"इंडोनेशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४५:
|माविनि_वर्ग = <span style="color:#fc0;">मध्यम</span>
}}
'''इंडोनेशिया''' (अधिकृत नाव: [[बहासा इंडोनेशिया]]: ''Republik Indonesia''; [[मराठी भाषा|मराठी]]: ''इंडोनेशियाचे प्रजासत्ताक'') हा [[आग्नेय आशिया]] व [[ओशनिया]]मधील एक [[देश]] आहे. हा देश [[हिंदी महासागर]]ामध्ये एकुण १७,५०८ बेटांवर वसला आहे. [[बोर्नियो]], [[जावा]], [[सुमात्रा]], [[सुलावेसी]] व [[न्यू गिनी]] ही येथील प्रमुख बेटे आहेत. इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २३ कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या ह्याच देशात आहे.
 
हा देश साडेतीनशे वर्षे [[नेदरलँड्स|डच]] अधिपत्या खालीअधिपत्याखाली होता. मात्र [[दुसरे जागतिक महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] इंडोनेशिया स्वतंत्र झाला.
 
[[जकार्ता]] ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा [[बहासा इंडोनेशिया]] आहे. हिच्याखेरीज [[बासा जावा]], [[बासा बाली]], [[बासा सुंडा]], [[बासा मादुरा]] इत्यादी अनेक भाषा येथे आहेत. येथे [[बासा कावी]] नावाची एक प्राचीन भाषा आहे. येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. काविकावी भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक - विभिन्नतेत एकता - हे या देशाचे घोषवाक्य आहे.
 
इंडोनेशियामध्ये जगातली एक सर्वांत मोठी [[जैविक विवीधताविविधता]] आहे. [[आसियान]] व [[जी-२०]] ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा इंडोनेशिया हा सदस्य देश आहे.
 
== इतिहास ==
जीवाश्म अवशेषांवरून काढलेल्या निष्कर्षानुसार पहिला [[आदिमानव]] येथे पाच लाख वर्षांपुर्वीचा सापडतो. याला जावा पुरुष (इंग्रजी: java Man)म्हणून ओळखले जाते.
असे मानणारा एक प्रवाह आहे की, सुमारे २००० वर्षापूर्वी येथे पूर्वेकडील देशांमधून म्हणजे [[तैवान]]मधून लोक आले व त्यांनी या भागालाहा आपल्याभागा ताब्यात घेतलेघेतला.. त्यानंतर त्यांनी [[भात]][[शेती]] व इतर कला कौशल्यकलाकौशल्ये मिळवले. [[भारत]] व [[चीन]] या दोन्ही देशांशी असलेल्या व्यापाराने या देशाची संस्कृतीला आकार दिला. सातव्या शतकात [[श्रीविजय]] या नाविक प्रबळ असलेल्या राजाने [[हिंदू]] तसेच [[बौद्ध]] धर्म यांना स्थान दिले. त्यानंतर [[शैलेंद्र]] व [[मातारम]] यांनी अनुक्रमे [[बोरोबदूर]] व [[प्रंबनन]] ही धार्मिक शहरे वसवली. [[मजापहीतमजापहित]] हे [[हिंदू]] राजघराणे तेराव्या शतकात [[जावा बेट|जावा]] बेटावर सत्तेत आले. हा काळ इंडोनेशियाच्या इतिहासातले सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो. मात्र त्या नंतर [[मुसलमान]] व्यापारी व्यापाराच्या उद्देशाने येथे आले हळू हळू जम बसवत त्यांनी [[सुमात्रा]] बेटावर ठाणे वसवले. येथून इंडोनेशियाच्या मुसलमानीकरणाला सुरवात झाली. सोळाव्या शतका पर्यंत बहुतेक भाग [[मुसलमान]] झाले होते.
 
[[इ.स. १५२१]] मध्ये येथे पहिल्यांदा [[युरोप]] खंडातून [[पोर्तुगीज]] लोक आले. त्यांना येथील [[मसाल्याचे पदार्थ]] हवे होते. त्यानंतर [[ब्रिटिश]] व [[डच]] आले. [[डच]] लोकांनी [[डच ईस्ट इंडिया कंपनी]] स्थापन करून येथे अंमल बसवला. [[इ.स. १८००]] मध्ये त्यांनी इंडोनेशियाला आपली वसाहत म्हणून घोषित केले.
 
दुसर्‍या महायुद्धात [[जपानी आक्रमण]] पाहिल्या नंतर स्वातंत्र्याच्या भावनेने येथे मूळ धरले. [[जपान]]च्या शरणागती नंतरशरणागतीनंतर [[इ.स. १९४५]] मध्ये [[सुकार्नो]] यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. पण [[नेदरलँड्स]]ने आपला अंमल बसवण्याचीकायम ठेवण्याची धडपड सोडली नाही. शेवटी [[डिसेंबर]] [[इ.स. १९४९]] मध्ये इंडोनेशियाने स्वातंत्र्य मिळवले.
मध्ये इंडोनेशियाने स्वातंत्र्य मिळवले.
 
=== नावाची व्युत्पत्ती ===
इंडिया व [[आशिया|एशिया]] यांचा संगम येथे होतो म्हणून इंडोनेशिया. यास पुर्वीपूर्वी '''इंडोचायना''' असेही म्हणत.
 
=== प्राचीन राजे, वंश व साम्राज्य कालखंड ===
Line ९८ ⟶ ९९:
=== संस्कृती ===
[[भारतीय]] व [[चिनी]] संस्कृतीचा मिलाफ येथे दिसून येतो. या देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे. भारतातल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख दीपांतर भारत म्हणजेच समुद्रापारचा [[भारत]] असा आढळतो. '''दीपांतर''' हे नाव इंडोनेशिया मध्ये अजूनही प्रचलित आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हा देश एक [[हिंदू]] देश होता. परंतु नंतर त्यातले बहुसंख्य लोकांना धर्मांतराने [[मुसलमान]] करण्यात आले व हा देश [[मुसलमान]] गणला जायला लागला.{{संदर्भ हवा}} आजही इंडोनेशियाच्या [[बाली]] नावाच्या बेटावर सुमारे ९०% लोक [[हिंदू]] आहेत. हिंदू धर्माला येथे आगम हिंदू धर्म या नावाने ओळखतात. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत, बहुतेक मंदिरे [[चंडी]] देवीच्या उपासनेसाठी स्थापन करण्यात आली होती. त्यामुळे या मंदिरांनादेखील [[चंडी]] नावाने ओळखले जाते.
 
==इंडोनेशियातील लष्कराची आणिपोलीस दलाची घोषवाक्ये==
* जलेष्वेव जयामहे -इंडोनेशियन नौदल
* जलेषु भूम्याम्‌ च जयामहे -इंडोनेशियन मरीन कोअर
* कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन -इंडोनेशियन वायुदल स्पेशल फोर्स कोअर
* राष्ट्रसेवकोत्तम -इंडोनेशियन राष्ट्रीय पोलीस दल
* त्रिसंन्ध्या-युद्ध -इंडोनेशियन पायदळ
* धर्म-विचक्षण-क्षत्रिय -इंडोनेशियन पोलीस प्रबोधिनी (इथे धर्म म्हणजे रिलिजन नाही, तर कर्तव्य हा मूळ अर्थ
* द्वि-शक्ति-भक्ति -इंडोनेशियन इक्विपमेन्ट कोअर
* सत्य-वीर्य-विचक्षणा -इंडोनेशियन सैनिकी पोलीस
 
== राजकारण ==
फुटीरतावादी शक्ती येथे कार्यरत आहेत. [[आचे बंडा]] हा मुस्लीममुस्लिम भाग स्वतंत्र होण्यासाठी मागणी करतो आहे.
तिमोर प्रांत फुटून [[इस्टईस्ट तिमोर]] हा [[ख्रिश्चन]] बहुल भाग फुटून वेगळा निघाला आहे.
== अर्थतंत्र ==
[[इ.स. १९९८]] मधील आर्थीकआर्थिक धक्क्यातून हा देश सावरण्याचा प्रयत्नप्रयत्‍न करतो आहे. या [[मंदी]] मध्ये [[जागतिक बँक|जागतिक बँकेचा]] यांचा सल्ला घेणे अडचणीचे ठरले होते. मात्र [[त्सुनामी]]लाटा व [[भुकंपप्रवणभूकंपप्रवण क्षेत्र]] असल्याने अर्थव्यवस्थेवर नैसर्गिक आपत्तींचा ताण आहे.
 
== संदर्भ ==