"लोकमान्य टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Bhrurthari (चर्चा | योगदान) अभय नातू यांनी केलेले चुकीचे संपादन दुरुस्त केले. |
No edit summary |
||
ओळ २६:
| तळटिपा =
}}
'''बाळ गंगाधर टिळक''' ([[जुलै २३]],[[इ.स. १८५६]] - [[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] अग्रगण्य सनातनी राजकीय पुढारी, <ref>[http://www.savarkar.org/mr/समाजसुधारणा/जात्युच्छेदक-निबंध केसरी, दि. २९-११-१९३० मध्ये प्रकाशित विनायक दामोदर सावरकर यांनी "प्रस्तुतच्या जातीभेदाचें इष्टानिष्टत्व" जात्युच्छेदक निबंधामध्ये टिळकांचे वर्णन "अग्रगण्य सनातनी राजकीय पुढारी" असे केले] वेबसाईट २८जुलै २०१२ला जसे पाहिले </ref>, पत्रकार, लेखक होते. "लोकमान्य" या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. तथापि, नव्या
| दुवा = http://anita-patil.blogspot.in/2012/05/blog-post_6334.html
| शीर्षक =लोकमान्य नव्हे भटमान्य!
ओळ ३२:
| ॲक्सेसदिनांक =२० सप्टेंबर २०१३
}}</ref>
बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली होती. सक्तीच्या फवारणीसाठी ब्रिटिशांनी पुण्यात महार रेजिमेंटच्या सैनिकांची मदत घेतली म्हणून टिळकांनी केसरीतून सरकारवर टीकेची झोड उठविली. "रँड साहेबांचे सोल्जर आमची घरे बाटवित आहेत", अशी वादग्रस्त भूमिका टिळकांनी घेतली. या भूमिकेने टिळकांच्या देदिप्यमान पत्रकारितेला दलित विरोधाचा कलंक लागला. [[वेदोक्त]] प्रकरणात टिळकांनी कोल्हापूर संस्थानचे [[शाहू महाराज|छत्रपती शाहू महाराज]] यांच्या विरोधात भूमिका घेऊन पुरोहितशाहीला समर्थन दिले. त्यामुळे त्यांच्यावर भटशाहीचे कट्टर पुरस्कर्ते असा शिक्का बसला. कुणबटांना पार्लमेंटात नांगर हाकायचा आहे काय? अशी भूमिका टिळकांनी केसरीतून मांडल्यामुळे ते बहुजन समाजाच्या विरोधात होते, असे आरोप त्यांच्यावर होतात. ब्राह्मण इतिहासकारांनी हे आरोप खोडून काढले आहेत. लंडन टाईम्सने टिळकांचा उल्लेख "कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान नसलेला एक विद्वान ब्राह्मण पुढारी" असा केला होता. <ref> लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भा.द. खेर, आवृत्ती : तिसरी सप्टें. २०००. (पान १३२.) </ref> ▼
टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात पुकारलेल्या 'स्वदेशी आंदोलना'ची "भटांचे ढोंग" अशी संभावना करण्यात आली होती. या टिकेला उत्तर देताना १५ डिसेंबर १९०७ रोजी मुंबईतील चिंचपोकळी येथील भाषणात टिळक म्हणाले होते की, ‘‘स्वदेशीबद्दल कोणी तुमचा बुद्धिभेद करतील, पण त्याला भीक घालू नका. ‘भटांनी हे काही तरी स्वदेशीचे ढोंग काढले आहे. आपल्याला त्याची जरुरी नाही', असे सांगून तुमच्यामध्ये जातीद्वेषाचे खूळ माजविण्यात येते. पण स्वदेशीपासून तादृश्य फायदा तुमचा आहे, भटांचा नाही...'' <ref> लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भा.द. खेर, आवृत्ती : तिसरी सप्टें. २०००. (पान ११६) </ref> ▼
▲बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली होती. सक्तीच्या फवारणीसाठी ब्रिटिशांनी पुण्यात महार रेजिमेंटच्या सैनिकांची मदत घेतली म्हणून टिळकांनी केसरीतून सरकारवर टीकेची झोड उठविली. "रँड साहेबांचे सोल्जर आमची घरे
आपले आंदोलन केवळ भटांचे नाही, हे टिळकांना सिद्ध करावे लागत होते. यावरून टिळक हे ब्राह्मणांचे पुढारी होते; त्यांना बहुजन समाजाने आपले पुढारी म्हणून स्वीकारले नव्हते, असे आरोप काही संशोधक करतात.▼
▲टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात पुकारलेल्या 'स्वदेशी आंदोलना'ची "भटांचे ढोंग" अशी संभावना करण्यात आली होती. या
▲आपले आंदोलन केवळ भटांचे नाही, हे टिळकांना सिद्ध करावे लागत होते. यावरून टिळक हे ब्राह्मणांचे पुढारी होते; त्यांना बहुजन समाजाने आपले पुढारी म्हणून स्वीकारले नव्हते, असे आरोप काही संशोधक(म्हणजे अनिता पाटील?) करतात.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://anita-patil.blogspot.in/2012/05/blog-post_6334.html
Line ४३ ⟶ ४५:
== बालपण ==
टिळकांचा जन्म [[जुलै २३|२३ जुलै]] [[इ.स. १८५६]] मध्ये [[रत्नागिरी]]मधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव [[गंगाधर रामचंद्र टिळक|गंगाधर]] आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट
त्यांचे वडील [[गंगाधर रामचंद्र टिळक]] प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका
=== शेंगांची वादग्रस्त गोष्ट ===
टिळक चरित्रात वादग्रस्त ठरलेल्या प्रकरणात शेंगाची गोष्ट हे एक प्रकरण आहे. एका मतप्रवाहानुसार, टिळक शाळेत असतांनाची ही गोष्ट आहे. एकदा वर्गात शिक्षक नसतांना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. अपेक्षेप्रमाणे हा कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणाऱ्यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वतःहून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलायला नकार दिला. ते म्हणाले, "मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणाऱ्या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://anita-patil.blogspot.in/2012/10/blog-post_7.html
Line ५७ ⟶ ५९:
=== कसरतीचे महत्त्व ===
[[इ.स. १८७२]] मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी [[डेक्कन कॉलेज]]मध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृश होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यासाठी त्यांनी व्यायामशाळेला जाऊन नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौकाचालन (rowing) हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यास झाला.<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट
== कॉलेज जीवन ==
Line ६९ ⟶ ७१:
===प्रबोधानकारांकडून संभावना ===
प्रबोधनकारांनी तर या टिळकांबद्दल म्हटले आहे की : "ज्यांना ज्यांना हरिभक्तपरायण ठरविले ते ह.भ.प. मग ते शुक्रवारपेठेत त्रिकाळ फेरफटका करणारे
==प्लेगविरोधी फवारणीस विरोध==
Line ८१ ⟶ ८३:
== टिळक-आगरकर मैत्री व वाद ==
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची [[गोपाळ गणेश आगरकर]] यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. राजकीय स्वातंत्र्य आधी की, समाज सुधारणा आधी या मुद्यावर त्यांच्यात मतभेद झाले. त्यातून दोघांची मैत्री तुटली. आगरकरांना केसरी सोडावे लागले. दोघांतील वादाला केसरीतील आर्थिक व्यवहार कारणीभूत होते. मूळच्या गरीब घराण्यातल्या आगरकरांनी प्रचंड
===न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी===
त्या काळात [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]] हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. त्यांचाही स्वतःची शाळा काढण्याचा मानस होता. कॉलेज संपल्यावर टिळक, आगरकर तसेच त्यांचे मित्र नामजोशी, करंदीकर यांनी चिपळूणकरांना मदत करण्याचे ठरवले व [[जानेवारी १|१ जानेवारी]] [[इ.स. १८८०]] रोजी [[न्यू इंग्लिश स्कूल]]ची स्थापना झाली. शालेय शिक्षण जितके स्वस्त करता येईल तितके स्वस्त करण्याचा संस्थापकांचा उद्देश होता. पण तसे करतांना शाळेचा दर्जा ढासळणार नाही याचीपण काळजी त्यांनी घेतली. न्यू इंग्लिश स्कूल तत्काळ प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू लागले. १८८०-१८८६ दरम्यानची [[जगन्नाथ शंकरशेठ]] शिष्यवृत्ती याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळाली.<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट
त्यांच्या कामाला भक्कम पाया आणि सातत्य देण्यासाठी त्यांनी [[डेक्कन एज्युकेशन सोसायटी]] या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. [[इ.स. १८८३]] च्या सुमारास त्यांनी या कामाला सु्रुवात केली. संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर विल्यम वेडरबर्न, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असे [[महादेव गोविंद रानडे]], इतिहासकार [[रामकृष्ण गोपाळ भांडारकर]], शिक्षणतज्ज्ञ [[एम. एम. कुंटे]] तसेच प्रख्यात वकील [[के. पी. गाडगीळ]] यांचा समावेश होता.
पण संस्थेच्या अन्य सभासदांसमवेत बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर [[इ.स. १८९०]] मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट
== दु्ष्काळ ==
{{main|१८९७ची प्लेगची साथ|दामोदर चाफेकर}}
[[चित्र:Tilak in study room.jpg|thumb|left|अभ्यासिकेत टिळक]]
[[इ.स. १८९६]] साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच
==प्लेगची साथ, राजद्रोहाचा खटला व तुरुंगवास==
{{main|१८९७ची प्लेगची साथ|दामोदर चाफेकर}}
[[इ.स. १८९७]] साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. ऑक्टोबरमध्ये मुंबईत गाठीच्या प्लेगची साथ पसरली व १८९७ येईपर्यंत ही साथ पुण्यापर्यंत पोहोचली. रँडच्या प्रशासनाने काही बाबतीत अतिरेकही केला. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनापण केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले. टिळक निर्जंतुकीकरण व सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रॅंडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता, असे डी.व्ही. ताम्हणकरांसारख्या काही लेखकांचे मत आहे. <ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट
२३ जून १८९७ ला [[दामोदर चाफेकर|दामोदर चाफेकरांनी]] रॅंड व त्याचा सहकारी आयरेस्ट याची गोळ्या घालून हत्या केली. <ref>[http://www.angelfire.com/ma/chaitanya/chapekar.html चाफेकर बंधूंबद्दल माहिती]</ref><ref>Touching the Body, Perspectives on Indian Plague, 1896-1900, David Arnold, Subaltern Studies V</ref> सरकारने पुण्यात कर्फ्यू लावला व संशयितांची धरपकड चालू केली. चाफेकरांना अटक करून फासावर चढवण्यात आले. टिळकांवरपण रॅंडच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्यासंदर्भात काहीच पुरावा सरकारला मिळाला नाही. यादरम्यान टिळकांनी केसरीमध्ये "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" व "`राज्य करणे' म्हणजे `सूड उगवणे नव्हे'" हे दोन अग्रलेख लिहिले. रँडच्या खुनानंतर अनेक अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांनी टिळकांवर टीकेची झोड उठविली. याचाच परिणाम म्हणजे, ब्रिटिश सरकारने टिळकांवर दोन राजद्रोहात्मक लेख केसरीमधून लिहिल्याच्या आरोपाखाली खटला भरला. .<ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट
== जहालवाद
=== लाल-बाल-पाल ===
[[चित्र:Lal Bal Pal.jpg|thumb|left|लाल बाल पाल]]
Line ११० ⟶ ११२:
==होमरूल==
[[८ जून]] १९१४ या दिवशी [[मंडाले]]च्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र
== लखनौ करार ==
== गणेशोत्सव ==
[[चित्र:Bal Gangadhar Tilak.jpg|140px|right]]
इंग्रजांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "''आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?''" <ref>लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट
== पत्रकारिता ==
Line १३९ ⟶ १४१:
'''स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.'''
==लोकमान्य टिळकांवर लिहिलेली काही पुस्तके==
* टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
* लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
* लोकमान्य टिळक, लेखक : प्र.ग. सहस्रबुद्धे
* लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट ॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); लेखक : द.वि. ताम्हनकर
* Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, संपादक : रविंद्र कुमार
|