"रामचंद्र वामन पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) संदर्भातील बाह्यदुव्यांची पुनरुक्ती टाळली. |
No edit summary |
||
ओळ ३०:
}}
राम पटवर्धन (जन्म : आगरगुळे-रत्नागिरी जिल्हा, [[मार्च २१]], [[इ.स. १९२८]] - मृत्यू : मुंबई, [[जून ३]], [[इ.स. २०१४|इ.स. २०१४]]) हे मराठी अनुवादक आणि संपादक होते. <ref name="म.टा.१"> http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/Ram-Patwardhan-is-no-more/articleshow/35996443.cms </ref>
==
राम पटवर्धनांचा पेहराव खादीचा कुडता, पांढरा लेंगा व खांद्याला झोळी असा असे.<ref name="दिव्यमराठी"> http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-ram-patwardhan-passes-away-4635476-N </ref>
===बालपण आणि शिक्षण===
राम पटवर्धनांचे शालेय शिक्षण रत्नागिरीत
===महाविद्यालयीन कारकीर्द===
शिक्षण पूर्ण झाल्यावर पटवर्धनांनी सिडनेहॅम,
===संपादकीय कारकीर्द===
श्री. पु. भागवत यांच्या आग्रहावरून ते 'मौज' साप्ताहिकात नोकरीस लागले (१९४९). <ref name="म.टा."/> दैनिक लोकसत्ताच्या वृत्तनोंदीनुसार नवे प्रवाह आणि प्रयोग यांद्वारे मराठीची रूळलेली वाट बदलणारे आणि घाट सुघड करणारे संपादक म्हणून राम पटवर्धन यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. <ref name="लोकसत्ता"/> अनेक लेखक राम पटवर्धनांशी गप्पा मारायला, चर्चा करायला अनेक लेखकांचा मौजच्या कार्यालयात अनेकदा येत असत. दैनिक दिव्यमराठीच्या प्रतिनिधींच्या वृत्तनोंदीनुसार ‘कथेला टोक नाही’ वा ‘बरी वाटावी,’ अशा शब्दांत ते लेखकापर्यंत आपला अभिप्राय पोहोचवत.<ref name="दिव्यमराठी"/> ‘गोळीबंद’ लेखनाचे ते पुरस्कर्ते होते. (गोळीबंद हा त्यांचाच शब्द.) लेखन कसे ‘कसून’ करायला हवे (‘कसून’ हा शंकर वैद्य सरांचा शब्द) किंवा लेखन हे निर्दोष असायला हवे. ( हा बहुधा श्री. पुं.चा शब्द). या पद्धतीच्या लिखाणासाठी ‘सत्यकथा’ इरेला पेटली होती. आणि त्यांचे ते ‘इरेला पेटणे’ केवळ एका मासिकांसाठी नव्हते, तर ते समस्त मराठी वाड.मयासाठी होते.
|