"बौद्ध साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
'''बौद्ध साहित्य संमेलन''' या नावाची संमेलने अनेक संस्था घेतात. त्या संस्थांपैकी अंबाजोगाईची बौद्ध साहित्य परिषद ही एक संस्था आहे. अनेक संस्था एकाच नावाची संमेलने घेत असल्याने एकाहून अधिक संमेलनांचा समान अनुक्रमांक असू शकतो. आणि त्यामुळे कोणत्याही विशिष्ट संमेलनाचेसंमेलनाचा नक्की अनुक्रमांक सांगता येत नाहीतनाही.
 
[[इ.स. १९६८]] साली [[बेळगाव]]ला एक '''बौद्ध साहित्य संमेलन''' झाले होते. संमेलनाध्यक्ष [[रतनलाल सोनग्रा]] होते. संमेलनाला कोणताही अमुक्रमांक नव्हता.
 
* ३रे अखिल भारतीय बौद्ध-बहुजन साहित्य संमेलन,कोल्हापूरला २५-२६-२७ एप्रिल २००३ या काळात झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे होते.
* बौद्ध साहित्य संमेलन, श्रीगोंदा, जि. अहमदनगर, २६-२७ मार्च २०११, संमेलनाध्यक्ष : डॉ. [[यशवंत मनोहर]]. संमेलनाचा अनुक्रमांक माहीत नाही.
* सांगली येथे १ले बौद्ध साहित्य संस्कृती संमेलन ५-११-२०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष राजा ढाले होते.
* सांगलीत ऑक्टोबर २०१३मध्ये एक [[बौद्ध]] साहित्य संमेलन झाले. अनुक्रमांक?
* बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने बीड जिल्ह्यातील केज येथे झालेल्या झालेल्या १ल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[आ.ह. साळुंखे]] होते.
* बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने २रे बौद्ध साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे १० नोव्हेंबर २०१३रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[यशवंत मनोहर]] हे होते.
* बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने ३रे एकदिवसीय बौद्ध साहित्य संमेलन लातूर येथे २३ फेब्रुवारी २०१४ला होणार आहेझाले. संमेलनाध्यक्ष ’सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक-संचालक [[उत्तम कांबळे]] असतीलहोते..
 
==हे सुद्धा पहा==