"जिल्हा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
* दुसरे औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन २२ व २३ डिसेंबर २०१२ रोजी जिल्ह्यातील वैजापूर येथे झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव गडाख होते.
* बीड तालुक्यातील नेकनूर येथे जिल्हा [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या]] वतीने झालेले तृतीय बीड जिल्हा साहित्य संमेलन, २५-१२-२०११ला; संमेलनाध्यक्ष : डॉ. पाटांगणकर,
* मराठवाडा साहित्य परिषदेचे औरंगाबाद जिल्ह्यातले १ले जिल्हा साहित्य संमेलन १९डिसेंबर २०१३ रोजी बाजारसावंगी या गावी झाले.
* ४थे परभणी जिल्हा साहित्य संमेलन जाम (जिल्हा परभणी) येथे प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.