"वासुदेव सीताराम बेंद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{बदल}}
 
वा.सी. बेंद्रे (पूर्ण नाव वासुदेव सीताराम बेंद्रे) (मृत्यू : १९८६पूर्वी) हे महाराष्ट्रातील एक इतिहासकार होते. शिवाजीची आज सर्वमान्य असलेली जन्मतिथी-फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१, (१९ फेब्रुवारी, सन १६३०)- ही नक्की करण्याचे अभूतपूर्व काम वा.सी. बेंद्रे यांनी केले. त्यापूर्वीच्या असंख्य इतिहासकारांनी दिलेली तिथी-इ.स. १६२७, शके १५४९ प्रभव नाम संवत्सर, वैशाख शुक्ल तृतीया- ही आता महाराष्ट्रात तरी ग्राह्य धरली जात नाही.
१. त्यांचे महनीय कार्य म्हणजे , १९३३ साली त्यांनी शोधलेले आणि प्रसिद्ध केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र होय . १९३३ सालापर्यंत एका मुस्लिम सरदाराचे चित्र हे शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून प्रचलित होते. हा केवळ छत्रपती शिवाजीमहाराजांवरील अन्याय नव्हता तर संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासावर अन्याय होता .इतिहासकार वासुदेव सिताराम बेंद्रे यांनी शोधलेले हे चित्र एका डच चित्रकाराने तत्कालीन गव्हर्नर व्हेलेन्तेइन यांच्या सांगण्यावरून काढलेले चित्र होते. या चित्रामध्ये त्याने अत्यंत उत्कृष्टपणे शिवाजीमहाराजांचा पेहराव केला असून , जो सर्वस्वी पूर्वी प्रचलित असलेल्या मुस्लिम सरदाराच्या चित्राहून भिन्न आहे.
 
१. त्यांचे दुसरे महनीय कार्य म्हणजे , १९३३ साली त्यांनी शोधलेले आणि प्रसिद्ध केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र होय . १९३३ सालापर्यंत एका मुस्लिम सरदाराचे चित्र हे शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून प्रचलित होते. हा केवळ छत्रपती शिवाजीमहाराजांवरील अन्याय नव्हता तर संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासावर अन्याय होता . इतिहासकार वासुदेव सितारामसीताराम बेंद्रे यांनी शोधलेले हे चित्र एका डच चित्रकाराने तत्कालीन गव्हर्नर व्हेलेन्तेइनव्हॅलेन्टाइन यांच्या सांगण्यावरून काढलेले चित्र होते. या चित्रामध्ये त्याने अत्यंत उत्कृष्टपणे शिवाजीमहाराजांचा पेहराव केलादाखविला असून , जो सर्वस्वीतो पूर्वी प्रचलित असलेल्या चित्रातील मुस्लिम सरदाराच्या चित्राहूनपेहरावाहून भिन्न आहे.
२. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चित्र शोधानानंतर उल्लेखनीय अशी त्यांची भरीव कामगिरी म्हणजे संभाजी महाराजांचे चरित्र होय. वा. सि . बेंद्रे यांच्या ४० वर्षांच्या अथक संशोधनाने तोपर्यंत जनमानसात असलेली संभाजी महाराजांची नकारात्मक प्रतिमा खोडली गेली, आणि एक लढवय्या मराठी राजा अशी त्यांची प्रतिमा पुढे आली. आपल्या संशोधनाच्या सहाय्याने त्यांनी वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांची समाधी शोधून काढली . आपल्या कामावरील निष्ठा आणि प्रेम हे वा . सिंचे गुण ते महाराष्ट्राचे सच्चे भूमिपुत्र असल्याची देतात . आजच्या काळातील अनेक लेखक, कलाकार वा. सि . बेंद्रे यांच्या साहित्य आणि लिखाणाचा आधार घेऊनच संभाजी महाराजांची प्रतिमा साकारतात आणि त्याचे श्रेय वा. सि . बेंद्रे यांच्या संशोधनास देतात .
3.त्यांचे संशोधन फकत मराठा राज्याचे व राजांचे जीवनकार्य मांडण्यापुरते मर्यादित नव्हते, तर तत्कालीन काळातील सर्वसामान्य व्यक्तिमत्वे ज्यांनी मराठेशाही रुजण्यासाठी अपार मेहनत घेतली,अशांचाही परामर्ष त्यांनी घेतला आहे. संत त्यांनी शोधून काढलेले अप्रकाशित अभंग याचीच साक्ष देतात. हे अभंग त्यांच्या मृत्युनंतर १९८६ साली प्रसिद्ध झाले .
४. सत्तर वर्षांपेक्षाही जास्त कालखंडात त्यांनी इतिहास संशोधनावर आधारित ६०च्यावर पुस्तके लिहिली . त्यांनी लिहिलेली पुस्तके हि, इतिहास संशोधन हे कसे शास्त्रीय कसोटीवर आणि वस्तुस्थितीला धरून असणारे असले पाहिजे याची उत्तम उदाहरणे आहेत. लिखाण करत असताना कोणतेही नाट्य तसेच कपोकल्पित वाटणार नाही याबाबत ते होते. याचा मुले त्यांची काही पुस्तके जगभरातील नावाजलेल्या वाचनालयात तसेच अमेरिकेच्या व्हाईट हाउसच्या वाचनालयात पाहायला मिळतात .
५. त्यांनी लिहिलेले 'साधन -चिकित्सा ' हे पुस्तक इतिहासाचे अभ्यासक तसेच इतिहास संशोधन करणार्यांना आजही पथदर्शक ठरते आहे. हे पुस्तक इतिहासाचे संशोधन करताना ते अत्यंत दक्षतेने आणि काटेकोरपणे कसे केले पाहिजे याचे मार्गदर्शन त्यांनी लिहिलेले अशा प्रकारचे हे आणि एकमेव पुस्तक असून त्या प्रकारचे पुस्तक एकही महाराष्ट्रीयन इतिहासकाराने लिहिल्याचे दिसत नाही.
 
२. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चित्र शोधानानंतर उल्लेखनीय अशी त्यांची भरीव कामगिरी म्हणजे संभाजी महाराजांचे चरित्र होय. वा. सि सी. बेंद्रे यांच्या ४० वर्षांच्या अथक संशोधनाने तोपर्यंत जनमानसात असलेली संभाजी महाराजांची नकारात्मक प्रतिमा खोडली गेली, आणि एक लढवय्या मराठी राजा अशी त्यांची प्रतिमा पुढे आली. आपल्या संशोधनाच्या सहाय्यानेसाहाय्याने त्यांनी वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांची समाधी शोधून काढली . आपल्या कामावरील निष्ठा आणि प्रेम हे वा . सिंचेसीं.चे गुण ते महाराष्ट्राचे सच्चे भूमिपुत्र असल्याची साक्ष देतात . आजच्यात्यानंतरच्या काळातीलकाळात अनेक लेखक, कलाकार वा. सि सी. बेंद्रे यांच्या साहित्य आणि लिखाणाचालिखाणाचाच आधार घेऊनच संभाजी महाराजांची प्रतिमा साकारतात आणि त्याचे श्रेय वा. सि . बेंद्रे यांच्या संशोधनास देतात साकारली.
६ . शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे चरित्र लिहून वा. सि. बेंद्रे थांबले नाहीत तर याच बरोबर अथक संशोधनाच्या सहाय्याने त्यांनी इतरही पुस्तके लिहिली, जसे शहाजीराजे भोसले ( शिवाजी महाराजांचे वडिल), मालोजीराजे भोसले ( शिवाजी महाराजांचे आजोबा ), संभाजी भोसले ( शिवाजी महाराजांचे वडिल बंधू ), राजाराम, आदिलशहा ,कुतुबशहा आणि राजा जयसिंग . त्यांनी या व्यक्तीमत्वांचा अभ्यास करून मराठेशाही रुजवण्यास कोणत्या घटना, प्रसंग कारणीभूत ठरले हे शोधून काढले. अत्यंत थोड्या व्यक्तींनी या पर्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे., ज्यामुळे आजच्याही पिढीच्या मनावर अधिराज्य करणारी स्वराज्याची संकल्पना आकाराला आली .
 
७. त्यांच्या संशोधनात्मक लिखाणाचे अस्सल उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेले 'शिव - चरित्र ', जे त्यांनी भारत तसेच परदेशात केलेल्या अथक संशोधनावर आधारित आहे. त्यांनी दोन वर्ष इंग्लंड तसेच युरोप येथे वास्तव्य करून ब्रिटिश म्युझियम तसेच युरोपातील विविध म्युझियममधील कागदपत्रांचा अभ्यास केला . दुसऱ्या महायुद्धकाळात त्यांनी या ठिकाणाहून गोळा केलेली अनेक महत्वाची कागदपत्रे जहाजाद्वारे भारतात आणली . यामुळे जो कालखंड दुर्लक्षित राहिला होता त्यावर प्रकाश पडला. त्यांच्या या प्रवासामुळे अनेक सत्य समोर येऊ शकली , त्यापैकी एक म्हणजे, शिवाजी महाराजांची तलवार , जी 'जगदंब'' म्हणून ऊल्लेखलि जात होती , 'भवानी तलवार ' म्हणून नव्हे.
3.त्यांचे वा.सी. बेंद्रे यांचे संशोधन फकतफक्त मराठा राज्याचे व राजांचे जीवनकार्य मांडण्यापुरते मर्यादित नव्हते, तर तत्कालीन काळातील सर्वसामान्य व्यक्तिमत्वे ज्यांनी मराठेशाही रुजण्यासाठी अपार मेहनत घेतली,अशांचाही अशा तत्कालीन काळातील सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वांचाही परामर्ष त्यांनी घेतला आहे. संत त्यांनी शोधून काढलेले अप्रकाशित संतांचे अभंग याचीच साक्ष देतात. हे अभंग त्यांच्या मृत्युनंतरमृत्यूनंतर १९८६ साली प्रसिद्ध झाले .
८ . खरे तर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या जिव्हाळ्याचे आणि अभिमानाचे असे
 
जनमानसावर अधिराज्य असणारे व्यक्तिमत्व . याचमुळे महाराष्ट्रसरकारने अनेक विद्वान व्याक्तीमात्वाना शिव - चरित्र लिहिण्याचे आवाहन केले. त्यासाठी अनेक सोयी-सुविधा , मानधन दखवलि. परंतु लिखाणाचे हे शिव धनुष्य पेलण्यासाठी कोणीही पुढे येईना, फकत एकमेव वा . सि . बेंद्रे यांनी अत्यंत यशस्वीरीत्या हे आव्हानात्मक कार्य उत्कृष्टपणे सकरले. हे लिखाण म्हणजे त्यांच्या समर्पण वृत्तीचे आणि वर्षानुवर्षे केलेल्या साधनेचे फळच आहे .
४. सत्तर वर्षांपेक्षाही जास्त कालखंडात त्यांनी इतिहास संशोधनावर आधारित ६०च्यावर पुस्तके लिहिली . त्यांनी लिहिलेली पुस्तके हिही, इतिहास संशोधन हे कसे शास्त्रीय कसोटीवर आणि वस्तुस्थितीला धरून असणारे असले पाहिजे याची उत्तम उदाहरणे आहेत. लिखाण करत असताना कोणतेही नाट्य तसेच कपोकल्पित वाटणार नाही याबाबत ते सावध होतेअसत. याचा मुलेत्यामुळे त्यांचीबेंद्रे यांची काही पुस्तके जगभरातील नावाजलेल्या वाचनालयात तसेच अमेरिकेच्या व्हाईट हाउसच्या वाचनालयात पाहायला मिळतात .
९ वा . सि . बेंद्रे यांनी अत्यंत किचकट असे चार कोटींहून अधिक पानांच्या पेशवा दफतरच्या , दस्तऐवजाचे वर्गीकरण, जुळणी करण्याचे , तसेच क्यात्त्लोगिंगचे काम चिकाटीने अल्पावधीत पूर्ण केले. याच मुळे त्यांच्यावर तंजावर दफतरचे क्यात्त्लोगिंग करण्याची जबाबदारी राजगोपालाचारींजींनी दिली. जे काम पूर्ण होण्यास पाच वर्ष कालावधीची अपेक्षा सरकारने केली होती , ते काम वा . सि . बेंद्रे यांनी अत्यंत चिकाटीने अवघ्या दोन वर्षात पूर्ण केले. हे त्यांचे कार्य त्यांच्या अफाट कार्यक्षमतेची , जिद्दीची आणि परिश्रमाची साक्ष आहे. .
 
५. त्यांनी लिहिलेले 'साधन -चिकित्सा ' हे पुस्तक इतिहासाचे अभ्यासक तसेच इतिहास संशोधन करणार्यांनाकरणाऱ्यांना आजही पथदर्शक ठरते आहे. हे पुस्तक इतिहासाचे संशोधन करताना ते अत्यंत दक्षतेने आणि काटेकोरपणे कसे केले पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी लिहिलेले अशा प्रकारचे हे पुस्तक अशा आणि प्रकारचे एकमेव पुस्तक असून त्या प्रकारचे पुस्तक एकही महाराष्ट्रीयनमराठी इतिहासकाराने लिहिल्याचे दिसत नाही.
 
. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे चरित्र लिहून वा. सिसी. बेंद्रे थांबले नाहीत तर, याचत्याच बरोबर अथकबरेच संशोधनाच्यासंशोधन सहाय्यानेकरून त्यांनी इतरही पुस्तके लिहिली,. जसेउदा० शहाजीराजे भोसले ( शिवाजी महाराजांचे वडिलवडील), मालोजीराजे भोसले ( शिवाजी महाराजांचे आजोबा ), संभाजी भोसले ( शिवाजी महाराजांचे वडिलवडील बंधू ), राजाराम, आदिलशहा , कुतुबशहा आणि राजा जयसिंग . त्यांनीबेंद्रे यांनी या व्यक्तीमत्वांचाव्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करून मराठेशाही रुजवण्यास कोणत्या घटना, प्रसंग कारणीभूत ठरले हे शोधून काढले. अत्यंतफार थोड्या व्यक्तींनी या पर्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे., ज्यामुळे आजच्याही पिढीच्या मनावर अधिराज्य करणारी स्वराज्याची संकल्पना आकाराला आली .
 
७. त्यांच्या संशोधनात्मक लिखाणाचे अस्सल उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेले 'शिव - चरित्र ', जे(शिवाजीचे त्यांनीचरित्र). भारत तसेचहे परदेशातलिहिण्यापूर्वी केलेल्या अथक संशोधनावर आधारित आहे. त्यांनीबेंद्रे यांनी दोन वर्षे वर्ष इंग्लंड तसेचइंग्लंडमध्ये युरोप येथेयुरोपात वास्तव्य करून ब्रिटिश म्युझियम तसेच युरोपातील विविध म्युझियममधील कागदपत्रांचा अभ्यास केला . दुसऱ्या महायुद्धकाळात त्यांनी या ठिकाणाहून गोळा केलेली अनेक महत्वाची कागदपत्रे जहाजाद्वारे जहाजाने भारतात आणली . यामुळे जो कालखंड दुर्लक्षित राहिला होता त्यावर प्रकाश पडला. त्यांच्या या प्रवासामुळे अनेक सत्यसत्ये समोर येऊ शकली , त्यापैकी एक म्हणजे, शिवाजी महाराजांची तलवार. ,ही जीतलवार 'जगदंब''जगदंब’ म्हणून ऊल्लेखलिओळखली जात होती , 'भवानी तलवार ' म्हणून नव्हे. हे बेंद्रे यांनी निर्विवाद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
८. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे आणि अभिमानाचे असे जनमानसावर अधिराज्य असणारे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्व. याचमुळे त्याचमुळे महाराष्ट्रसरकारने अनेक विद्वानविद्वानांना व्याक्तीमात्वाना शिव -शिवाजीचे चरित्र लिहिण्याचे आवाहन केले. त्यासाठी अनेक सोयी-सुविधा ,देण्याचे आश्वासन मानधनदिले आणि भरपूर मानधनाचीही तयारी दाखवली, दखवलि. परंतु लिखाणाचे हे शिव धनुष्य पेलण्यासाठी कोणीही पुढे येईना,. फकत एकमेवफक्त वा . सि सी. बेंद्रे यांनी अत्यंत यशस्वीरीत्या हे आव्हानात्मक कार्यकाम उत्कृष्टपणे सकरलेस्वीकारले. हे लिखाण म्हणजे त्यांच्या समर्पण वृत्तीचे आणि वर्षानुवर्षे केलेल्या साधनेचे फळच आहे .
 
. वा . सि सी. बेंद्रे यांनी अत्यंत किचकट असे चार कोटींहून अधिक पानांच्या पेशवा दफतरच्या ,दप्तराच्या दस्तऐवजाचे वर्गीकरण वर्गीकरण, जुळणी करण्याचे , तसेच क्यात्त्लोगिंगचेकॅटलॉगिंगचे काम चिकाटीने अल्पावधीत पूर्ण केले. याच मुळेत्यामुळे त्यांच्यावर तंजावर दप्तराचे दफतरचे क्यात्त्लोगिंगकॅटलॉगिंग करण्याची जबाबदारी राजगोपालाचारींजींनीगव्हर्नर राजगोपालाचारी यांनी दिली. जे काम पूर्ण होण्यास पाच वर्ष कालावधीची अपेक्षा सरकारने केली होती , ते काम वा . सि सी. बेंद्रे यांनी अत्यंत चिकाटीने अवघ्या दोन वर्षात पूर्ण केले. हे त्यांचे हे कार्य केवळ त्यांच्या अफाट कार्यक्षमतेची , जिद्दीची आणि परिश्रमाची साक्षपरिणती आहे. .