"बालगुन्हेगार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २१:
;भारत:
भारतात सात वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या मुलाने केलेल्या कृत्याला अपराधच समजले जात नाही. ७ ते १२ वर्षाच्या मुलाला, त्याने केलेल्या कृत्याच्या परिणामांची जाणीव नसते, या कारणाने त्याने केलेल्या अपराधाबद्दल त्याला सजा होत नाही. यानंतर १८ वर्षे वयापर्यंतच्या मुलाला किशोर समजले जाते आणि त्याच्या हातून झालेल्या गुन्ह्यासाठी त्याला बालसुधारगृहात पाठविले जाते. २०००सालापर्यंत यासाठी १६ वर्षे वयाची मर्यादा होती.
|