाटिकेचे आणि ’राणी रुसली राजावर’ व लग्नाला चला तुम्ही’ या वगांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली. कल्याणमध्ये झालेल्या अंधायुग या नाटकातील गांधारीच्या भूमिकेसाठी त्यांना पारितोषिक मिळाले.