"जिल्हा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
* ठाण्यातील [[मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे)|मराठी ग्रंथ संग्रहालय]] आणि [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या]] संयुक्त विद्यमाने १७ जानेवारी २०१०ला ठाणे जिल्हा साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष ?
* तिसरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : [[रामदास फुटाणे]]
* बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष : ज.ह. खरात; उद्‌घाटक : [[विठ्ठल वाघ]]
* तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-४-२०१० खेड येथे झाले.संमेलनाध्यक्ष : डॉ. [[अनिल अवचट]].
* कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : [[वसुंधरा पेंडसे-नाईक]]
ओळ १५:
* दुसरे जिल्हा साहित्य संमेलन आणि ग्रंथोत्सव कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये ३ ते ५ डिसेंबर २०११ रोजी झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे हे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष : कथालेखक सखा कलाल
* १ले औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन,२७-६-२०१०, संमेलनाध्यक्ष : [[रा.रं.बोराडे]]
* दुसरे औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन २२ व २३ डिसेंबर २०१२ रोजी जिल्ह्यातील वैजापूर येथे झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव गडाख होते.
* बीड तालुक्यातील नेकनूर येथे जिल्हा [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या]] वतीने झालेले तृतीय बीड जिल्हा साहित्य संमेलन, २५-१२-२०११ला; संमेलनाध्यक्ष : डॉ. पाटांगणकर,
* ४थे परभणी जिल्हा साहित्य संमेलन जाम (जिल्हा परभणी) येथे प्रा. लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.