"हुतात्मा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: हुतात्मा राजगुरू यांच्या ८३व्या बलिदान दिनानिमित्त राजगुरुन... |
No edit summary |
||
ओळ २:
हुतात्मा राजगुरू साहित्य परिषद व हुतात्मा राजगुरू स्मारक समितीने प्रथमच हे संमेलन भरविले. हे संमेलन सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकूण नऊ तास चालले.
संमेलनाच्या कार्यक्रमांत माधव पाटील व उत्तम सदाकाळ यांचे कथाकथन
हुतात्मा साहित्य संमेलनाच्या दिवशी लेखक दीपाकांत राक्षे यांना साहित्य गौरव व मुंबई माता-बाल संगोपन केंद्राचे सचिव डॉ. माधव साठे यांना समाज गौरव पुरस्कार देण्यात आले.
पहा :[[साहित्य संमेलने]]
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]
|