"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
|लोकसंख्या_एकूण = 15589223
|लोकसंख्या_वर्ष = 2001
|जिल्हे = [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद]] , [[जालनाउस्मानाबाद जिल्हा|जालनाउस्मानाबाद]], [[बीडजालना जिल्हा|बीडजालना]], [[उस्मानाबादनांदेड जिल्हा|उस्मानाबादनांदेड]], [[लातूरपरभणी जिल्हा|लातुरपरभणी]], [[नांदेडबीड जिल्हा|नांदेडबीड]], [[परभणीलातूर जिल्हा|परभणीलातूर]], [[हिंगोली जिल्हा|हिंगोली]]
|साक्षरता = ६८.९५
}}
 
'''मराठवाडा''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[गोदावरी]] खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून आठ जिल्ह्यांचा त्यात समावेश होतो. [[औरंगाबाद|औरंगाबाद शहर]] हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे.महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक आर्थिक दृष्टीने दारिद्‌र्‍यरेषेखालीदारिद्‌ऱ्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.<ref name="मराठवाडा">[http://www.rediff.com/election/2004/oct/06maha1.htm], मराठवाडा उपप्रांतावरचा इंग्रजी लेख.</ref> कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. [[पैठण]]चे सातवाहन ते [[देवगिरीचे यादव]] हा ऐतिहासिक काळ '''मराठवाडा''' विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. [[पैठण|पैठणचे]] धार्मिक महत्त्व पण मोठे होते. http://santeknath.org/paithan.html
==इतिहास==
स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ [[निजाम|निजामाच्या]] [[हैदराबाद संस्थानाचा]]चा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्यास्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनेच [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] लढला गेला. [[स्वामी रामानंदतीर्थ]] हे [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]] चे अर्ध्वयूअध्वर्यू होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी [[हैदराबाद राज्य]] निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग [[मुंबई]] राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन [[महाराष्ट्र]] राज्याचा भाग झाला.
 
स्वातंत्र्योत्तर काळात [[शंकरराव चव्हाण]] हे [[इंदिरा काँग्रेस]]चे नेते यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागात राजकीय प्रभुत्व होते.[[शंकरराव चव्हाण]]हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांनी भारतीय संघराज्याचे [[गृहमंत्री]], अर्थमंत्री इत्यादी केंद्रीय मंत्रिपदेही सांभाळली . [[Image:Jayakwadigate.jpg|200px|right|thumb|जायकवाडी धरण, पैठण]]त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा गाढा अभ्यास होता.[[पैठण]] चा [[जायकवाडी धरण|जायकवाडी]] जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील मोलाचे योगदान होते.
 
==भौगोलिक स्थान==
===मुख्य शहरे===
* [[औरंगाबाद]]
* [[उस्मानाबाद]]
*[[जालना]]
* [[परभणीजालना]]
* [[नांदेड]]
* [[लातूरपरभणी]]
* [[बीड]]
* [[लातूर]]
*[[उस्मानाबाद]]
* [[हिंगोली]]
===महत्त्वाची ठिकाणे===
[[Image:Takht Shri Hazoor Sahib Gurudwara Nanded.JPG|200px|right|thumb|नांदेडचा सचखंड गुरुद्वारा]]
[[शिर्डी]]च्या [[साईबाबा|साईबाबांचे]] जन्मगाव [[पाथ्री]], संत एकनाथांचे [[पैठण]], [[समर्थ रामदास स्वामी|समर्थ रामदासांचे]] जन्मगाव [[जांब]], देवीचे शक्तिपीठ [[माहूर]], [[ज्योतिर्लिंग]] [[परळी-वैद्यनाथ|परळी वैजनाथ]], [[औंढा नागनाथ|औंढा-नागनाथ]], [[घृष्णेश्वर मंदिर]], [[शीख|शीखांचा]] [[नांदेड]] येथील सचखंड [[गुरूद्वारागुरुद्वारा]] इत्यादी धार्मिक स्थाने या विभागात येतात.
* [[परळी-वैद्यनाथ|परळी वैजनाथ]] धार्मिक पर्यटन केंद्र
* [[माहूर]] धार्मिक पर्यटन केंद्र
* [[औंढा नागनाथ|औंढा-नागनाथ]] धार्मिक पर्यटन केकेंद्र
* [[केदारेश्वर देवालय|धर्मापुरी]] - केदारेश्वर देवालय [[शिल्प स्थापत्य]] कलेचा उत्कृष्ट नमुना
 
== नद्या ==
गोदावरी ही प्रमुख नदी वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद बीड, जालना व परभणी अशा जिल्ह्य सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. जिल्ह्यातील सिंधफणा, वाण, सरस्वती, या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
 
मांजरा ही दुसरी महत्त्वाची नदी आहे. पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी ही नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण - असा प्रवास करून जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बऱ्याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद -बीड व लातूर - बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ किलोमीटर प्रवास करून ही नदी पुढे नांदेड जिल्ह्यात कुंडलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. सिधंफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकडयात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंदर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिंदुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणेससिंधफणा नदीस मिळते. कुंडलिका ही सिंधफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिंधफणेससिंधफणा नदीस मिळते.
सीना नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैऋत्य सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले. आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
 
सीना नदी जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैऋत्यनैर्ऋत्य सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले. आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://encyclopedia.balaee.com/Admin/Content.aspx?title=%u092c%u0940%u0921%20&lang=mr
Line ५२ ⟶ ५५:
===महसूल===
मराठवाड्यातील पुढील आठही जिल्ह्यांचा मिळून [[औरंगाबाद महसुली विभाग]] तयार झाला आहे.विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. [[विभागीय आयुक्त]] हा या महसुली विभागाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो.
* [[औरंगाबाद जिल्हा]]
* [[जालनाउस्मानाबाद जिल्हा]]
* [[परभणीजालना जिल्हा]]
* [[नांदेड जिल्हा]]
* [[लातूरपरभणी जिल्हा]]
* [[बीड जिल्हा]]
* [[उस्मानाबादलातूर जिल्हा]]
* [[हिंगोली जिल्हा]]
 
===न्याय===
Line ७५ ⟶ ७८:
====[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]====
डॉ.[[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकर]] यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उदघाटन भारताचे पहिले पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या हस्ते २३ऑगस्ट १९५८ ला करण्यात आले.<ref name="UNI">[http://www.bamu.net/history.htm डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा] इतिहास.</ref> सुरवातीला मराठवाडा विद्यापीठ एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] असा केला. प्रदेशातील औरंगाबाद, [[जालना]], [[बीड]] आणि [[उस्मानाबाद]] या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[उस्मानाबाद]] येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
 
====[[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]] ====
[[नांदेड]] येथे मुख्यालय असलेल्या या [[विद्यापीठ अनुदान आयोग]] (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली. निजामाच्या राजवटीतून विभाग मुक्त करण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत चाललेल्या लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे.<ref name="SRT">[http://srtmun.ac.in/Aboutsrtmun.aspx स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे] संकेतस्थळ.</ref> प्रदेशातील [[नांदेड]], [[हिंगोली]], [[परभणी]] आणि [[लातूर]] या चार जिल्ह्यांतली महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[लातूर]] येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
 
==== वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ====
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणीत करण्यात आली.<ref>http://mkv2.mah.nic.in/doe/maufrgen.html</ref> २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे करण्यात आले. मराठवाड्याचे आठही जिल्हे हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. कृषी, शेतीशी संबंधित शास्त्रे आणि मानव्यविद्येचे शिक्षण देणे हे या विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे. त्याचप्रमाणे कृषी विषयांचे संशोधनही येथे होते.
Line ८२ ⟶ ८७:
===संस्कृती===
 
====साहित्य आणि साहित्यिक====
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र]]
* मराठवाड्यातील डॉक्टर [[यु. म. पठाण]] यांनी हे मराठी संतसाहित्याचे अग्रणी अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. कै. [[नरहर कुरुंदकर]] मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. [[डॉ. लक्ष्मण देशपांडे]]यांनी नाट्य तर [[नाथराव नेरळकर]] यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. [[लक्ष्मीकांत तांबोळी]], [[फ.मुं. शिंदे|फ.मुं. शिंदे]] यांनी काव्य लेखन केले.[[दैनिक मराठवाडा]]चे संपादक कै.[[अनंत भालेराव]] व [[दैनिक प्रजावाणी, नांदेड]]चे संपादक सुधाकर डोईफोडे यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले. कै.[[डॉ. लक्ष्मण देशपांडे]] यांच्या ’वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला.
* मराठवाड्याचे सांस्कृतिक अंतरंग दाखविणारा ग्रंथ - ’असाही मराठवाडा’ : लेखक : डॉ. किरण देशमुख (प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नांदेड)
 
===वृत्तपत्र===
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले