"हंसराज गंगाराम अहिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
| निवास = [[चंद्रपूर]], [[महाराष्ट्र]]
| मतदारसंघ = [[चंद्रपूर (लोकसभा मतदारसंघ)|चंद्रपूर]]
| पद2 =केंद्रीय राज्यमंत्री (९-११-२०१४पासून)
| पद2 =
| कार्यकाळ_आरंभ1 = [[१६ मे]], [[इ.स. २०१४]]
| कार्यकाळ_समाप्ती1 =
ओळ ४९:
 
}}
 
भाजपमध्ये सर्वसाधारण कार्यकर्ते म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या हंसराज अहिर (जन्म : ) यांच्यावर १९८० साली भारतीय जनता युवा मोर्च्याच्या चंद्रपूर शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर १९८६मध्ये ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, १९९०साली भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि १९९४साली महाराष्ट्र विधान परिषदेचे सभासद झाले..
 
१९९६, २००४, २००९ आणि २०१४ सालच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत ते विजयी झाले.मात्र १९९९ सालच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा झटका बसला.
 
चेन्‍नईतील प्राइम पॉइंट फाउंडेशननेत्यांना पाच वेळा ’संसदरत्‍न’ पुरस्काराने गौरविले आहे.
 
१९९८साली महाराष्ट्र गृहनिर्माण तथा क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडाचे) ते सभापती होते.केंद्र सरकारच्या रेल्वे, टेलिफोन, सिंचाई अशाअनेक समित्यांवर त्यांनी काम केले आहे. सद्या ते कोळसा आणिपोलाद मंत्रालयाच्या समित्यांचे सदस्य असून नुकतेच (९ नोव्हेंवर २०१४ रोजी) रसायन व खते या खात्याचे राज्यमंत्री झाले आहेत.
 
मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकालादरम्यान हंसराज अहिर यांनी कोळसा खाणी वाटपाचा घोटाळा शोधून काढला आणि जाहीर केला. ही अहिर यांची कामगिरी अभूतपूर्व म्हणावी लागेल.
 
{{DEFAULTSORT:अहिर, हंसराज गंगाराम}}