"महाराष्ट्रातील किल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
शिवाजीचा जन्म [[शिवनेरी]] गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला [[तोरणा]] होय. [[राजगड]] ही मराठी राज्याची पहिली [[राजधानी]] होती. नंतर [[रायगड]] झाली. राजगड हा किल्ला शिवाजीने स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.
 
महाराष्ट्रातील २२० किल्ल्यांची२२३किल्ल्यांची यादी :-
 
==महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले==
(जिल्ह्याच्या नावापुढील आकडा त्या जिल्ह्याच्या यादीत असलेल्या एकूण किल्ल्यांची संख्या दाखवतो. या किल्ल्यांशिवाय आणखीही काही लहान किल्ले असू शकतील.)
 
===अमरावती जिल्हा (१)===
 
# गवळीगड([[गाविलगड]])
 
===[[अहमदनगर जिल्हा]] (३)===
 
Line १२० ⟶ १२५:
# [[सेगवाह]]
#
 
===धुळे जिल्हा (१)===
# [[सोनगीरचा किल्ला]]
 
===नंदुरबार जिल्हा (१)===
 
# [[अक्काराणीचा किल्ला]] (अक्राणीचा किल्ला)
 
 
=== [[नागपूर जिल्हा]] (६)===