"चक्रधरस्वामी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पाचवेमहदंबा राज्यस्तरीयसाहित्य संघ दरवर्षी '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलन''', माहूरभरवते. (जिल्हा नांदेड)या येथेसंस्थेने १३भरविलेली फेब्रुवारीकाही २०११रोजीसंमेलने झाले.: -
* १ले ग्रामीण '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलन''', शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथे इ.स. २००६मध्ये झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. [[राम शेवाळकर]] होते.
* २री, ३री आणि ४थी ग्रामीण '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलने''', शेवाळा (जिल्हा हिंगोली) येथे २००७ ते २०११ या दरम्यान झाली.
* ५वे राज्यस्तरीय '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलन''', माहूर (जिल्हा नांदेड) येथे १३ फेब्रुवारी २०११रोजी झाले.
* ६वे राज्यस्तरीय '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलन''', हिंगोली येथे इ.स. २०१२मध्ये झाले.
* ७वे राज्यस्तरीय '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलन''', भेंडेगाव (जिल्हा हिंगोली) येथे १७-१८ मार्च २०१३ या दिवसांत झाले. डॉ. [[आ.ह. साळुंखे]] अध्यक्ष होते.
* ८वे राज्यस्तरीय '''चक्रधरस्वामी साहित्य संमेलन''', इजळी (जिल्हा नांदेड) येथे २-३ मार्च २०१४ला होणार आहे. अध्यक्षस्थानी [[उत्तम कांबळे]] असतील.
 
 
 
पहा : [[साहित्य संमेलने]]
 
[[वर्ग: मराठी साहित्य संमेलने]]