"दलित साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८४:
* बाबुराव बागुल एका दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
* ३रे दलित साहित्य संमेलन औरंगाबाद येथे झाले. [[प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे]] त्याचे स्वागताध्यक्ष होते.
* एक अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, ब्रह्मपुरी या गावी २७-२८ फेब्रुवारी १९८८ या तारखांना झाले होते. डॉ. यशवंत मनोहर त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
* ३रे (?) दलित साहित्य संमेलन १९७९साली झाले होते.
* ९वे दलित साहित्य संमेलन चंद्रपूर येथे इ.स.१९८९मध्ये झाले.
* दलित साहित्य संमेलन, पुलगावला १९९० या वर्षी झाले. डॉ. यशवंत मनोहर त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
* २-३ मार्च २००८ या तारखांना सुवर्णमहोत्सवी दलित साहित्य संमेलन मुंबईला झाले.
* ?वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन ४-३-२००९ रोजी झाले.