"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
'''विद्रोही मराठी साहित्य संमेलने''' भरवणाऱ्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते '''विद्रोही साहित्य संमेलन''' नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. [[विद्रोही सांस्कृतिक चळवळीचेचळवळ|विद्रोही सांस्कृतिक चळवळीचेची]] नेते प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी '''चौफेर समाचार'''च्या २०१२ सालच्या दिवाळी अंकात लिहिल्याप्रमाणे, नोव्हेंबर २०१२पर्यंत [[विद्रोही सांस्कृतिक चळवळ|विद्रोही सांस्कृतिक चळवळीची]] लहानमोठी पंचवीस साहित्य सांस्कृतिक संमेलने पार पडली आहेत.
 
या संमेलन भरवणाऱ्या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव ’विद्रोही सांस्कृतिक चळवळ’ हे असावे. संस्थेचे २०१३सालचे अध्यक्ष प्रा.रणजित परदेशी आहेत.
 
 
या संमेलन भरवणाऱ्या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव ’विद्रोही’[[विद्रोही सांस्कृतिक चळवळ’चळवळ]]’ हे असावे. संस्थेचे अध्यक्ष २००२ साली डॉ. अजीज नदाफ होते, आणि २०१३सालचे अध्यक्ष प्रा. रणजित परदेशी आहेत.
 
* १ले '''विद्रोही साहित्य संमेलन''' : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : [[बाबूराव बागूल]]. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.
* ४थे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : अमरावती, १९-२० जानेवारी २००२, संमेलनाध्यक्ष डॉ. अजीज नदाफ
* ९ वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : इंद्रापूर(पुणे जिल्हा?), इ.स. २००७
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : कणकवली(सिंधुदुर्ग जिल्हा),३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष : संजय पवार