"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
'''राजन गवस''' ([[२१ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५९]]<ref>{{cite websantosh | url=http://www.loksatta.com/navneet-news/biological-pest-control-270061/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=२१ नोव्हेंबर २०१३ | accessdate=४ डिसेंबर २०१३ | language=मराठी |लेखक=संजय वझरेकर}}</ref>) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक आहेत. त्यांच्या दलित चळवळीतील अंतर्विरोध स्पष्ट करणार्या 'तणकट' या कादंबरीला [[इ.स. २००१|२००१]] साली [[साहित्य अकादमी पुरस्कार]] जाहीर झाला.
राजन गवस यांचे ’रविवारच्या सकाळ’च्या ’सप्तरंग पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचतात.
== जीवन ==
गवस हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील करबळीचे. महाविद्यालयीन काळातच कथा, कविता लिहिणारे राजन गवस यांची 'दैनिक पुढारी' मध्ये १९७८ साली पहिली कथा प्रकाशित झाली. पुढे १९८२ मध्ये 'उचकी' ही कथा सत्यकथेतून प्रकाशित झाली. त्याच वेळी 'हुंदका' हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मात्र पुढचा प्रवास हा मुख्यतः कादंबरीलेखनाचा. 'चौडक', 'भंडारयोग', ' कळप' या कादंब-यांनी विषयाचे वेगळेपण जपले. . उपेक्षितांच्या जीवनासंबंधी असणारी तळमळ राजन गवस यांच्या लेखनातून उत्कटपणे व्यक्त होते.
== प्रकाशित साहित्य ==
|