"महाराष्ट्रातील किल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
[[राजगड]], [[रायगड]], [[शिवनेरी]], [[तोरणा]], [[सिंहगड]], [[प्रतापगड]], [[पुरंदर]], [[लोहगड]], [[पन्हाळा]], [[सिंधुदुर्ग]], [[विजयदुर्ग]], [[जंजिरा]], [[विशाळगड]] इ. महत्त्वाचे किल्ले [[छत्रपती शिवाजी]]च्या स्वराज्यात होते.
शिवाजीचा जन्म [[शिवनेरी]] गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला [[तोरणा]] होय. [[राजगड]] ही मराठी राज्याची पहिली [[राजधानी]] होती. नंतर [[रायगड]] झाली. राजगड हा किल्ला शिवाजीने स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्याहोणार्‍या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.
 
महाराष्ट्रातील २३२ किल्ल्यांची यादी :-
ओळ १८७:
# [[हातगड]]
 
=== [[पुणे जिल्हा]] (१८२१)===
पुणे जिल्ह्यात किमान २९ किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या संदीप मा. तापकीर यांनी ’महाराजांच्या जहगिरीतून...’ हे पुस्तक लिहिले आहे. . तापकिरांनी आपल्या पुस्तकाची तालुकानिहाय मांडणीकरून त्या त्या तालुक्यातल्या गडकोटांची माहिती नकाशे आणि छायाचित्रांसहित दिली आहे.या २९ किल्यांपैकी २१ किल्ल्यांची नावे याप्रमाणे :-
 
# [[अणघई]]
# [[कुवारी]]
# [[चाकण]]
Line १९६ ⟶ १९८:
# [[तुंग]]
# [[नारायणगड]]
# [[नोरगिरी]]
# [[पुरंदर]]
# [[प्रचंडगड]] (तोरणा)
Line २०५ ⟶ २०८:
# [[लोहगड]]
# [[शिवनेरी]]
# [[सिंदोळा]]
# [[सिंहगड]]
# [[हडसर]]