"नरहर रघुनाथ फाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
'''नरहर रघुनाथ फाटक''' (जन्म : जांभळी(भोर संस्थान), [[एप्रिल १५]], [[इ.स. १८९३|१८९३]] - मृत्यू : मुंबई, [[डिसेंबर २१]], [[इ.स. १९७९|१९७९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार, चरित्रलेखक, इतिहाससंशोधक, मराठी संत वाङ्मयाचे चिकित्सक व साहित्यसमीक्षक होते. न.र. फाटके हे १९३७ साली विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. [[हैदराबाद]] येथे [[इ.स. १९४७|१९४७]] साली भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य
==जीवन==
न. र. फाटकांचे घराणे मूळचे कोकणातील [[कमोद]] या गावातले आहे. तेथून त्यांचे पूर्वज भोर संस्थानातील जांभळी (जि. पुणे) येथे आले. त्यांचे आजोबा भोर संस्थानात कारभारी होते , तर वडील
[[इंदुप्रकाश]] या मुंबईच्या त्या काळच्या प्रसिद्ध दैनिकात वृत्तसंपादन करण्यापासून त्यांनी आपल्या
फाटकांनी एकदा
न.र. फाटक यांचे शिक्षण [[भोर]], [[पुणे]], [[अजमेर]], [[इंदूर]] आणि [[अलाहाबाद]] ह्या ठिकाणी झाले. १९१७ साली [[अलाहाबाद]] विद्यापीठातून ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी.
मराठी पत्रकार संघाचे ते पहिले अध्यक्ष होते. [[भारत इतिहास संशोधन मंडळ]], प्राज्ञ पाठशाला मंडळ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अशा विविध संस्थांचे ते सदस्य वा पदाधिकारी होते.
Line १५ ⟶ १६:
* आदर्श भारत सेवक ([[गोपाळ कृष्ण गोखले]] यांचे चरित्र - १९६७)
* श्री एकनाथ वाङ्मय आणि कार्य (१९५०)
* कलावती (टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
* थोरांच्या आठवणी (इंदुप्रकाशमध्ये लिहिलेली लेखमाला)
* नाट्याचार्य [[कृ.प्र. खाडिलकर]] (चरित्र)
* सार्थ दासबोध
* पानिपतचा संग्राम भाग १, २
* प्रेमपरीक्षा (टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
* भारतीय राष्ट्रवादाचा विकास
* मराठी व्याख्यानमाला १९७०-७१
Line २४ ⟶ २८:
* श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर खंड १ ते १०
* मुंबई नगरी (मुंबई शहराचा इतिहास)
* न्यायमूर्ति [[महादेव गोविंद रानडे]] (चरित्र - १९२४)
* यशवंतराव होळकर यांचे चरित्र
* [[रामदास]] : वाङ्मय आणि कार्य (१९५२)
* श्रीरुक्मिणी स्वयंवर
Line ३३ ⟶ ३८:
* श्री समर्थ चरित्र, वाङ्मय़ आणि संप्रदाय
* समुद्रमंथन
* सुधारणेचा मनू (टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
* स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश (अनेक खंडी)
* श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर : मराठेशाहीअखेरचा अद्वितीय स्वातंत्र्यवीर (चरित्र)
* [[ज्ञानेश्वर]] आणि [[ज्ञानेश्वरी]] (१९४८)
* [[ज्ञानेश्वर]] : वाङ्मय आणि कार्य (१९५२)
==चरित्र==
* न.र. फाटक यांचे ’ज्ञानतपस्वी रुद्र’ या नावाचे चरित्र, अचला जोशी यांनी लिहिले आहे.
==पुरस्कार==
|